Rahul Kulkarni मधली ओळ 397 : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीयांची बैठक,आंदोलकांवर जबाबदारी, अर्थ काय?
Vložit
- čas přidán 31. 10. 2023
- #abpमाझा #RahulKulkarni #मधलीओळ397 #abpmajha #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #Shivsena #mladisqualificationcase #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | Manoj Jarange Patil |CM PC on Maratha | MLA Disqualification | Maharashtra Politics | Cabinet meeting
Shiv Sena MLA Disqualification Hearing | Beed Curfew | Nanded Curfew Supreme Court | Dhanushyabaan | Uddhav Thackeray on MLA Disqualification | Sanjay Raut PC LIVE | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण | Supreme Court Hearing Live Updates | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil Jalna PC | Maratha Reservation | Marathi News | Dasra Melava 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा
मराठा आमदार व खासदार यांनी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका एक मराठा लाख मराठा नाही तर हर हर महादेव
अण्णासाहेब पाटील यांचा मुलगाच बीजेपी चे पाय धुतो... सर्व विडिओ बघा त्यांचे
जेल काय त्यांच्या बापाची आहे, की जे उठले-सुटले की कोणालाही जेलात टाकतील ?
आम्ही ,काळा कोट घालुन , संंविधान हातात घेउन जेंव्हा कोर्टात येऊन , जयभिम चां नारा देऊन संविधानानुसार न्यायाधिशां समोर वादविवाद करून , षडयंत्री जेलरांनाही जेलात टाकु .
गरिबानी हक्क मागितले की परंपरा जपा..संस्कृती जपा वा रे राजकारणी ...यांनी जो व्यभिचार लावलाय महारष्ट्रात तेव्हा नाही का संस्कृती वेशीला टांगली जात ...बर आहे हे चालू द्या
राज्य सरकार ने मनोज जरांगे यांचे आंदोलन थांबवावे व त्यांना वेळ द्यावा हिच अपेक्षा
No1 पत्रकार mh R.K sir
मराठा आरक्षणाची मागणी 1980 साला पासून चालू आहे. गेले 43 वर्षे काय केल हे सर्व पक्षाणी जाहीर करावे मग आवश्यक तो वेळ दिला पाहिजे
43 वर्षे स्वतःचा व्यवसाय चालू ठेवला लोकांना भुलवायचा आणि आपल्या पोळ्या भाजून घ्यायचा
सरकार निर्णय घेत नाही म्हणून आंदोलन चिघळले आहे
राहुल कुलकर्णी सर तुम्ही मधली ओळ ही खूप विचरपूर्वक मांडत असता... तुम्हाला ही माहिती आहे की मराठा आरक्षण हा सविधानिक विषय खूप अवघड नाही (५०%cha आत) परंतु यात मताचे राजकारण खूप मोठे आहे.. हे तुम्हाला आणि सर्व राजकारण्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे.. परंतु उघड उघड बोलण्यास कोणीही तयार नाही... आणि आता हे सर्व मराठा युवक जाणून आहे... फक्त आणि फक्त मताची रिस्क घेण्यास कोणी तयार नाही...
ही सर्व पक्षी बैठक म्हणजे मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी ही मतांसाठी बनवाबनवी हरै हरै हरै हरै हरै हलकट पणाचा कळस गाठला आहे सत्यमेव जयते
बेकायदेशीर सरकार स्थापन करताना कायदा कुठे गेला होता तुम्ही आधी जागेवर रहा मग जनतेला सांगा तुम्हाला वाटण तसा कायदा करून घेता हे काय लक्षात येते नाही का सर्व सामान्य जनतेला जर काय द्यायचं असेल तर तुझ्या कडे आधार कार्ड पॅन कार्ड अहेका तू राज्यात किती दिवस पासून राहतो आहे हे विचारता अस समजू नका की जनतेला काहीच कळत नाही
पत्रकारीता कशी असावी याचे उत्तम उदाहरण राहुलजी कुलकर्णी best luck sir
यखाद काम ठरवलेल्या वेळात न करणे व त्यामुळे गेलेले जीव ही जबादारी सरकारची नाही का...
हे सत्ता आणि संपत्ती चे लोभी राजकारणी लोक आमचं भविष्य ठरवणार ...50% मधे तुम्हाला भेटणार नाही हे ठरवणार...ठीक आहे वेळ येईलच कोण कोणाच भविष्य ठरवत त्याच उत्तर येणार काळच देईल....
छत्रपती शिवरायांची शपथ सार्थक झाली.
सर्व पक्षिय सभा Live का दाखवली नाही राहूल सर
सरकारी संपत्तीचे नुकसान करण्याएेवजी राजकीय नेत्यांना गावबंदी हा निर्णय याेग्यच आहे...........
या अंदोलनामुळे या सर्वांचे नेतृतव धोक्यात आले आहे म्हणून आता हे सर्व एक झाले आहेत अस वाटतय
😂😂may be
अगोदर ४० दिवसांची मुदत दिलेली होतीच की त्या ४० दिवसांत नेत्यांना काय 😊......उपटले का?
सर्व नेता मंडळीनी ही लिहुन दयाव की आरक्षण नाय भेठल ते कधीही निवडणूक लडनार नाहीत गरीब लोकांना ऊभ करु
सर्व पक्षी नेते एकत्र....करिअर चे वांदे झाले आतá..
सर्व वेळ काढू आहेत, राजकीय मंडळी, स्वार्थी आहेत.
हे सगळेच एकाच माळेचे मणी आहेत हे मराठा समाजानं लक्षात घेऊन जरगें पाटील बोलत आहे हे महत्त्वाचं
तात्काळ जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या.
Imperial Data गोळा करण्यापेक्षा जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. त्यामुळे राज्यातील सर्व जात आणि वर्गास न्याय मिळेल.
राहुल सर, किती वेळ या नालायक लोकांना द्यायला हवा आस वाटत आहे.गवत उपटायला गेले होते का.? वर्षानुवर्षे .
Very good job in estrayal
मिड्याची जबाबदारी नाही का... कि सरकार नेमक काय करणार हे.. का विचारत नाही
महाराष्ट्र सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना का करत नाही?
आरक्षणाच्या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्ते छगन भुजबळ, नारायण राणे, शब्द ही बोलु नाही.म्हणजे महाराष्ट्र शांत होईल.
एक मराठा लाख मराठा
100% agree
सरकारलाला खटल्याचा राम मंदिर निर्णय, 370 कलम निर्णय घेतला आहे पण मराठा आरक्षणावर निर्णय का घेऊ शकत नाही, यांची निर्णय घेतला पाहिजे राहुल सर या मुद्द्यावर पण लक्ष असु द्या खुप महत्वाचे आहे आता तळागाळातील लोकांना मराठा आरक्षण कळायला लागलं आहे
Good 🙏
नविन नेत्यांना वोटींग करणे हाच पर्याय आहे
राज्यातील गरीब मराठा कुटुंबातील लोकांना आरक्षण देणे गरजेचे आहे ते आरक्षण नोकरीतले असेल शिक्षणातील नोकरीतील पदोन्नतील असेल हे फार आवश्यकच आहे मराठा बांधवांनी आता शिक्षणावर भर दिला पाहिजे गरीब मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल
Nice HEARSTYLE sir
मराठा आरक्षणाविषयीच सरकारचा रोड मँप काय पहीला जाहीरकरावा
आंदोलन सरकार वेळकाढुपणा करून मराठाआरक्षण आदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागलय
370 रद्द करता येते मग आरक्षण का देता येत नाही!
Murkh aahes kaaa....
@@omkar23549 तूझ्या पेक्षा खूपच कमी !
आरक्षण विरोधकांना आणि आरक्षणासाठी जोरकस भूमिका न मांडता राजीनामा देणाऱ्या आमदार/खासदारांना पुन्हा निवडून देऊ नये.
Jarange साहेब तुम्ही बिलकुल विचार करू नका जनतेचा , कारण तुम्ही लय दिवसाचा विषे भरपूर लेट झालाय , आता आपली पोर लढून मेली तरी चालतील , सर्व तुमच्या मुले गप आहेत , तुम्ही फक्त आवाज टाका , कारण भरपूर आण्याय झाले आपल्यावर, कारण आपला दिलं , येवढे दिवस खातात तरी सोडत नाय, आपण भरपूर जगवल आता नाही , तुम्ही आवाज टाका आम्ही आहेतच काहीपण हौद्या , कारण आपल्या माणसांना सवय aahai महाराष्ट्राला रक्त द्यायची , आता तीच वेळ aahai , karan aapan shivaji महाराजांचे माऊले आहेत , आपल्या आई बहिणींना marlay aapan kay kamach rakth salsaltay majh,
आज.पयंत.काय.केल.ते.आगोद.सांगा
कायदा पक्ष फोडा म्हणतो का पक्ष फोडण्यासाठी कायद्यात तरतूद आहे का
हे सर्व आमदार खासदार यांनी सांगावे
जे मतदार त्या आमदार खासदार ने आपल्या व्यथा सोडवतील म्हणून मतदान केलेले असते पण हे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलून
आपले उखळ पांढरे करून घेतत
तुम्हाला काय वाटतं सर वेळ देऊ का नाही 🙏🙏
1/11/23
मराठे लढून मरायला तयार आहेत. पण आता अन्याय सहन होणार नाही🚩🚩
पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना जाब का विचारत नाही ?
वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरववाणी "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'ताबूत' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
🙏🙏 आवाज वाढवा आवाज येत नाही,,,,,
हे नेते समाजासमोर एक बोलतात आणि टेबलवर एक बोलतात म्हणून समाजाचा अशा सरड्या सारखे रंग बदलू नेत्यावरचा विश्वास ऊडाला कुनबी प्रमाणपत्र वाटपात भ्रष्टाचारास वाव असु नये नाहीतर टेबलाखालून चालू त्याचा हप्ता मंत्री सचिव ते शिपाई लाभधारक असतात हा सर्वच समाजाचा आत्तापर्यंत चार अनूभव आहे
Well said
Look who is talking about legal 😂😂
😢
केंद्र सरकार आणि राज्य सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना का करत नाही?
जितके दिवस, वाढेल तितके, हे आंदोलन जड जाईल, स्पष्ट भूमिका का घेत नाही, पुढे लोकसभा आचार संहिता लागली तर?,तुम्हाला विरुद्ध पक्ष वर चढ होऊ राहिला असे वाटत नाही का?
मुख्य मंत्री वेळ मागताय किती वर्षांचा हवा हे सांगत नाहीत
७५ वर्षे झाली आता ,७५ वर्षानंतर आरक्षण मिळेल.
सध्य सत्ताधारी आणि विरोधक याना मराठ्याविषयी सहानुभूती नाही,
सर्वजण हप्ते जमा टीमचे भागीदार आहेत, मराठ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत हे सिद्ध केलं,
घटना दुरुस्त करून देशात 100% आरक्षण लागू करा.
आजच्या सर्व पक्षीय बैठकीतून एवढंच कळतं की सर्वच पक्षांना मराठा आरक्षण obc तुन ५०% च्या आत द्यायची इच्छा नाही. केवळ obc मतांसाठी....! मराठा समाजाणे एक समजून घ्या तुम्हाला ग्रूहित धरलं जातंय कारण तुम्ही मतदान करताना हा सर्व अन्याय विसरून त्याच लोकांना परत निवडून देता.
त्यामुळे आता वेगळा राजकीय पर्याय उभा करून व या सर्व पक्षांना घरी बसवा आणि स्वतःचे आरक्षण स्वतःच घ्या.
sikshan, aarogya, etc pyabhoot facilities free kelya pahijet, mhanje ha wadach rahnar nahi
कलींगडावर घाव घातला आणि टपाटप बिया बाहेर टपकल्या
🤣🤣🤣🤣
मनोज दादा जरांगे पाटलांची मागणी
यौगे आहे
आणि
कुणबी मराठा ऐकच आहे
आरक्षण मिळावे व इसरो मधे नौकरी द्या
खोटे बोलुन मराठा समाजाची दिशा भुल करू नका कारण 43 वर्षे झाले तरी न्याय दिला नाही केंद्र सरकाराची भूमिका स्पष्ट करावे महाराष्ट्रातील सरकारने किती दिवसात मराठा आरक्षण देता नेते मंडळीनी स्पष्ट करावे
मराठा ना आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेबच देतील सयम बागळा ना
शरद पवार ना कोणीही देणार नाही हे लक्षात ठेवा पाडा पाडीचे राजकारण करू नका नाही तर काही ही मिळणार नाही एक मराठा लाख मराठा
इजराइल वरून कधी आलात तुम्ही सर
Bhava aaj ky zaal te khar sang
Kiti divas लावतील ,
आता आज पर्यंत देलेले आरक्षण बंद करा व मराठा व धनगर यांना पुढील चाळीस वर्षे आरक्षण द्या विषयी खलास?
Jr kadha nantar pahu
राजकीय लोकांना आरक्षण द्यायचं नाहीये..... एवढंच समजलं
Namadevrav jadhav yacha video pahun video tyar kara
राहूल सर आज रोख ठोक नाही बोलत आहात
आरे त्या सरकारला म्हणाव आजुन किती महेने घेनार आहात.....10 महेने तर झाले....कि तुमच्या मते मराठा हमाजाला आसच झुलवत ठेवायचय.. ..? .
इतके दिवस झोपले होते का मग इतके दिवस काम का केल नाही हे वेळ मारून नेण्याच काम आहे याला मराठा समाज भीक घालणार नाही उग्र आंदोलन चालूच राहणार. राजकारन्यांचा माज जिरवल्याशिवाय पाहिजे मराठा समाज्याचे प्रश्न सुटणार नाहीत
शिंदे यांनी राजीनामा देऊन मनोज जरांगे ला मुख्यमंत्री करावे
Rajkiya netyanni Manoj jarangena amhi itakya itakya mahinyat he arakshan deu he likhit swaroopatvdyawe
ठाकरे बंधू का नाही बोलवले
Tu bs bg aamcha jigar maratha❤preamani nasel tr ti news live kr
जात
जनगणना करा
ओबीसी ५४ टक्के नाही आहे
लवकरात लवकर चेक करावे
सामांन्याच नुकसान करु नका
राहुल शेठ जय शिवराय
आरक्षण कसं आनी कधी देणार हे कोनीही सांगत नही. २०२४ मराठा ठरवेल की सरकार कोणाचे आणायचे. मजेत नसल तर सगलयांचे आरक्षण बंद करा कोनालाही देता कामा नही
आहो. साहेब. जनगणनेनुसार. आरक्षण. करा
बीड मध्ये राजकारणी होते जबाबदार
आरक्षण प्रवर्गातील 50%या मुळ कायदा त्यात मराठा बांधवाना समावीष्ट करावे खुला प्रवर्गाची टक्केवारी कमी हे पण आन्यायकारक आणी आरक्षण प्रवर्गाची टक्केवारी वाढवुन सुद्धा अन्याय कारक तेव्हा मुळ कायदाच न्यायकारक
यांचे राजीनामे च आवश्यक आहेत
Martha Reservation and EWS category also give Reservation immediately notify Government of India and Maharashtra state Government minimum 40 Years permanent bace
आमदार च्या घर टार्गेट झाल्यावर तुम्हाला शहाणपण सुचतय का.. मग अशी हिसा केल्यावर सरकार काम करत असेल तर हे करायला कोण bhag पडतय...
केंद्रातील नेत्यांना घ्या सोमोर आणि राज्यातल्या नाहीतर पक्ष वेळ मारून नेते.
आणि नेत्यांच्या भ्रष्टाच्यारा बद्दल त्यांच्या सुख सुविधा पगार वाढीबद्दल, शेतकऱ्यांच्या हमीभावबद्दल बोलून घ्या जनता सुखात नांदेल आरक्षण मांगायची गरज पडणार नाही
सर्व पक्षांनी मराठा आरक्षण ला पाठिंबा पण ओबीसी मध्येच द्या कोणीच म्हणाले नाही,आणि ५०%च्या वर काय टिकत नाही,हे सर्व जाणतात, म्हणून सहमती दर्शवली,फळवाट
सर्व पक्षीय नेता एकत्र.....मराठ्यानो समजू ग्या.....
याचा अर्थ मराठा समाजाच्या या पिढीवर अन्याय करायचा आहे.
Deshyatli sagli aarmy ani police maharashtrat lavli tr sarkar honara udrek thambu shakat ny... Netyani yachi note gyavi
प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे.
Curative petition madhe new deta add karta yet nsto he lakshyat ghya mahit nasel tr mahiti gheun news banva.
chukiche bolu naye deta yete mhanun tar curative petition keli aahe
यांच्या जीवाला धोका निर्माण झाला म्हणूनच हे एकत्र आले आहेत हे आरक्षण देण्यासाठी नाहीत आले एकत्र, इथ आम्ही एकीकडे नोकरी साठी संघर्ष करायचा शैक्षणीक कर्जाचे हप्त्यासाठी वन वन फिरायचं, यांना A. C मध्ये बसून बैठका घ्यायलला काय जातंय, अम्हाला 2 वेळची भ्रान्त अनि यांच्या कोटींच्या प्रॉपर्टी
ओबीसी च्या नेतेमंडळी na पण सांगा एकाच समाजाला target kran बंद करा. मराठा समाज ajunhi शांत आहे. मराठ्यांच वाटोळे करण्यात शरद pawarach जबाबदार आहे. त्याचाच जीवावर aajparyant सत्ता भोगली. विधानसभेत दाखवून देऊ. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय श्रीराम.
महारस्ट्रात जो राजकीय व्याभीचार करुण सरकार स्थापन झलेले हे पुरोगामी महारास्ट्रात शोभते का ? याणे महारास्ट्राची मान देशात शरमेनी ख़ाली घालावी लागली याचीं याना लाज वाटत नाही का?
187 shandh...
50आतुन
जे नेते मराठा आंदोलन जत्रा.. शिवीगाळ करताय तेव्हा तुम्ही झोपले होते का..
अजित ( दादा) पवार यांनी सही केली नाही का?????
राहुलजी तुम्ही पत्रकारांनी आग लावणारी.माहिती देण्यापेक्षा
सरकारची बाजू कायदेशीर बाजू मराठा समाज बांधवांना समजाऊन सांगायला हवे
आज मराठी चॅनल वर्तमान पत्र यांची विश्र्वर्ता कमी झाली आहे
He sagle paksh badlun taku...
RIP NCP BJP cngress shivsena doni pn
raj saheb na nahi invite kele
40दिवस काय करत होते 40दिवसात आंदोलन नाही भरकट हे तुमच्या दूरलशा मुळेसरकार वेळ काढूपणा करत आहे 8दिवसाच्या नंतर सर्वपष बैठक घ्यायची कळाली अगोदर40 दिवसात नाही कळाली
भंगार मध्ये जाऊन वफा हे राजकारणी आमदार खासदार तो शरद पवार तो