स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले इमान राखले, शिवरायांच्या चरणी निष्ठा अर्पन केल्या अश्या मावळ्यांचे कर्तुत्व आपण जगात पुढे आणत आहात. आणि या पुढेही हिच अपेक्षा आपणा कडुन करतो. आपणास मानाचा मुजरा सर. धन्यवाद.
Why this foreign word so celebrated by Marathas of today? Shivaji Maharaj wouldn't bother about it. It slavery, reminds you of Muslim slavery and you take it as respected and honour? What Muslim rulers gave India after their slavery for 500 years? British at least built all infrastructure and laid the foundation of modern India! He who 'Pesh' the case is Peshwa, It is lawyer who represent. Stupid people! Taking pride in slavery.
सध्या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून सुरु होतो आणि छत्रपती संभाजीला संपतो. महाराष्ट्राला किमान 2000 वर्षाचा इतिहास आहे आणि त्याकाळात अनेक पराक्रमी योद्धे होऊन गेले आहेत ज्यांनी त्याकाळातील आपले मराठी सामराज्य वाढवले आहे त्यांचाही उचित गौरव होणे गरजेचे आहे.
होय खरं आहे,आता जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजतात ते सर्वजण दत्तकपुत्रांचे वंशज आहेत आणि आम्ही आणि जगातील सर्व इतिहासकार त्यांना खरे वंशज मानत नाही आणि कधीच मानणार नाही.
शनिवारवाड्या प्रमाणेच नागपूरच्या राजे भोसल्यांचा पण वाडा अर्धा अधिक जळून खाक झाला आहे , प्रामुख्याने सागाच्या लाकडाचे बांधकाम असलेल्या सदरेचा भाग पूर्णच जळाला
बुधवार पेठ व घट कुंचिकी खेळ व नग्न शर्यत यात फार मोठा पराक्रम केला..!! तसाच गणेश दरवाजा हा पण.पराक्रम केले..! हाच त्यांचा "जन्म सिद्ध हक्क" टिळक ने गाजवला..जेव्हा महात्मा फुलेंचा जन्म झाला त्याच दिवसी शनिवार वाडा जाळला हा योगायोग नव्हे..! शिवाजी कोण होते हे गोविंद पानसरे यांचे एकच पुस्तक वाचा..! म्हणजे कोणाचा काय पराक्रम होता ते समजेल..! एकबोटे, संभाजी भिडे, खोटारडा पुरंदरे हे त्यांचे वंशज आहेत..!
@@ravindrapabale2214 नानासाहेब, सदाशिवभाऊ, चिमाजीअप्पा, माधवराव, राघोबादादा (दुष्ट असले तरी अटकेपार नेणारे तेच), शमशेरबहादूर हे सर्व काय गोट्या खेळत होते काय?
तुम्हाला श्रीमंत पेशवे दाखवायला सिनेमाच्या नटांचेच फोटो मिळाले काय? त्या नशेखोर सिनेमावाल्या लोकांचे फोटो अशा गौरवशाली पुरुषांचा इतिहास सांगतांना वापरणे कटाक्षाने टाळाल हि अपेक्षा.
।।दैवत माँ साहेब जिजामाता।। ।।दैवत छत्रपती शिवाजी महाराज।। ।।दैवत छत्रपती संभाजी महाराज।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Khup धन्यवाद Video sathi Khup chan kaam sir Full Support, chalu theva sir
२० वर्षाच्या कारकीर्दीत सर्व ५६ लढाया जिंकल्या.जगामध्ये एकमेवा द्वितीय. आज ही जगामध्ये त्यांची युध्दनीती वाखाणली जाते.त्यांची घोडदौडही तितकीच कौतुकास्पद. व गतीमान.
अरे त्या बाईल वेड्या पेशव्यात कसली मर्दुमकी होती, ह्या रंडीबाज, सत्तेसाठी फंद फितुरीकरून आपला पुतण्या म्हणजे नारायणराव पेशव्याचा खून करणारे पेशवे. अशा नालायक लोकांचा काय इतिहास मांडणार. ह्या हरामखोर पेशव्यांनी स्वराज्य बुडवलं. इतका पराक्रमी होता तर मग महाराणी येसूबाईंची मोगलांच्या कैदेतून का नाही सुटका केली
Video history सांगण्या साठी बनवलात, त्यात रणवीर सिंह कशाला? की बाजीराव हे असेच होते असं वाटतय? जरा research करायला हवा असतो, इतिहास सांगायचं असेल तर. 👎👎👎
पहले बाजीराव पेशवे यांचे मस्तानीच्या बाजूचे म्हणजे बाजीराव -मस्आतानी यांचे पुत्र कृष्णराव उर्फ समशेर बहादूर यांची १४-१५ वी पिढी इंदौर, भोपाळ आणि सिहोर येथे रहातात.. ..
जो कर्तृत्ववान असतो त्याच्याकडे हळू हळू सर्व सूत्र आपोआप येतात. मी दोन वर्षांपूर्वी एक कंपनी मध्ये कामाला लागलो आणि प्रचंड मेहनत (इतरांपेक्षा खूप जास्त) करून आज जवळपास कंपनीचे अनेक महत्वाचे निर्णय हे माझ्या सल्ल्यानुसार घेतले जातात कारण माझे हात कंपनीत खोलात रुतलेले आहेत. त्यामुळे आपसूकच सर्व सूत्र आज माझ्या हाती आली आहेत. परंतु ह्याचा अर्थ मी मालक झालोय असा नाहीये.
@@neeleshnt निश्चितच ते कर्तृत्ववान होते, पण हे सर्व रणांगणावर कर्तृत्ववान होते. पेशवाचं तसं नव्हतं. एका पेशवाला रणांगणासोबतच फडावरचे कामसुद्धा व्यवस्थित येणे गरजेचे होते. आणि ते काम सोपे नव्हते. पेशवा म्हणजे डेप्युटी छत्रपती होते. त्यांच्या हाताखाली सात मंत्री आणि इतर असंख्य अधिकारी होते ज्यांच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवणं आणि छत्रपतींना त्याचा हिशोब देणं अनिवार्य होतं. त्यामुळे छत्रपतींच्या गैर हजेरीत स्वराज्याची कमान हातात येणं एका पेशवा साठी सहज शक्य होतं, जे कि बाजीप्रभू, तानाजी, संताजी-धनाजी ह्या सगळ्यांसाठी तितकंसं सोपं नव्हतं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज खूप लहान असल्याने त्यांना राजकारण-सत्ताकारण ह्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण बाळाजी विश्वनाथ ह्यांनी दिले व स्वराज्याची कमान देखील प्रामाणिकपणे सांभाळली, कारण ती काळाची गरज होती. तेव्हापासून आपसूकच पेशव्यानकडे स्वराज्याची बरीच सूत्र गेली.
@@shreyastamane9696 माझ्या माहिती नुसार शाहु महाराजांचे लहानपण औरंगजेबच्या छावणीत गेले ... बाळाजी विश्वनाथांचे कार्य कौतुकास्पद आहेच पण सत्ता आपसुक कशी आली याची माहिती मिळावी असे म्हणतोय ... आणि एवढेच प्रामाणिक प्रयत्न होते तर सांगोला कराराची कलमे वाचावीत
@@neeleshnt लहान होते म्हणजे त्यांना औरंग्याने अर्थात कुठलेही प्रशिक्षण दिले नव्हते. त्याबाबतीत शाहू महाराज नवखे होते असे म्हणायचे होते मला. त्यामुळे सर्व सूत्र हाती घेणे अनिवार्य होते आणि ते बाळाजी विश्वनाथ ह्यांच्यापासून सुरु झाले. आपसूक हातात सत्ता आली म्हणजे जेव्हा तुमचा अनुभव, कर्तृत्व आणि हुशारी आतमध्येपर्यंत रुतलेली असते तेव्हा साहजिकच निर्णय घेण्याची क्षमता देखील तुमच्याकडे येते. मला सांगोला कराराची कलमे माहिती नाहीत, पण ह्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ बघण्याची गरज नाही, हा कॉमन सेन्स आहे. आणि कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्ता छत्रपतींकडून पेशव्यानकडे कशी आली हा प्रश्न शाहू महाराजांनंतरच्या छत्रपतींनी स्वतःला विचारायला हवा. उद्या उठून विराट कोहलीकडून कप्तानी रोहित शर्माकडे गेली, तर विराटने स्वतःला प्रश्न विचारायला हवा, ना कि रोहित शर्माला दोषी ठरवण्यात यावं.
1818मधे हाच तो पेशवा ज्या सिध्द नाक महाराने बाजिराव पेशव्यांचा शेंडि सगट तुरा कापला आणि मानवाला मानवते चि जान करुन दिली माहार मांग ही मानस आसतात त्याना ही मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे ज्या शिव छत्रपती ना शुद्र म्हणून राज यज्ञ करण्यास नकार दिला तेच पेशवे वंश शिव छत्रपती राज्ये आणि मां जिजाऊ च्या चरणि लोंटागन घालत आहेत आणि हामाच्या पुर्वजा नी केलेल्या चुका साठि क्षमा याचना करत आहेत समय मानवाला कुठे कसे ठेवेल काय माहित तरि पण जर बाजिराव पेशव्यानी सिधनाक या विराला मानसन्मान दिला असता या सर्व हिन दिनना रदयि कवटाळले असते तर बाजिराव पेशव्यांचि प्रतमा या हिनदिनांच्या काळजात कोरलि असति आणि छत्रपती वंश जसे आमचे पुजनिय स्थान आहे आम्हाला वरवरच प्रेम नको आहे राजे शिवछत्रपती, राजपुत्र संभाजी राजे मां जिजाऊ हे सर्व आमचे रक्तांचे आहेत मां जिजाऊ चि समाधि महार वाड्यात छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी बांधनारे गोपाळ गोविन्द गायकवाड हे आमच नात आस आहे पेशवे वंश ला किति हि दुःख झाले तरी पुर्वजांच्या झालेल्या चुकांचे परिणाम तुमच्या हाजारो पिढ्या ना भोगावे लागनारच कारन तूम्ही कोनति पुजा करता कोणत्या देवाची पूजा करता हे मानवा शि काही घेनेदेने नाही कारण जर त्या पुजे मध्य मानवता नसेल दया क्षमा शांती प्रेम समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्वातंत्र्यता शील सदाचार करुणा अहींसा जियो और सबको जिने दो जर बुद्ध भगवंताचि शिकवन नसेल तर त्या पुजेचा आणि त्या मंदिराचा काय उपयोग कारण आमचा पेशवे वंशासि काही वैर नाही पण जुन्या आठवणी आल्या म्हणजे दुःख होनारच कारन सर्व मिटवता येते पण इतिहास नष्ट करता येत नाही. आम्ही भगवंतांच्या चरणि अशि याचना करतो कि हे देवा अशि अन्याय आणि विषमता वादि मानवाला मानुस न माननारी पेशवाई या मातृभूमी भारता मध्ये परत कधी ही आनु नको जय शिवराय जय छत्रपति शाहु महाराज जय शंभुराजे जय मां जिजाऊ जय माय सावित्री माय रमाई आमचा बाप डॉ भिमराव बाबा साहेब आंबेडकर आणि करुणा अहींसा शांती प्रेम समता स्वातंत्र्य बंधुता न्याय दया क्षमा मैत्री सर्व विश्व व्यापी जे चरण ते बोधिसत्व या सर्व पवित्र चरणि आमचे कोटी कोटी वंदन आहे सबका मंगल हो धन्यवाद
Mahiti parakrami peshvyanchi tyamule Jai Bajirav ase lihaychi pan konachi danat disli nahi. Jai Shivaji, ani Jay Bhavani tar ahech ani nehemich rahil. Pan jyanni he samrajya 100 varshe swatahachya Kartrutvavar rakhal tyancha koni jayjaykaar kartana disat nahi he rajkarani lokanchya natadrast panache fal ahe
याविडीओला आपला अभिप्राय लवकर देता येत नाहीत ही खेदाची बाब आहे मी मराठी माझी मराठी मंडळ खारघर कृष्ण नाथ कुळकर्णी आपल्या जपून ठेवले द्या माहिती ला शतशः प्रणाम
इंग्रजाचा राग तर आसणारच कारण आख्य भारतात त्याना शह देणार पेशव्याशिवाय दुसरा नव्हता ना . छान माहिती मिळाली १८२७ ला शनिवार वाडयावर युनियन जैक फडकला ही छान माहिती मिळाली . जय पेशवा जय शिवराय .
Peshwa (Raghoba dada) ni Maratha samrajya Attock (Pakistan) paryant pasravla hota. Attock was briefly captured on 28 April 1758 by the Maratha Empire and became the northern boundary of the Maratha Empire. Delhi madhe Mughalan chya Rajgaadi var kon Baadshah bannar he Peshwa/Maratha tharvay che.
Maharajani aplyas hi shikvan nahi dili na ! Tyani fakata hindvi swarajya sathi phakata ek cha gat tayar kela hota to manjhe MAVLA! Ek saccha MAVLA jaycha angat phakata swaraja che rakta vahate! Jya virani aplyas he swaraaj milvun dile tynche jativarun apan jativad karato! Kahicha laaj vatat nahi ka😡😠 apan jya Maharashtra raha to to milvinasathi aplya sarva purvajani tyachya pranache balidaan dile hetch divas pahanyasathi ka? 😔🥺 ulat maharajani je aplyas shikvan dili aahe ti palavi tyacha prachar karava jativadacha nahi! Maharaj, shabhuraje bajirao, malharrao, ani ajun ashi anek nave aahet ki jyani tyanche rakata sandle aahe aplya maibhumi sathi! Mag apan sarva ekjut honyapeksha ase ka ladhat aahot, hya maharajachya swapanas apan ka pudhe net nahi aahot aplya Maharashtra chi shan ka nahi vadhvat! Ha jativad, bhrashtachari, ghune he sarva aple shatru aahet na! Pharak phakata evadhcha aahe ki maharajani ani anek shur virani aplya mughal shatruna ranbhumit harvale ani apan ya mansik swaroop cha shatruna apan aplya manchya ranbhumit harvo shakat nahi ka! Vichar kara apan tech mavale aahot la jyani sarva junya parampara todun ek navin hindvi swaraaj sthapan kele? Jara tari sharam balga! Maharajani hi shikvan nahi dili aplyala🚩 virancha adar kara tyavarun jariya rajkaran nako! Maharajani aplyala apla samman japayala sanigatla aahe jati nahi 🚩 aapan sagle phakata ek sacche mavale aahot baki kahi nahi🚩apan tar sarva bhagvantachi lakare aahot mug ase ka varatan karayache ki jyamule aplya shurvirana vait vatel🚩🚩
mala ek kalat nahi ek picture kai kela hya bhadwyane tar tumhi tya nashedi ganjedicha haramkhoracha photo ka takava hya clip madhe ? Krupa karun tya ganjesicha photo kadhun takava .
झांबरे पाटलांकडून जागा विकत घेऊन बांधलेला विस्तीरण असा लाल महाल होता. आज जो लाल महाल म्हणून दाखवतात तो चार खोल्यांचा आहे. शाहिस्तेखान आणि त्याची सर्व जनानखाना लाल महालात होते. विस्तीर्ण भाग होते. पण आज जे छोटे दुमजली इमारत लाल महाल म्हणून दाखवतात तो नक्कीच नाही.
या प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकतो का? (1)छत्रपतीचे चाकर असलेल्या पेशव्यांनी श्रीमंत हे बिरुद कसे काय लावले? कारण श्रीमंत हे बिरुद छत्रपती करीता होते. (2)पहिले बाजीराव पेशवे वगळता उर्वरित पेशवे खरचं कर्तबगार होते काय? (3)नारायणराव पेशव्यांच्या खुनाचे मुख्य कारण काय ? (4)छत्रपतींच्या अखंड मजबुत राजगादीचे कमकुवत दोन राजगाद्यामध्ये रूपांतर करणारे पेशवे नव्हते काय? (5)दोन राजगाद्याचे दोन छत्रपती मग पेशवा एकच का? (6)सत्तेची केंद्र छत्रपती असायला पाहिजे होते. पंरतु सत्ताकेंद्र पेशवा कसे झाले? (7)शिवशाही म्हणजे पेशवाई काय?
२) होय. बाजीराव पुत्र बल्लाळ बाजीराव उर्फ नानसाहेब हे अत्यंत कर्तृत्ववान होते. तसेच नानासाहेबांचे पुत्र माधवराव हे देखील कर्तबगार होते. ४) दोन वेगळ्या गाद्या झाल्या यात पेशव्यांचा काहीच हात नाही. पहिले पेशवे (भट घराण्यातील) बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई च मुळे दोन गाद्या वेगळ्या झाल्यावर मिळाली. ५) पुण्यातील पेशवे हे सातारकर छत्रपतींचे नौकर होते. त्यांचा कोल्हापूर गदिशी थेट असा काही संबंध नव्हता. राजकारणा निमित्त काही प्रसंगी संबंध आला असेल. पण थेट संबंध नाही. ७) मुळात पेशवाई म्हणजे वंश परंपरागत चालत आलेले पेशवे पद. शाही आणि वाई ह्या शब्दांमध्ये थोड यमक आहे म्हणून काही लोकांना पेशवाई ही कोणीती तरी वेगळी शाही होती की काय असे वाटते. आपण आजही साधं गूगल केलत तर आपल्याला सर्व पेशव्यांच्या मुद्रा पाहायला मिळतील. त्या मुद्रेत पेशवा हा छत्रपतींचा नोकर आहे हे अगदी नीट लिहिलेलं आहे. फक्त नंतर च्या काळात ( छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात आणि नंतर ही) ह्या पदाला विशेष महत्व प्राप्त झाले इतकेच. त्यामुळे पेशवाई आणि शिवशाही याची तुलनाच होऊ शकत नाही. छत्रपती हेच मालक होत. पेशवे हे नोकर.
@@tularammeshram6578 महत्त्वाच्या जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. ६) चे ही उत्तर देतो. ६) शाहू छत्रपतींनी आपल्या मृत्यु पत्रात नमूद केले होते की राज्यकारभार हा नानासाहेबांनी करावा त्या मुळे सत्ता पेशवे यांच्या कडे गेली. बाकीचे दोन प्रश्न तितकेसे महत्वाचे वाटत नाहीत. राहील श्रीमंत उपाधीच तर ऐैकीव माहिती प्रमाणे ती उपाधी बाजीरावांना शाहू छत्रपतींनी च दिली होती बक्षीस म्हणून अर्थात ही ऐैकीव माहिती आहे. अजून एक गोष्ट अशी की पूर्वी अनेक बादशाह, सरदार स्वतः ला पदव्या, किताब, उपध्या लावुन घ्यायचे. काही काळा करता असं समजा की पेशव्यांनी ती उपाधी स्वतः ला लाऊन घेतली असेल ( फक्त समजा! याचा कुठलाच पुरावा माझ्या कडे तरी नाही) तर त्यात फार गैर काही नाही. आणि असेल तर मग अश्या सर्व लोकांबद्दल शंका का नाही घेतली जात; फक्त पेशवेच कायम शंकेचे धनी का?
शिवाजीराजे च्या स्वराज्याची वाट लावली । आपसातील भाऊबंदगी व सत्तेचा स्वार्थासाठी पेशव्या नी स्वाहा केले , आज फडणवीस तेच करत आहे हिंदुत्वा ला तुकड्यात विभागात आहेत ।
स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले इमान राखले, शिवरायांच्या चरणी निष्ठा अर्पन केल्या अश्या मावळ्यांचे कर्तुत्व आपण जगात पुढे आणत आहात. आणि या पुढेही हिच अपेक्षा आपणा कडुन करतो.
आपणास मानाचा मुजरा सर. धन्यवाद.
पेशवा हा शब्द परकीय आहे म्हणजे फारसी आहे , अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान म्हणजेच पेशवा .
येड्या त्या काळी फारसी ही एक राजभाषा होति मराठीतील अनेक शब्द उर्दू, पारशी ,अरेबिक आहेत
Why this foreign word so celebrated by Marathas of today? Shivaji Maharaj wouldn't bother about it.
It slavery, reminds you of Muslim slavery and you take it as respected and honour? What Muslim rulers gave India after their slavery for 500 years? British at least built all infrastructure and laid the foundation of modern India! He who 'Pesh' the case is Peshwa, It is lawyer who represent. Stupid people! Taking pride in slavery.
सध्या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून सुरु होतो आणि छत्रपती संभाजीला संपतो. महाराष्ट्राला किमान 2000 वर्षाचा इतिहास आहे आणि त्याकाळात अनेक पराक्रमी योद्धे होऊन गेले आहेत ज्यांनी त्याकाळातील आपले मराठी सामराज्य वाढवले आहे त्यांचाही उचित गौरव होणे गरजेचे आहे.
होय खरं आहे,आता जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजतात ते सर्वजण दत्तकपुत्रांचे वंशज आहेत आणि आम्ही आणि जगातील सर्व इतिहासकार त्यांना खरे वंशज मानत नाही आणि कधीच मानणार नाही.
श्रीमंत बाजीराव पेशवे
आपल्या त्याग, शौर्य आणि बलिदान बद्दल सदैव ऋणी
उत्तम माहिती दिली एैतिहासिक स्थळे पहाण् हा वेगळाच आनंद आहे यासंबंधी पुस्तक हवे
जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे- जय बाळाजी पेशवे-जय बाजीराव पेशवे 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय चांभार कोहळी😊😊😊
शनिवारवाड्या प्रमाणेच नागपूरच्या राजे भोसल्यांचा पण वाडा अर्धा अधिक जळून खाक झाला आहे , प्रामुख्याने सागाच्या लाकडाचे बांधकाम असलेल्या सदरेचा भाग पूर्णच जळाला
वंशज असावे तर असे, नाम मोह नाम माया
नक्कीच
महाराष्ट्रात पेशव्यांनी इतका पराक्रम करुनही पेशव्यांचे इथल्या बऱ्याच लोकांना वावडे का ..?हेच कळत नाही ....जय शिवराय ...जय महाराष्ट्र ...जय हिंद .....
पराक्रम हा कागदावरचा आहे पहीला बाजीराव पेशवे सोडले तर म्हणून सर्व समाजाला पेशव्यांचे वावडे आहे
कृपया सांगोला करार वाचावा ...
बुधवार पेठ व घट कुंचिकी खेळ व नग्न शर्यत यात फार मोठा पराक्रम केला..!! तसाच गणेश दरवाजा हा पण.पराक्रम केले..! हाच त्यांचा "जन्म सिद्ध हक्क" टिळक ने गाजवला..जेव्हा महात्मा फुलेंचा जन्म झाला त्याच दिवसी शनिवार वाडा जाळला हा योगायोग नव्हे..!
शिवाजी कोण होते हे गोविंद पानसरे यांचे एकच पुस्तक वाचा..! म्हणजे कोणाचा काय पराक्रम होता ते समजेल..! एकबोटे, संभाजी भिडे, खोटारडा पुरंदरे हे त्यांचे वंशज आहेत..!
Peshvyache vaade bhimtyana ani divya vicharsarnichya lokana ahe
@@ravindrapabale2214 नानासाहेब, सदाशिवभाऊ, चिमाजीअप्पा, माधवराव, राघोबादादा (दुष्ट असले तरी अटकेपार नेणारे तेच), शमशेरबहादूर हे सर्व काय गोट्या खेळत होते काय?
तुम्हाला श्रीमंत पेशवे दाखवायला सिनेमाच्या नटांचेच फोटो मिळाले काय? त्या नशेखोर सिनेमावाल्या लोकांचे फोटो अशा गौरवशाली पुरुषांचा इतिहास सांगतांना वापरणे कटाक्षाने टाळाल हि अपेक्षा.
छ
Chatrapati nantar tyanche sardar srimant Bajirav peshve naste tar saglyanca sunta zalya astya v dokyavar gol topi ali asti dhanya te peshve
।।दैवत माँ साहेब जिजामाता।।
।।दैवत छत्रपती शिवाजी महाराज।।
।।दैवत छत्रपती संभाजी महाराज।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup धन्यवाद Video sathi
Khup chan kaam sir
Full Support, chalu theva sir
२० वर्षाच्या कारकीर्दीत सर्व ५६ लढाया जिंकल्या.जगामध्ये एकमेवा द्वितीय. आज ही जगामध्ये त्यांची युध्दनीती वाखाणली जाते.त्यांची घोडदौडही तितकीच कौतुकास्पद. व गतीमान.
अरे त्या बाईल वेड्या पेशव्यात कसली मर्दुमकी होती, ह्या रंडीबाज, सत्तेसाठी फंद फितुरीकरून आपला पुतण्या म्हणजे नारायणराव पेशव्याचा खून करणारे पेशवे. अशा नालायक लोकांचा काय इतिहास मांडणार. ह्या हरामखोर पेशव्यांनी स्वराज्य बुडवलं. इतका पराक्रमी होता तर मग महाराणी येसूबाईंची मोगलांच्या कैदेतून का नाही सुटका केली
श्रीमंत बाजीराव साहेब यांना मनाचा मुजरा
यमुना तापी बाजीराव महाप्रतापी 🚩🚩🚩
Video history सांगण्या साठी बनवलात, त्यात रणवीर सिंह कशाला? की बाजीराव हे असेच होते असं वाटतय? जरा research करायला हवा असतो, इतिहास सांगायचं असेल तर. 👎👎👎
Jai Shrimant Peshva Sarkar...
Har har mahadev. Jay shivaji maharaj.Jay bajirav peshve.
पेशवे हे पारंपारीक राजघराणे नव्हते।
Thanks again for your This Very informative video
खुप छान माहिती दिली,
तथापि पुणे येथील वंशज कोणत्या पेशवे यांचे आहेत त्या बद्दल सविस्तर वंशावळी सह व्हिडिओ तयार करावा ही विनंती व अपेक्षा
डेक्कन वर प्रभात रोडला रघुनंदन म्हणून एक पेशवे राहात होते 1972 सुमारास .
पहले बाजीराव पेशवे यांचे मस्तानीच्या बाजूचे म्हणजे बाजीराव -मस्आतानी यांचे पुत्र कृष्णराव उर्फ समशेर बहादूर यांची १४-१५ वी पिढी इंदौर, भोपाळ आणि सिहोर येथे रहातात.. ..
या पेशव्यांना राजघराने म्हणून पुन्हा चुक करु नका ते छत्रपतीचे चाकर होते.
@@tularammeshram6578 ओके.. तुमचे म्हणणे योग्य आहे...
@@sAjitP धन्यवाद साहेब!🙏🙏🙏
Meshram.. te chakar nahi ..Pantpradhan hote..
Peshva aani chakar ya madhil farak kalto ka ??????
Peshve he Hindvi Swarajyache Pant Pradhan hote....
khup sunder mahiti. Thorle Bajirao Peshve hyancha parakram mhanje tykalatil ek utkrusht yudhha kaushalltacha kalas hota. Tyanchya aaj aslelya pidhila nishit abhiman asel. Amhalahi hya pidhi la bhetnyas avdel.
पेशव्यांचे राज्य मोठे करण्यात बरेच योगदान आहे परंतु मराठा राजघराण्याऐवजी सर्व सत्ता पेशव्यांकडे कशी आली याच्यावर एखादा विडीओ बनवावा ...
जो कर्तृत्ववान असतो त्याच्याकडे हळू हळू सर्व सूत्र आपोआप येतात.
मी दोन वर्षांपूर्वी एक कंपनी मध्ये कामाला लागलो आणि प्रचंड मेहनत (इतरांपेक्षा खूप जास्त) करून आज जवळपास कंपनीचे अनेक महत्वाचे निर्णय हे माझ्या सल्ल्यानुसार घेतले जातात कारण माझे हात कंपनीत खोलात रुतलेले आहेत.
त्यामुळे आपसूकच सर्व सूत्र आज माझ्या हाती आली आहेत. परंतु ह्याचा अर्थ मी मालक झालोय असा नाहीये.
@@shreyastamane9696 तानाजी मालुसरे .. बाजी प्रभू देशपांडे ... संताजी.. धनाजी हे पण कर्तृत्ववान च होते ... व स्वामिनिष्ठ सुद्धा...
@@neeleshnt निश्चितच ते कर्तृत्ववान होते, पण हे सर्व रणांगणावर कर्तृत्ववान होते. पेशवाचं तसं नव्हतं. एका पेशवाला रणांगणासोबतच फडावरचे कामसुद्धा व्यवस्थित येणे गरजेचे होते. आणि ते काम सोपे नव्हते. पेशवा म्हणजे डेप्युटी छत्रपती होते. त्यांच्या हाताखाली सात मंत्री आणि इतर असंख्य अधिकारी होते ज्यांच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवणं आणि छत्रपतींना त्याचा हिशोब देणं अनिवार्य होतं. त्यामुळे छत्रपतींच्या गैर हजेरीत स्वराज्याची कमान हातात येणं एका पेशवा साठी सहज शक्य होतं, जे कि बाजीप्रभू, तानाजी, संताजी-धनाजी ह्या सगळ्यांसाठी तितकंसं सोपं नव्हतं.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज खूप लहान असल्याने त्यांना राजकारण-सत्ताकारण ह्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण बाळाजी विश्वनाथ ह्यांनी दिले व स्वराज्याची कमान देखील प्रामाणिकपणे सांभाळली, कारण ती काळाची गरज होती. तेव्हापासून आपसूकच पेशव्यानकडे स्वराज्याची बरीच सूत्र गेली.
@@shreyastamane9696 माझ्या माहिती नुसार शाहु महाराजांचे लहानपण औरंगजेबच्या छावणीत गेले ... बाळाजी विश्वनाथांचे कार्य कौतुकास्पद आहेच पण सत्ता आपसुक कशी आली याची माहिती मिळावी असे म्हणतोय ... आणि एवढेच प्रामाणिक प्रयत्न होते तर सांगोला कराराची कलमे वाचावीत
@@neeleshnt लहान होते म्हणजे त्यांना औरंग्याने अर्थात कुठलेही प्रशिक्षण दिले नव्हते. त्याबाबतीत शाहू महाराज नवखे होते असे म्हणायचे होते मला. त्यामुळे सर्व सूत्र हाती घेणे अनिवार्य होते आणि ते बाळाजी विश्वनाथ ह्यांच्यापासून सुरु झाले. आपसूक हातात सत्ता आली म्हणजे जेव्हा तुमचा अनुभव, कर्तृत्व आणि हुशारी आतमध्येपर्यंत रुतलेली असते तेव्हा साहजिकच निर्णय घेण्याची क्षमता देखील तुमच्याकडे येते. मला सांगोला कराराची कलमे माहिती नाहीत, पण ह्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ बघण्याची गरज नाही, हा कॉमन सेन्स आहे.
आणि कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्ता छत्रपतींकडून पेशव्यानकडे कशी आली हा प्रश्न शाहू महाराजांनंतरच्या छत्रपतींनी स्वतःला विचारायला हवा.
उद्या उठून विराट कोहलीकडून कप्तानी रोहित शर्माकडे गेली, तर विराटने स्वतःला प्रश्न विचारायला हवा, ना कि रोहित शर्माला दोषी ठरवण्यात यावं.
जय श्रीबाजीराव
नमस्कार असो श्रीमंत पेशव्यांना
तुम्ही जर पेशवाई म्हणजेच शिवाजी महाराजांच राज्य मानत असाल तर शिवरायांची समाधी शोधायला महत्मा फुलेंना का जन्माव लागलं?
फारच छान माहिती मिळाली .
हार हार माहादेव
खूप छान माहीती होती सर धन्यवाद
1818मधे हाच तो पेशवा ज्या
सिध्द नाक महाराने बाजिराव पेशव्यांचा शेंडि सगट तुरा कापला
आणि मानवाला मानवते चि
जान करुन दिली माहार मांग ही
मानस आसतात त्याना ही मानव
म्हणून जगण्याचा अधिकार आहे
ज्या शिव छत्रपती ना
शुद्र म्हणून राज यज्ञ करण्यास
नकार दिला तेच पेशवे वंश शिव छत्रपती राज्ये आणि मां जिजाऊ च्या चरणि लोंटागन घालत आहेत
आणि हामाच्या पुर्वजा नी केलेल्या
चुका साठि क्षमा याचना करत आहेत समय मानवाला कुठे कसे
ठेवेल काय माहित तरि पण जर
बाजिराव पेशव्यानी सिधनाक या विराला मानसन्मान दिला असता
या सर्व हिन दिनना रदयि कवटाळले असते तर बाजिराव पेशव्यांचि प्रतमा या हिनदिनांच्या
काळजात कोरलि असति आणि
छत्रपती वंश जसे आमचे पुजनिय
स्थान आहे आम्हाला वरवरच प्रेम
नको आहे राजे शिवछत्रपती, राजपुत्र संभाजी राजे मां जिजाऊ
हे सर्व आमचे रक्तांचे आहेत मां
जिजाऊ चि समाधि महार वाड्यात
छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी बांधनारे गोपाळ गोविन्द
गायकवाड हे आमच नात आस आहे पेशवे वंश ला किति हि दुःख झाले तरी पुर्वजांच्या झालेल्या चुकांचे परिणाम तुमच्या हाजारो
पिढ्या ना भोगावे लागनारच कारन तूम्ही कोनति पुजा करता
कोणत्या देवाची पूजा करता हे
मानवा शि काही घेनेदेने नाही कारण जर त्या पुजे मध्य मानवता
नसेल दया क्षमा शांती प्रेम समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्वातंत्र्यता
शील सदाचार करुणा अहींसा जियो और सबको जिने दो जर
बुद्ध भगवंताचि शिकवन नसेल तर
त्या पुजेचा आणि त्या मंदिराचा
काय उपयोग कारण आमचा
पेशवे वंशासि काही वैर नाही पण
जुन्या आठवणी आल्या म्हणजे दुःख होनारच कारन सर्व मिटवता येते पण इतिहास नष्ट करता येत नाही. आम्ही भगवंतांच्या चरणि
अशि याचना करतो कि हे देवा
अशि अन्याय आणि विषमता वादि
मानवाला मानुस न माननारी पेशवाई या मातृभूमी भारता मध्ये
परत कधी ही आनु नको
जय शिवराय जय छत्रपति शाहु महाराज जय शंभुराजे जय
मां जिजाऊ जय माय सावित्री माय
रमाई आमचा बाप डॉ भिमराव बाबा साहेब आंबेडकर आणि
करुणा अहींसा शांती प्रेम समता स्वातंत्र्य बंधुता न्याय दया क्षमा मैत्री सर्व विश्व व्यापी जे चरण ते
बोधिसत्व या सर्व पवित्र चरणि
आमचे कोटी कोटी वंदन आहे
सबका मंगल हो धन्यवाद
जय पेशवा छत्रपति बाजीराव पेशवे जय हिंद जय स्वराज्य
Nice Video...
👌👌👌👍👍👍
सुंदर माहिती 🙏🙏🙏
Khup Chan peshave
सिनेमातील छायाचित्रे दाखवू नयेत.
पुणे ही आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजानची जहागिरी आहे, पेशवे वैगेरे कोण नाय
Ho tar...
Are pora.... peahwa yevdi yuddha tar aurangzeb pan jinkla nahi... Alexander nantar fakta bajirao sagle yuddha jinkla...
@@sanketkarmarkar1439 काय सांगतोस खरंच की काय , तू बगायला गेला होतास की काय,
Marathyanche peshve....... Bajirao peshve..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज डाकडूजी सुद्धा होत नाही कलर मारायची गरज आहे
Mahiti parakrami peshvyanchi tyamule Jai Bajirav ase lihaychi pan konachi danat disli nahi. Jai Shivaji, ani Jay Bhavani tar ahech ani nehemich rahil. Pan jyanni he samrajya 100 varshe swatahachya Kartrutvavar rakhal tyancha koni jayjaykaar kartana disat nahi he rajkarani lokanchya natadrast panache fal ahe
याविडीओला आपला अभिप्राय लवकर देता येत नाहीत ही खेदाची बाब आहे मी मराठी माझी मराठी मंडळ खारघर कृष्ण नाथ कुळकर्णी आपल्या जपून ठेवले द्या माहिती ला शतशः प्रणाम
अप्रतिम... धन्यवाद...🚩
जय जिजाऊ...जय शिवराय... जय शंभुराजे....
Jai Peshwa🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
Shanivaar wada parat sarkarne lokakadun madat gheun bandhala pahije
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराजान बदल छोट्यात छोटी माहिती वाचायची असल्यास कोणती पुस्तके योग्य ठरतील, आणि ती पुस्तके कोठे भेटतील हे पण सांगा......🙏🙏🙏
गोविंद पानसरे यांचें "शिवाजी कोण होते* व मराठा सेवक संघ व BAMSEF ची पुस्तके वाचा. !
Chotya pustkat mavnar character nhavata te
@@jalgaondance1631 गोविंद पानसरे यांनी शिवरायांचा ऐकेरी उल्लेख केला आहे
मस्तानी व पानिपत चा रणसंग्रम यावर पण व्हिडिओ पाठवा.....
खूप सूंदर ... आभारी आहोत ..
Jay Shivaji Jay mahayoddha Bajirao Peshawa
धन्यवाद !
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
Jai Shivaji
👌👌👌👌 छान 👌👌
Salute manacha
Sarpriceing information sir thanks.
जय जिजाऊ वजय शिवराय विजय शंभूराज
स्वराज्यातील पेशवे पद वंशपरंपरा गत कधीच नव्हते...
Jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay shivaji 🚩🚩🚩🚩
har har mahadev 🚩🚩🚩
Jayostu maratha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छानच माहिती
खुपच छान माहिती,,,
धन्यवाद 🙏🙏
Chhan mahiti
इंग्रजाचा राग तर आसणारच
कारण आख्य भारतात त्याना शह देणार पेशव्याशिवाय दुसरा नव्हता ना .
छान माहिती मिळाली १८२७ ला शनिवार वाडयावर युनियन जैक फडकला ही छान माहिती मिळाली .
जय पेशवा
जय शिवराय .
वंशावळ मिळेल का?
Peshwa, scindhia ,holkar,gaekwar, Bhosale , etc ...he sagle khare Chatrapatinche sevak...khota itihaas kiti jari lihilaat,tari khara tar Maratha samrajya mhanunach olakhla jayil...peshwe rajya kinva scindhia rajya nahi...mhanun ajun hi lokancha manaat fakta chatrapatich
Thks for inf.
क्षत्रियकुलावतंस महाराणा प्रताप की जय.⛳⛳
क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. ⛳⛳
क्षत्रियकुलावतंस छत्रपती संभाजी महाराज की जय. ⛳⛳
यात महत्वाची माहिती देणे आवश्यक आहे. इतेहासिक माहिती असते पण ही परिपून माहिती ध्यवी
मी ही माहिती कोरा मध्ये वाचली होती.
Peshwa hai raj pariwar nahi karan te adhikari hote raja nahi mhanun tyanchi aaj hi vhyata a
Peshwa (Raghoba dada) ni Maratha samrajya Attock (Pakistan) paryant pasravla hota. Attock was briefly captured on 28 April 1758 by the Maratha Empire and became the northern boundary of the Maratha Empire. Delhi madhe Mughalan chya Rajgaadi var kon Baadshah bannar he Peshwa/Maratha tharvay che.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
Peshavyanna nahi ka manacha mujra?
Ek kal hota jevha peshvyani bharatbhar marathi samrajya pasaravile hote....
@@gourihalde8672 पेशवे छत्रपतींचे नोकर होते.
@@gajananbhoite2757 तुमच्या पेक्षा तर श्रेष्ठ आहेत ना
@@gajananbhoite2757 nokar navte
@@akshaysathe1457 मंदिराच्या दानपेटीतील पैशावर पोट भरणारे श्रेष्ठ. 😄😄
Chhan mahiti baddal dhanyawad
Maharajani aplyas hi shikvan nahi dili na ! Tyani fakata hindvi swarajya sathi phakata ek cha gat tayar kela hota to manjhe MAVLA! Ek saccha MAVLA jaycha angat phakata swaraja che rakta vahate! Jya virani aplyas he swaraaj milvun dile tynche jativarun apan jativad karato! Kahicha laaj vatat nahi ka😡😠 apan jya Maharashtra raha to to milvinasathi aplya sarva purvajani tyachya pranache balidaan dile hetch divas pahanyasathi ka? 😔🥺 ulat maharajani je aplyas shikvan dili aahe ti palavi tyacha prachar karava jativadacha nahi! Maharaj, shabhuraje bajirao, malharrao, ani ajun ashi anek nave aahet ki jyani tyanche rakata sandle aahe aplya maibhumi sathi! Mag apan sarva ekjut honyapeksha ase ka ladhat aahot, hya maharajachya swapanas apan ka pudhe net nahi aahot aplya Maharashtra chi shan ka nahi vadhvat! Ha jativad, bhrashtachari, ghune he sarva aple shatru aahet na! Pharak phakata evadhcha aahe ki maharajani ani anek shur virani aplya mughal shatruna ranbhumit harvale ani apan ya mansik swaroop cha shatruna apan aplya manchya ranbhumit harvo shakat nahi ka! Vichar kara apan tech mavale aahot la jyani sarva junya parampara todun ek navin hindvi swaraaj sthapan kele? Jara tari sharam balga! Maharajani hi shikvan nahi dili aplyala🚩 virancha adar kara tyavarun jariya rajkaran nako! Maharajani aplyala apla samman japayala sanigatla aahe jati nahi 🚩 aapan sagle phakata ek sacche mavale aahot baki kahi nahi🚩apan tar sarva bhagvantachi lakare aahot mug ase ka varatan karayache ki jyamule aplya shurvirana vait vatel🚩🚩
Jay maharashtra
मानाचा मुजरा 🙏
कृपया हिंदी नटांचे फोटो निरर्थक आहेत
🚩🚩🙏🚩🚩
mala ek kalat nahi ek picture kai kela hya bhadwyane tar tumhi tya nashedi ganjedicha haramkhoracha photo ka takava hya clip madhe ? Krupa karun tya ganjesicha photo kadhun takava .
Peshwai la manacha mujra 🙏🙏
झांबरे पाटलांकडून जागा विकत घेऊन बांधलेला विस्तीरण असा लाल महाल होता. आज जो लाल महाल म्हणून दाखवतात तो चार खोल्यांचा आहे.
शाहिस्तेखान आणि त्याची सर्व जनानखाना लाल महालात होते. विस्तीर्ण भाग होते. पण आज जे छोटे दुमजली इमारत लाल महाल म्हणून दाखवतात तो नक्कीच नाही.
Mast aahe shanvar vadaycha purn hetehas var video kara sir
या प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकतो का?
(1)छत्रपतीचे चाकर असलेल्या पेशव्यांनी श्रीमंत हे बिरुद कसे काय लावले?
कारण श्रीमंत हे बिरुद छत्रपती करीता होते.
(2)पहिले बाजीराव पेशवे वगळता उर्वरित पेशवे खरचं कर्तबगार होते काय?
(3)नारायणराव पेशव्यांच्या खुनाचे मुख्य कारण काय ?
(4)छत्रपतींच्या अखंड मजबुत राजगादीचे कमकुवत दोन राजगाद्यामध्ये रूपांतर करणारे पेशवे नव्हते काय?
(5)दोन राजगाद्याचे दोन छत्रपती मग पेशवा एकच का?
(6)सत्तेची केंद्र छत्रपती असायला पाहिजे होते. पंरतु सत्ताकेंद्र पेशवा कसे झाले?
(7)शिवशाही म्हणजे पेशवाई काय?
२) होय. बाजीराव पुत्र बल्लाळ बाजीराव उर्फ नानसाहेब हे अत्यंत कर्तृत्ववान होते. तसेच नानासाहेबांचे पुत्र माधवराव हे देखील कर्तबगार होते.
४) दोन वेगळ्या गाद्या झाल्या यात पेशव्यांचा काहीच हात नाही. पहिले पेशवे (भट घराण्यातील) बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई च मुळे दोन गाद्या वेगळ्या झाल्यावर मिळाली.
५) पुण्यातील पेशवे हे सातारकर छत्रपतींचे नौकर होते. त्यांचा कोल्हापूर गदिशी थेट असा काही संबंध नव्हता. राजकारणा निमित्त काही प्रसंगी संबंध आला असेल. पण थेट संबंध नाही.
७) मुळात पेशवाई म्हणजे वंश परंपरागत चालत आलेले पेशवे पद. शाही आणि वाई ह्या शब्दांमध्ये थोड यमक आहे म्हणून काही लोकांना पेशवाई ही कोणीती तरी वेगळी शाही होती की काय असे वाटते. आपण आजही साधं गूगल केलत तर आपल्याला सर्व पेशव्यांच्या मुद्रा पाहायला मिळतील. त्या मुद्रेत पेशवा हा छत्रपतींचा नोकर आहे हे अगदी नीट लिहिलेलं आहे. फक्त नंतर च्या काळात ( छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात आणि नंतर ही) ह्या पदाला विशेष महत्व प्राप्त झाले इतकेच. त्यामुळे पेशवाई आणि शिवशाही याची तुलनाच होऊ शकत नाही. छत्रपती हेच मालक होत. पेशवे हे नोकर.
@@kedarpatwardhan7943 तरी काही प्रश्न हे अनुत्तरीतच आहेत की!
@@tularammeshram6578 महत्त्वाच्या जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. ६) चे ही उत्तर देतो.
६) शाहू छत्रपतींनी आपल्या मृत्यु पत्रात नमूद केले होते की राज्यकारभार हा नानासाहेबांनी करावा त्या मुळे सत्ता पेशवे यांच्या कडे गेली.
बाकीचे दोन प्रश्न तितकेसे महत्वाचे वाटत नाहीत.
राहील श्रीमंत उपाधीच तर ऐैकीव माहिती प्रमाणे ती उपाधी बाजीरावांना शाहू छत्रपतींनी च दिली होती बक्षीस म्हणून अर्थात ही ऐैकीव माहिती आहे.
अजून एक गोष्ट अशी की पूर्वी अनेक बादशाह, सरदार स्वतः ला पदव्या, किताब, उपध्या लावुन घ्यायचे. काही काळा करता असं समजा की पेशव्यांनी ती उपाधी स्वतः ला लाऊन घेतली असेल ( फक्त समजा! याचा कुठलाच पुरावा माझ्या कडे तरी नाही) तर त्यात फार गैर काही नाही. आणि असेल तर मग अश्या सर्व लोकांबद्दल शंका का नाही घेतली जात; फक्त पेशवेच कायम शंकेचे धनी का?
Tujhya aadnavavarun tujhi layki kalali 🤣🤣🤣
@@Anshul.Sharma.983 तुला आडनाव तरी आहे का?😁😁😁
वा
आपण माहिती उत्तम प्रकारे समजावून सांगता...
#मराठीदेशा कडून शुभेच्छा
तुमचा आवाजच मला खुप आवडतो 👌
अजून त्यांचा काय काय आवडतो😆😆😆😉
छान
पेशवाई अमर रहे..🚩🚩
Amhi Atmsamanasaathi Ha vada Jalun takla Bhima koregao lakshat ahena
पेशव्याना मोठे करू नका
सनातनी व्रुत्तिच्या घटकांना महत्व का
हि कोणाची चाल
विचार करा
👍👍👍🙏
कोणाला मोठे करा अथवा नका करू सूर्य सूर्य असतो आणि तो प्रकाश देतो बुद्धिवंत असतो त्याच्यासमोर जळती काडी ही कज असते
पेशवे आणि सूर्य! 😁😁😁😁मग
आमचे शिवछत्रपती कोण?
Nice voice.
Apanas aata eka navin swaraaj achi sthapana karayachi jaraj aahe ti manje striyana aplya aai bahini pramane manane, tyancha maan rakhne, jatiyavad talane, bhrashtaachaar talane shikshanacha prachhar, andhashraddha na palane jar apan he sarwa kele taracha maharajache hindvi swaraaj khrya arthane ubhe rahil🚩🚩 tyamule ek saccha mavla, deshbhakt honyacha prayatna kara🚩🚩 hitch vinanti. Har har mahadev
पेशव्यांचे वंशज सोलापुरात पण आहेत .त्यांचे आडनाव चाटी आहे . सध्या सोलापुरचे पहिले नगराध्यक्ष नरसू चाटी हे त्यांचे वंशज आहेत .
अधिक माहिती द्यावी ही विनंती
भाऊ मी हि माहिती पेपर मध्ये वाचली होती .मला ऐतिहासिक माहिती वाचायचा नाद आहे. ग्रंथ कादंबर्या पण बर्याच वाचल्या आहेत .
Evdha video kartay pan tumhala kothehi netvar original bajirao pashvyancha photo milala nahi tar video phol aahe
Bajirao peshwe ki jay🚩🚩🚩
shevti engarj chorch na , Chorte engraj
peshwai la manacha mujra
Comemet karnaryapaiki kahi bhimte ahet tyana nehami pramane brahman krantikaryani a santani keleli changali kame avadat nahit he bhimate Maratha ani bramhmanana jativadi mhanatat ani swata krantikari, sant samjsevak yanchyat bhramhmanichi jat shodhatat
Ya bhimatyani swatcya jativyatirikt deshasathi konta tyag kelela itihaas disat nahi mhanun britishavirudha ladhanarya peshvyana koni changel bolalyavar hyachya potato dukhat
Correct
Agdi barobar
Amhi galyatil madke Ani pathivaril jhadu kadhla
सध्याच्या पेशव्यांना मानाचा मुजरा. कालाय तस्मै नमः.
17 व्या शतकादरम्यान जगण्याची किंमत किती होती?आणि दरडोई उत्पन्न किती होते?
Khup chaan maahiti.
peshwan var ajun videos banava karan tencha khara itihas lapun tenha badnam karnyacha prayanta kela jaat ahe.
Peshave maratha navhatech...chukich kahitari sangu naka..plz
शिवाजीराजे च्या स्वराज्याची वाट लावली ।
आपसातील भाऊबंदगी व सत्तेचा स्वार्थासाठी पेशव्या नी स्वाहा केले ,
आज फडणवीस तेच करत आहे हिंदुत्वा ला तुकड्यात विभागात आहेत ।
Bhimta sala 🤣🤣
Patil, chhateapati shivrayana 🙏🙏🙏
Pan shivaji maharajanche rajya keval Pune aani aajubajucha parisar (4-5 jilhe) evdhech hote.... Marathi rajya hindusthanbgar aani Atak paryant nenare peshwe hote...
Jatiywad pasarvinare tumchyasarkhe nalayakanchya budala mhanun tar 🔥🔥🔥 laagte....
Very bad marathi