जबरदस्त मुदेसुद सवाल जवाब बुद्धि ला चालना देणारे वास्तवता दखविनारे असेच कार्यक्रम आम्हाला पाहिजेत जे राष्ट्रला सनातनी परंपरा जी कालबाह्य ठरलेल्या अवस्थेत आहे त्या पासून मुक्तता मिळेल !
सगळ्यांनी मानवतेसाठी कार्य करावे. समाजातील गरजू लोकांना मदत करणे जास्त जरुरी आहे. तुमच्या जाती आणि धर्म हे बाजूला ठेवा. मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. आणि आम्ही सर्व भारतीय आहोत हे पुरेशे आहे. अहो जाती आणि धर्माच्या भिंती जो पर्यंत आपण तोडत नाहीत तो पर्यंत या देशाचा विकास होवू शकत नाहीत. सर्वांनी मानवता हा धर्म मानावा व गुण्यागोविंदाने केवळ सर्व भारतीय म्हणुन नांदावे.
नाते आमचे विचारांचे आम्ही वारस: विवेकाचे प्रत्येक माणसाला प्राण्यापेक्षा वेगळी अशी विचार करण्याची क्षमता असते. त्या क्षमतेचा वापर करून तो आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी इतर कुठल्याह आधाराची गरज नाही. - डॉ. नरेंद्र दाभोलकर-
मानवजींचे तत्व कुठे तरी फक्त एकाच धर्मा विरुद्ध भासत आहे. कृपया हीच तत्वे इतर धर्मांन मध्ये घडणार्या सर्व गोष्टींना पण समाजा पुढे आणुन चूक आहे हे सिद्ध करा.
हो , पैगंबरांनी बुर्राख नावाच्या अर्ध्या बाई आणि अर्ध्या घोडीवर बसुन सातव्या आसमानावर जावुन अल्लाला भेटुन आले होते जीसस ने मेलेले माणसं जीवंत केली होती , स्वतः मेल्यावर पुन्हा जीवंत झाले होते. जिथे मुर्ख लोकांचा समुह आणि त्यांचे अनुकरण करणारे लोक असतात तिथे अंद्धश्रद्धा असते एका धर्मास लक्ष बनवू नये
आपल्याकडे एवढं स्वच्छ आणि पवित्र मानवतावादी तत्वज्ञान उपलब्ध असतांना, त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा इतर धर्मातील कमतरता शोधणे योग्य नाही, त्यामूळे आपलाच पराजय होवू शकतो. त्यापेक्षा आपला समाज सुदृढ कसा होईल, याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. स्वामी विवेकानंदाचं "हिंदूत्व" महान आहे.
डॉक्टर श्याम मानव हे अभ्यासू आहेत . जे आहे ते वास्तव मांडणारे आहेत. बुवाबाजी प्रस्थ मोडीत काढणारे आहेत . आणि अशा समाजसेवकांची सध्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी गरज आहे.
अतिशय शांतपणे मुद्देसूद व महत्त्वाच्या विषयावर साधक बाधक प्रकारे चर्चा घडवून आणल्याबद्दल झी 24 तास व चर्चेत सामील सर्वांचे अभिनंदन. हिंदी चॅनल वर चर्चा करताना जे काही भांडण किंवा गोंधळ घातला जातो तसे येथे आढळले नाही. धन्यवाद.
सर सगळ्यात पहीले तुम चे आभार कारण तुम्ही सत्य जगा समोर आणन्याचा प्रयत्न करतात सर कुठला सनात आश्रम आहे जेथुन एक शास्त्रज्ञ जन्माला आला हे दाखवा सनातन पासुन भारत देशाला काय फायदा झाला हे दाखवा हे 3/ टक्के लोक देशावर राज्य करत आहे शाम मानव खुप महत्वपूर्ण भूमिका मांडतात हे हिन्दू म्हणणारे यांनी या शब्दाचा अर्थ सांगावा देशाला लागले ली कीड आहे हे आश्रम काॅलेज युनिवर्सिटी उघडली आहे का या सनातनी म्हणवणाऱ्यांनी सुहानी शहा ह्या 25/26/ वषाॆच्या मुलीचे व्हिडीओ बघा जे ह्या अभय वर्तकच्या मागे जातील त्यांची पुढील पीढ़ी भिकारी होईल शेवटी स्वता ठरवा मी तर शाम मानवा सोबत जाईल हा अभय वर्तक देशाला लागले ली कीड आहे
अंधश्रधा विरुध्द शाम मानव जे काम करतात ते अत्यंत योग्य च आहे. परंतु हे काम फक्त हिंदू विरुध्द आहे. मुसलमान व ख्रिचन यांच्या अंधश्रद्ध या विरुध्द मानव काही बोलतील का? नरेंद दाबोळकर यांच्या विरुध्द राजीव दीक्षित यांचे भाषण ऐका सर्व खुलासा होईल. अमेरिका हिंदू विरुध्द या अंधश्रधा समितीला करोडो रुपये funding करते.
सनातन हा शब्दच आक्षेपार्ह आहे. सनातन असो वा कोणताही धर्म असो, सगळेच धर्म भ्रष्ट आहेत. धर्मांची मूळ तत्वे आता अस्तित्वात नाहीत. धर्माभिमान हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मि 25 वर्ष झाले सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहे .पण एकही आक्षेपार्ह वर्तन कुठेही पाहीले.नाही .प्रतेकाकडुन नामस्मरण सेवा हेआध्यात्मिक उन्नति करुन घेते .सुसंस्कृत वसभ्यता हे सनातनचे अत्यंत. चांगले गुण आहेत .प्रत्येक व्यक्ती राष्ट्र धर्म याचे .प्रेम. निर्माण करते .जय हिंद .
जय हरी माऊली।। सनातन vs मानव ह्या दोन्हींमद्धे मी सुवर्णमद्ध साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो।। मानव सर ग्रेट आहेत कारण सर्वश्रेष्ठ हिंदुधर्मामद्धे ज्या काही चुका भोंदू लोकांनी केल्यात त्या त्यांनी जगासमोर आणल्यात, पण ह्यात सर्वश्रेष्ठ हिंदुधर्माची काहीही चूक नाही।। धर्मातील चुकीच्या लोकांनी केलेल्या ह्या चुका आहेत।।👍नंतर अभय वर्तक यांचेही काम मला योग्य वाटते कारण माझे मत सर्वश्रेष्ठ हिंदुधर्म हा अतिप्राचीन आणि सर्वांचा बाप आहे।। पण ब्राम्हण समाजाने ह्यात खूप घाण केली👍 कारण डॉ,बाबासाहेबांचा हिंदुधर्माला नाही तर हिंदुतील भटांना विरोध होता।। जे स्वतालाच श्रेष्ठ समजायचे।। *धर्म आणि विज्ञान* यांचे योग्य संतुलन ठेवणारे फक्त दोनच व्यक्ती होते ते म्हणजे *श्रीमंत जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज* महाराज कायम भवानी आईचे दर्शन करूनच पुढे निघायचे पण महाराजानी अंधश्रद्धा कायम दूर ठेवली,, तुकोबाना कायम हरीचे नाव घेण्यातच आणंद वाटायचा, *आम्ही तेणे सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी* तर फायनली मला एकच सांगायचे आहे आमच्या हिंदुधर्मात मनुवाद्यानी काही चुका नक्कीच केल्यात पन जगात सर्वश्रेष्ठ आमचा *हिंदुधर्मच* आहे।। *जय शिवराय*
हिन्दू संत रविदास जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत जयहिंदू संत श्री तुकाराम जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत । क्षत्रिय राजा मनु वंशज क्षत्रिय राजा गौतम बुद्ध जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत संत रविदास जी महाराज ने हिन्दू धर्म का सुधार किया हिन्दु धर्म नहीं छोडा ।गद्दार देशद्रोही बिचारक हिन्दू धर्म रूपी माॅ बाप को छोड़कर दूसरे धर्म के लोग को अपना बाप बना लेते है ।
वर्तकांनी हिंदू धर्म व सनातन धर्म यात फरक काय हे सांगावे. तसेच सनातनचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन कोणत्या धार्मिक गोष्टी लोकांना शिकवतात?मी स्वतः मानव सरांचे स्वसंमोहनाचे प्रशिक्षण घेतले आहे. अतिशय चांगला अनुभव होता.
महाराज लोकांपेक्षा डॉक्टर व मेडिकल वाले जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लाखोंची आर्थिक फसवणूक करून लुबाडणूक करतात डॉ शामराव यांनी यांचे विरूध्द कार्य करावे
शाम मानव यांच्या संघटनेला पैसा कोठून येतो याची चौकशी झाली पाहिजे हे हिंदू धर्मा बद्दल बद्दलच बोलतात हे ददऱ्या धर्मा बद्दल बोलत नाही यांच्या वर कसा विसवास ठेवायचा
विश्व की सबसे बड़ी खबर। अंतरराष्ट्रीय मानवतावादी सतयुग स्थापना का श्री गणेश किया हुआ विश्व का सबसे बड़ा प्राचीन भगवान गणपति तीर्थराज स्थल जयपुर का इतिहास सन 2010 में भगवानों के आदेशों से वापस सामने आ गया। इसको कलयुग की अति होने पर सन 1734 में ईश्वर और भगवानों ने हिंदू धर्म का बहिष्कार करके जयपुर शहर को बनवाने वाले महाराजा सवाई जयसिंह से कलयुग का पहला और आखिरी अश्वमेघ यज्ञ करवाते हुए वसुधैव कुटुंबकम् बनवाकर कलयुग में सतयुग का श्री गणेश करवाया था, ताकि धर्म के मानवतावादी सत्य से दुनिया में सुख ही सुख हो सके और कोई भी भगवानों के बारे में ग़लत न बोल सके। राजा ने इसको शिव परिवार तीर्थो के मंदिरो, शिव गुफाओं की शक्तियों तथा हनुमानजी, भैरूजी, परशुरामजी चोकीदारो व तीर्थयात्री स्नान सरोवर जलमहल तालाब इत्यादियो से सभी देवी देव मठ, मंदिर,तीर्थ व तीर्थराजो में अत्यंत महा शक्तिशाली बनवाया था। लेकिन हिंदुओं ने इसको राजा जयसिंह के निधन पश्चात ही लात मारकर सभी देवी देवताओं को लात मार दिया था, जिसके कारण ईश्वर ने भारत देश को अंग्रेजों की मुलामी सहित अनेक प्राकृतिक महा दुखो की सजाए दी है , और अब इसका इतिहास वापस सामने आया तो कलयुगी हिंदू इसमें महा अत्याचार और तोड़फोड़ कर रहे हैं जिसके कारण ईश्वर ने दुनिया को कोरोना जैसी महामारियां दी है क्योंकि यह सारी दुनिया की मानवता का है। गत तीस वर्षों में इसकी भूमियों, बाग बगीचों, गोशाला, यज्ञशाला, धर्मशालाओं इत्यादि में कलयुगी हिंदुओं के कब्जे हो गये और यही लोग इस सतयुगी गणेश तीर्थराज के दुश्मन बन गये है। बीजेपी और कांग्रेस दोनों ही सरकारों को सैकड़ों पत्र लिखने के बावजूद भी आजतक इस सतयुगी गणेश तीर्थराज में हों रहे हिंदुओं के अत्याचारो को बंद नहीं करवाया, जिसके कारण दुनिया मिटने की कगार पर खड़ी हो चुकी है। यह तीन किलोमीटर पहाड़ों से बने शेषनाग फन में है यह रहस्यमयी प्रभातपुरी खोला का इतिहास है। इसकी पहाड़ परिक्रमा दो किलोमीटर की है। इस सतयुगी गणेश जी के दर्शन नही करने वाले लोग जयपुर शहर में नहीं रह सकते हैं लेकिन देश आज़ादी के बाद जयपुर शहर में कलयुगी हिंदू घूस गये और अब इस सतयुगी गणेश तीर्थराज स्थल का अस्तित्व मिटाकर दुनिया को मिटाने में लगे हुए हैं। इस सतयुगी गणेश तीर्थराज में गंगा माता की महिमा व चर्म रोग मिटाने वाली बराई माता के झरने बारिषो में पहाड़ ऊंचाई से गिरते हैं जो बस्ते हुए तीर्थयात्री स्नान सरोवर जलमहल तालाब में जाते है। इस सतयुगी गणेश जी के दर्शनों से सतयुग में प्रवेश करना पड़ेगा तभी सुख शांति व मोक्ष मुक्ति मिलेगी और धरती के धार्मिक स्थलों में देवी देवताओं को दर्शन मान्य होंगे। यह अटल सत्य है। इसके चमत्कारो और इतिहास को लिखने में तो पुस्तक बन जाएगी। यह धरती पर स्वर्ग है। इसको बचाओ दावा है दुनिया मे सुख ही सुख हो जाएगा।
Their used to be sanatan baithak in our area. During first few weeks they used to have lecture on freedom fighter but later it was *always hatred for Muslims, Christians, superstition, Athavale as God,Hindurashtra,etc* , just take a look at their *newspaper all articles about intolerance*
गर्व आहे हिंदु अशण्यावर आम्हाला खरा हिंदु मानवतेमध्ये विश्वास करतो माणुसघाणी नसतो माणसांत देव शोधतो . पन मनुसमृती ने सांगितलेला कीळसवाना सनातन नकोच आम्हाला . जो एक माणसाला माणुस समजत नाही तो काय घंट्यांचा सनातनी असेल . सनातनी अंधभक्ती करतो, सनातनी माणुसघाणी असतो , अंहकारी असतो .
@PK मी माझ्या लाडक्या जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व मानते त्याला फॉलो करते . मी स्वामी विवेकानंदांचा हिंदुत्व मानते फॉलो करते . मी आदरणीय संतांचा हिंदुत्व मानते फॉलो करते. "पन मी मनुसमृती चा हिंदुत्व मानीत नाही" जी लोकं मनुस्मृती मानतात त्यांना मी दहशतवादी समजते . आत्ता बोल
डॉ.--एवढ्या पोटतिडकीने हा विषय मांडला, पण ज्यांना हा विषय समजायला पाहिजे, ते न समजल्या सारखे करतात.या वर उपाय काय ?तो उपाय सर्वाना चांगलाच माहित आहे.पण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, दुसरे काय.
I neither believe on andhashrddha nirmoolan and I neither believe on sanatan sanstha, what I only believe is God and worship of God, that's it. Shuddh prakarani Dev bhakti kara pan whiet vaaghu naka ani faltu lokapasun laamb rahva, om namo Narayanaya 🙏🚩
मुश्रीफ पुलिस ऑफिसर यांचे पुस्तक वाचा. RSS च्या साधकाला आजीवन कारवास झालेला आहे. आणी सनातन हे त्यांच्याशीस संबंधित आहेत. मुश्रीफ यांच्या पुस्तकाला अजून तरी कोणीही आक्षेप घेतलेला नाही.
shyam manav really great,tyanche vichar khup clear aahet.well done sir
Shyam manav faktu
दाभोळकर, पानसरे यांच्या खूनाचे आरोप या सनातन संस्थेवर आहेत ना?
Ho
Asnarach , karan tyanchya mule hyanchya vyavsthela kalima lagt hoti na,
जबरदस्त मुदेसुद सवाल जवाब बुद्धि ला चालना देणारे वास्तवता दखविनारे असेच कार्यक्रम आम्हाला पाहिजेत जे राष्ट्रला सनातनी परंपरा जी कालबाह्य ठरलेल्या अवस्थेत आहे त्या पासून मुक्तता मिळेल !
अख्खा सनातन मिळून एका श्याम मानव यांची बरोबरी करू शकत नाहीत
हे अयोग्य आहे.
शाम मानव मणजे दानव आहे, मग त्याची बरोबरी कोण करील
टकल्याला फक्त सनातन धर्मातच अंधश्रद्धा दिसतात.
सगळ्यांनी मानवतेसाठी कार्य करावे. समाजातील गरजू लोकांना मदत करणे जास्त जरुरी आहे. तुमच्या जाती आणि धर्म हे बाजूला ठेवा. मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. आणि आम्ही सर्व भारतीय आहोत हे पुरेशे आहे. अहो जाती आणि धर्माच्या भिंती जो पर्यंत आपण तोडत नाहीत तो पर्यंत या देशाचा विकास होवू शकत नाहीत. सर्वांनी मानवता हा धर्म मानावा व गुण्यागोविंदाने केवळ सर्व भारतीय म्हणुन नांदावे.
नाते आमचे विचारांचे
आम्ही वारस: विवेकाचे
प्रत्येक माणसाला प्राण्यापेक्षा वेगळी अशी विचार करण्याची क्षमता असते. त्या क्षमतेचा वापर करून तो आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी इतर कुठल्याह आधाराची गरज नाही.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर-
मानवजींचे तत्व कुठे तरी फक्त एकाच धर्मा विरुद्ध भासत आहे.
कृपया हीच तत्वे इतर धर्मांन मध्ये घडणार्या सर्व गोष्टींना पण समाजा पुढे आणुन चूक आहे हे सिद्ध करा.
चर्चा घडवायची आणि आपल्याच बाजूला वळवायची कला निरगुडकरांकडुन लोकांनी शिकाव
काहीं तरी गुण जन्मजात असतात..
शाम मानव साहेब अगदी बरोबर बोलत आहेत सलाम साहेब
शाम मानव सर धन्यवाद लोकांचे मन परिवर्तन करताय 💐💐💐💐💐सत्यमेव जयते 💐💐🙏🙏🙏
शाम मानवाने कुर्बानी विश ई बोलावे
Shyam Manav is absolutely great
Tula vatnarach great🖕🏻
Barobar aahe
@@rxrahulghule5024 nikal
@@rxrahulghule5024 tujhi aai jaate vatt tya babakade je tula jhombayla laglay😂
@@informationclick9574
L
शाम मानवसाहेबना मानाचा मुजरा.
काय त्या संघटना काय ती वायफळ चरच्या
त्या पेक्षा शेतात काम करा माणसानं माणसाशी माणसासारखं वागा म्हणजे झालं
दिव्य चमत्कार भारतातच होतात की परदेशातही ?
Aapan supyache aahat ka
परदेशात ही होतात ईसाई धर्मात तर खूप अंधश्रद्धा आहे . शाम मानव यांना अमेरिका आणि युरोपात जाऊन काम करायला पाहिजे.
हो , पैगंबरांनी बुर्राख नावाच्या अर्ध्या बाई आणि अर्ध्या घोडीवर बसुन सातव्या आसमानावर जावुन अल्लाला भेटुन आले होते
जीसस ने मेलेले माणसं जीवंत केली होती , स्वतः मेल्यावर पुन्हा जीवंत झाले होते.
जिथे मुर्ख लोकांचा समुह आणि त्यांचे अनुकरण करणारे लोक असतात तिथे अंद्धश्रद्धा असते
एका धर्मास लक्ष बनवू नये
आपल्याकडे एवढं स्वच्छ आणि पवित्र मानवतावादी तत्वज्ञान उपलब्ध असतांना, त्यामध्ये सुधारणा करण्यापेक्षा इतर धर्मातील कमतरता शोधणे योग्य नाही, त्यामूळे आपलाच पराजय होवू शकतो. त्यापेक्षा आपला समाज सुदृढ कसा होईल, याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. स्वामी विवेकानंदाचं "हिंदूत्व" महान आहे.
Nikhil Wagle ni Don weles wartakla haklun dilai
Arjun Dahiphale ,nalayak ahe Pakistani agent (bhasmasur)
वागळे सारखं निर्भीडपणा निरगुडकर मध्ये नाही
@@faiyazkhan1854 " ha ha ha fake account"
वागळेलाच सगळ्यानी हकलून लावला आहे🤣😂😂
Shyam Manav barobar aahet
Shyam manav gets
Syam manav great speech 🇮🇳✨
डॉ. श्याम मानव अत्यंत अभ्यासू आणी प्रभावी व्यक्तिमत्तव....
डॉक्टर श्याम मानव हे अभ्यासू आहेत . जे आहे ते वास्तव मांडणारे आहेत. बुवाबाजी प्रस्थ मोडीत काढणारे आहेत . आणि अशा समाजसेवकांची सध्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी गरज आहे.
अतिशय शांतपणे मुद्देसूद व महत्त्वाच्या विषयावर साधक बाधक प्रकारे चर्चा घडवून आणल्याबद्दल झी 24 तास व चर्चेत सामील सर्वांचे अभिनंदन. हिंदी चॅनल वर चर्चा करताना जे काही भांडण किंवा गोंधळ घातला जातो तसे येथे आढळले नाही. धन्यवाद.
झी न्युज मध्ये कंडोम चे पाकीट सापडले तर त्यात अनैतिक धंदे चालतात असे म्हणायचे का😊😊 अँकर चूप
ज्या प्रकारे वाघळेनी याला हाकलल त्याच प्रकारे याला हाकलल पाहीजे
खरोखरचे धर्मनिरपेक्ष सरकार येईल तेव्हा या धर्म मार्तंडाची दुकानं बंद होतील.
Great behet nirgundkar sir and shyamji manv
सविनय हा शब्द वापरला सनातन संस्थेकडून
आश्चर्य वाटले
कारण हे कधीच सविनय नसतातच.
तुला बरेच आचर्य माहिती नही कीरनबाई
सर सगळ्यात पहीले तुम चे आभार कारण तुम्ही सत्य जगा समोर आणन्याचा प्रयत्न करतात सर कुठला सनात आश्रम आहे जेथुन एक शास्त्रज्ञ जन्माला आला हे दाखवा सनातन पासुन भारत देशाला काय फायदा झाला हे दाखवा हे 3/ टक्के लोक देशावर राज्य करत आहे शाम मानव खुप महत्वपूर्ण भूमिका मांडतात हे हिन्दू म्हणणारे यांनी या शब्दाचा अर्थ सांगावा देशाला लागले ली कीड आहे हे आश्रम काॅलेज युनिवर्सिटी उघडली आहे का या सनातनी म्हणवणाऱ्यांनी सुहानी शहा ह्या 25/26/ वषाॆच्या मुलीचे व्हिडीओ बघा जे ह्या अभय वर्तकच्या मागे जातील त्यांची पुढील पीढ़ी भिकारी होईल शेवटी स्वता ठरवा मी तर शाम मानवा सोबत जाईल हा अभय वर्तक देशाला लागले ली कीड आहे
अंधश्रधा विरुध्द शाम मानव जे काम करतात ते अत्यंत योग्य च आहे. परंतु हे काम फक्त हिंदू विरुध्द आहे. मुसलमान व ख्रिचन यांच्या अंधश्रद्ध या विरुध्द मानव काही बोलतील का? नरेंद दाबोळकर यांच्या विरुध्द राजीव दीक्षित यांचे भाषण ऐका सर्व खुलासा होईल. अमेरिका हिंदू विरुध्द या अंधश्रधा समितीला करोडो रुपये funding करते.
जो चमत्कार दाखवतो तो लोकांना मुर्ख बनवतो ।
sanathan means bevkhub
Anchor शाम मानवची वकिलि करतोय
बरोबर
जो मानव असेल तर सनातन विरोधी असू शकत नाही तर हे सनातन सत्य आहे !
सत्यमेव जयते सर
murkh abhay vartak..ani tyache samathak............amhala mahit ahe sanatan santha kontya lokanchi ahe.......
सनातन हा शब्दच आक्षेपार्ह आहे. सनातन असो वा कोणताही धर्म असो, सगळेच धर्म भ्रष्ट आहेत. धर्मांची मूळ तत्वे आता अस्तित्वात नाहीत.
धर्माभिमान हा शुद्ध मूर्खपणा आहे.
@@atmaramborate7745 तुला धर्माचा ध कळतो का
मि 25 वर्ष झाले सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहे .पण एकही आक्षेपार्ह वर्तन कुठेही पाहीले.नाही .प्रतेकाकडुन नामस्मरण सेवा हेआध्यात्मिक उन्नति करुन घेते .सुसंस्कृत वसभ्यता हे सनातनचे अत्यंत. चांगले गुण आहेत .प्रत्येक व्यक्ती राष्ट्र धर्म याचे .प्रेम. निर्माण करते .जय हिंद .
कंडोम कशाला , हत्यारे कशाला
Sham ji mai Aapka bahot bada fen hu Aap ka kam andh shrdhdha
nirmulan best sir
sham manav r great
Is
Anchor सनातन ला बाजू मांडू देत नाही
शाम मानव आभ्यास पूर्वक उत्तरे देत आहे.
sham manav your r great
Shyam Manav is really great
सनातन्याच्या घरात बॉम्ब सापडले त्याच्या बद्दल वर्तक आपले काय म्हणणे आहे.
Sanatan real dahashat wadi
Vivek Fitness industries Isis taliban kay ani? ngo ka?
@@thisisfakeahe8158 " Sanatan cha daji ISIS aahe re "
मीडिया बाबा विचारा st कामगार ना न्याय मिळेल का 🙏🏻
From where Sanatan get funds , similarities seen in ramrahim funding and methodology..
जय हरी माऊली।। सनातन vs मानव ह्या दोन्हींमद्धे मी सुवर्णमद्ध साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो।। मानव सर ग्रेट आहेत कारण सर्वश्रेष्ठ हिंदुधर्मामद्धे ज्या काही चुका भोंदू लोकांनी केल्यात त्या त्यांनी जगासमोर आणल्यात, पण ह्यात सर्वश्रेष्ठ हिंदुधर्माची काहीही चूक नाही।। धर्मातील चुकीच्या लोकांनी केलेल्या ह्या चुका आहेत।।👍नंतर अभय वर्तक यांचेही काम मला योग्य वाटते कारण माझे मत सर्वश्रेष्ठ हिंदुधर्म हा अतिप्राचीन आणि सर्वांचा बाप आहे।। पण ब्राम्हण समाजाने ह्यात खूप घाण केली👍 कारण डॉ,बाबासाहेबांचा हिंदुधर्माला नाही तर हिंदुतील भटांना विरोध होता।। जे स्वतालाच श्रेष्ठ समजायचे।। *धर्म आणि विज्ञान* यांचे योग्य संतुलन ठेवणारे फक्त दोनच व्यक्ती होते ते म्हणजे *श्रीमंत जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज* महाराज कायम भवानी आईचे दर्शन करूनच पुढे निघायचे पण महाराजानी अंधश्रद्धा कायम दूर ठेवली,, तुकोबाना कायम हरीचे नाव घेण्यातच आणंद वाटायचा, *आम्ही तेणे सुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी* तर फायनली मला एकच सांगायचे आहे आमच्या हिंदुधर्मात मनुवाद्यानी काही चुका नक्कीच केल्यात पन जगात सर्वश्रेष्ठ आमचा *हिंदुधर्मच* आहे।। *जय शिवराय*
हिन्दू संत रविदास जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत जयहिंदू संत श्री तुकाराम जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत । क्षत्रिय राजा मनु वंशज क्षत्रिय राजा गौतम बुद्ध जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत संत रविदास जी महाराज ने हिन्दू धर्म का सुधार किया हिन्दु धर्म नहीं छोडा ।गद्दार देशद्रोही बिचारक हिन्दू धर्म रूपी माॅ बाप को छोड़कर दूसरे धर्म के लोग को अपना बाप बना लेते है ।
@@Gaurhari447 Hindu koi dharm hi nahi hai bawle 🤔
अभय वर्तक सगळी उत्तरे चुकीचे आहे
सनातनी आणि संघ संघटनेवर बंदी आवश्यक आहे. तो पर्यंत जो पर्यंत, या घातक संघटनेवर
बंदी येत नाही, तो पर्यंत राष्ट्राच भवितव्य धोक्यात आहे.
ही चर्चा एकतर्फी आहे. एका बाजूला 3/4 वेळ आणि दुसऱ्याला मात्र 1/3 हे योग्य नाही.
सनातन ही। ब्रह्मणाची संघटना आहे। या मध्ये obc किती पदाधिकारी आहेत।?
वर्तकांनी हिंदू धर्म व सनातन धर्म यात फरक काय हे सांगावे. तसेच सनातनचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन कोणत्या धार्मिक गोष्टी लोकांना शिकवतात?मी स्वतः मानव सरांचे स्वसंमोहनाचे प्रशिक्षण घेतले आहे. अतिशय चांगला अनुभव होता.
कुशलतेने गुन्हे केले, पुरावे पोलीस किंवा न्यायालयाच्या हाती लागूच दिले नाही तर अश्या कुशल गुन्हेगारी ला तुमचे चॅनल पाठिंबा देणार का ?
श्याम मानवांना क्रांतिकारी जय भिम🙏
मानव सर को छोड के . दो बिल्लीयों के बिच में लोमडी कौन 😁😁
महाराज लोकांपेक्षा डॉक्टर व मेडिकल वाले जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लाखोंची आर्थिक फसवणूक करून लुबाडणूक करतात डॉ शामराव यांनी यांचे विरूध्द कार्य करावे
Condom can be used as balloon for decoration ?
Sham manav great Aabhaysu vyakti hi
Tumche sarkar ahe mag shyamanv Yana shiksha honarch.timala boam ,hatyare vparnychre garj Kay.swta jaga dusryana jagudya
Big fan of shyam sir🧡
Shyam Manav Sir tumhi great aahat....aaj chi young generation tumchya sobat aahe....tumche vichar khup purogaami aahet....
सनातन संस्थे मध्ये वैश्या व्यवसाय चालतो का?
Vinod suradkar
Anirudh Pawar ब्राम्हणांच्या बायाँ कूठेही आडव्या पडातात सर्वात जास्त सेक्स रकेट्स तेच चालवतात
Anirudh Pawar nakki sadhvi kashala ahe
@@desaipoultry " murkha pana aahe , tuza .. "
@@desaipoultry तुझीच बायको , आई, बहीण आडव्या पडत असतील.very bad statement.
शाम मानव यांच्या संघटनेला पैसा कोठून येतो याची चौकशी झाली पाहिजे हे हिंदू धर्मा बद्दल बद्दलच बोलतात हे ददऱ्या धर्मा बद्दल बोलत नाही यांच्या वर कसा विसवास ठेवायचा
Condom supply kashala.. Randbazar aahe ka
@Sandesh Kante " the sarvajani thikan nahi re "
Khup chan charcha.
nice
Shivsen, BJP, RSS, sanatan he sarv eka ghadyatle sikke aahet
Ty#nchs siichi pucchi
वर्तक जरा उघड माफी मागा नाहीतर जेल अटळ
स हा वर्षांपूर्वी आमचा वेळ घेतला अजुन वाट लावत अहहेत अभय..
निरगुडकर सर खुप सुंदर
33.20 Chanpaiki mandni kra o sir...He sanatan wgere gol gol firwtat lokana....
sham manav is grade
nice Thoth by Sham manav
Vigyan hamare bhuddise bana..hai bhuddi vigyan se nahi...jai shree Krishna..jai satya sanathan
32:28 अगदी बरोबर. महाशय - मानवजीनी माफी मागावी.
विश्व की सबसे बड़ी खबर।
अंतरराष्ट्रीय मानवतावादी सतयुग स्थापना का श्री गणेश किया हुआ विश्व का सबसे बड़ा प्राचीन भगवान गणपति तीर्थराज स्थल जयपुर का इतिहास सन 2010 में भगवानों के आदेशों से वापस सामने आ गया। इसको कलयुग की अति होने पर सन 1734 में ईश्वर और भगवानों ने हिंदू धर्म का बहिष्कार करके जयपुर शहर को बनवाने वाले महाराजा सवाई जयसिंह से कलयुग का पहला और आखिरी अश्वमेघ यज्ञ करवाते हुए वसुधैव कुटुंबकम् बनवाकर कलयुग में सतयुग का श्री गणेश करवाया था, ताकि धर्म के मानवतावादी सत्य से दुनिया में सुख ही सुख हो सके और कोई भी भगवानों के बारे में ग़लत न बोल सके। राजा ने इसको शिव परिवार तीर्थो के मंदिरो, शिव गुफाओं की शक्तियों तथा हनुमानजी, भैरूजी, परशुरामजी चोकीदारो व तीर्थयात्री स्नान सरोवर जलमहल तालाब इत्यादियो से सभी देवी देव मठ, मंदिर,तीर्थ व तीर्थराजो में अत्यंत महा शक्तिशाली बनवाया था। लेकिन हिंदुओं ने इसको राजा जयसिंह के निधन पश्चात ही लात मारकर सभी देवी देवताओं को लात मार दिया था, जिसके कारण ईश्वर ने भारत देश को अंग्रेजों की मुलामी सहित अनेक प्राकृतिक महा दुखो की सजाए दी है , और अब इसका इतिहास वापस सामने आया तो कलयुगी हिंदू इसमें महा अत्याचार और तोड़फोड़ कर रहे हैं जिसके कारण ईश्वर ने दुनिया को कोरोना जैसी महामारियां दी है क्योंकि यह सारी दुनिया की मानवता का है। गत तीस वर्षों में इसकी भूमियों, बाग बगीचों, गोशाला, यज्ञशाला, धर्मशालाओं इत्यादि में कलयुगी हिंदुओं के कब्जे हो गये और यही लोग इस सतयुगी गणेश तीर्थराज के दुश्मन बन गये है। बीजेपी और कांग्रेस दोनों ही सरकारों को सैकड़ों पत्र लिखने के बावजूद भी आजतक इस सतयुगी गणेश तीर्थराज में हों रहे हिंदुओं के अत्याचारो को बंद नहीं करवाया, जिसके कारण दुनिया मिटने की कगार पर खड़ी हो चुकी है। यह तीन किलोमीटर पहाड़ों से बने शेषनाग फन में है यह रहस्यमयी प्रभातपुरी खोला का इतिहास है। इसकी पहाड़ परिक्रमा दो किलोमीटर की है। इस सतयुगी गणेश जी के दर्शन नही करने वाले लोग जयपुर शहर में नहीं रह सकते हैं लेकिन देश आज़ादी के बाद जयपुर शहर में कलयुगी हिंदू घूस गये और अब इस सतयुगी गणेश तीर्थराज स्थल का अस्तित्व मिटाकर दुनिया को मिटाने में लगे हुए हैं। इस सतयुगी गणेश तीर्थराज में गंगा माता की महिमा व चर्म रोग मिटाने वाली बराई माता के झरने बारिषो में पहाड़ ऊंचाई से गिरते हैं जो बस्ते हुए तीर्थयात्री स्नान सरोवर जलमहल तालाब में जाते है। इस सतयुगी गणेश जी के दर्शनों से सतयुग में प्रवेश करना पड़ेगा तभी सुख शांति व मोक्ष मुक्ति मिलेगी और धरती के धार्मिक स्थलों में देवी देवताओं को दर्शन मान्य होंगे। यह अटल सत्य है। इसके चमत्कारो और इतिहास को लिखने में तो पुस्तक बन जाएगी। यह धरती पर स्वर्ग है। इसको बचाओ दावा है दुनिया मे सुख ही सुख हो जाएगा।
Dabholkar ji tumchey vichar kayam amchya manaat raahtil .....
श्याम मानव ग्रेट
👍
Shyam manva great
Their used to be sanatan baithak in our area. During first few weeks they used to have lecture on freedom fighter but later it was *always hatred for Muslims, Christians, superstition, Athavale as God,Hindurashtra,etc* , just take a look at their *newspaper all articles about intolerance*
Anchor saheb ghabaru nka sanatan la Abhay vartak murkh ahe
निरगुडकर तुम्ही सुपारी घेतली आहे 🤣😂
SHYAAM MANAV HINDU DHARM VIRODHI BOLNARA....
abhay vartak la kahi samzat nahi
Sanatan hi Bramhanachi
Atankavadi Sanghatana ahe tari tya Saghatanevar Bandi anavi
ek Indian
गर्व आहे हिंदु अशण्यावर आम्हाला खरा हिंदु मानवतेमध्ये विश्वास करतो माणुसघाणी नसतो माणसांत देव शोधतो . पन मनुसमृती ने सांगितलेला कीळसवाना सनातन नकोच आम्हाला . जो एक माणसाला माणुस समजत नाही तो काय घंट्यांचा सनातनी असेल . सनातनी अंधभक्ती करतो, सनातनी माणुसघाणी असतो , अंहकारी असतो .
@PK मी माझ्या लाडक्या जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व मानते त्याला फॉलो करते . मी स्वामी विवेकानंदांचा हिंदुत्व मानते फॉलो करते . मी आदरणीय संतांचा हिंदुत्व मानते फॉलो करते. "पन मी मनुसमृती चा हिंदुत्व मानीत नाही" जी लोकं मनुस्मृती मानतात त्यांना मी दहशतवादी समजते .
आत्ता बोल
सनातनी दुसरा विचार ऐकातच नाहीत.स्वतःचेच खरे करतात
डॉ.--एवढ्या पोटतिडकीने हा विषय मांडला, पण ज्यांना हा विषय समजायला पाहिजे, ते न समजल्या सारखे करतात.या वर उपाय काय ?तो उपाय सर्वाना चांगलाच माहित आहे.पण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, दुसरे काय.
Nise
Manv is great
Uday sir" Nikhil Wagle"sarkhe Nirbhid vha pahile
वर्तक ची bodylanguage पहा.. आज ते कोठे आहेत..
सौरभ लोटलिकर राजनैतिक पोली भाजू पाहतोय
अभय यांच्या चेहऱ्यावर भय तसच मक्कारी दिसून येत आहे. कंडोम च्या मुद्द्यावर त्यांना डिबेट नको आहे. यावरून संशयाला वाव आहे.
1.3.52 hhahahah bolto pn smor krun dkhwt nhi hahahah nice
Abhya vartak sir is great
Nice
शाम मानव यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं राजीव दिक्षीत हेच देऊ शकले असते .
आपण आहोत की
जय राजीव दिक्षित
Jay sanatan
I neither believe on andhashrddha nirmoolan and I neither believe on sanatan sanstha, what I only believe is God and worship of God, that's it. Shuddh prakarani Dev bhakti kara pan whiet vaaghu naka ani faltu lokapasun laamb rahva, om namo Narayanaya 🙏🚩
मुश्रीफ पुलिस ऑफिसर यांचे पुस्तक वाचा. RSS च्या साधकाला आजीवन कारवास झालेला आहे.
आणी सनातन हे त्यांच्याशीस संबंधित आहेत.
मुश्रीफ यांच्या पुस्तकाला अजून तरी कोणीही आक्षेप घेतलेला नाही.
न्यायपालिका तुमच्याच ताब्यात आहे त्यामुळे शिक्षा होणारच.
Shyam Manav Sir Gret
निरगुडकर सर मस्त ।