सर हा माणूस अगोदर पासूनच विभागीय भरती करण्यास उत्सुक होता ,खूप नुकसान करत आहे हा मंत्री चुकीचे निर्णय घेऊन, विधानसभा समोर ठेऊन स्वतःच्याच जिल्ह्याचा विचार करणे ,किती वाईट आणि मन दुखावणारी गोष्ट आहे सर.
सर ,२००६,२००८, भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात आली, केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर डिएड, बीएड धारक कंत्राटी पद्धतीने सेवेत घेउन, कालांतराने राजकीय आशिर्वादाने सेवेत सामावून घेण्यासाठी निर्णय घेतला आहे तो रद्द करण्यात यावा.सर्वांना संधी मिळाली पाहिजे,हा निर्णय रद्द केला पाहिजे.
फक्त फक्त इलेक्शन आणी हार का डर हे समोर ठेवून घोषणा होत आहेत यांनी एकही जागा नाही भरली तर चालेल पुढील सरकार भरेल ह्याने सर्व भरतीचे वाटुळे केले ही भरती पहिल्या पासून सशईत आहे हे फक्त कोर्टाला पुढे करून आपली मर्जी पूर्ण करत आहे सर संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले तर लातूर आणी बीड या जिल्ह्यात जगाच नाही हे पूर्णच चुकीचे आहे
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण कोर्टाचा निकाल,निर्णय आमच्या बाजूने असून आम्हा महाराष्ट्रातील शिक्षकांना गेली १२ वर्षे कुजवून ठेवले आहे. त्यांना निर्णय घेण्याची क्षमता नाही.
Sir तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.याणची नियतच नाही.आणी आता सरकार बावळल.तयाना निवडणूक आली तर पागल झाले हे खुर्ची साठी.यामधये कोणत्याही सामान्य लोकांन साठी काहिच नाही.हे लक्षात घ्यावे....
आम्ही 17वर्षे झाली या जिल्ह्यात काम करतोय अजूनही आमची बदली आमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जागा उपलब्ध नसल्यामुळे झाली नाही. आणि यांच्या या मूर्खासारख्या नियमांमुळे आमची बदली होईल की नाही. आम्हाला ही स्व जिल्ह्यात जायच आहे
केसरकर, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहात येवढे विधानसभेला लक्षात ठेवा. व सर्व आभियोग्यता धारकांचा तळतळाट घेवू नका. संपूर्ण महाराष्ट्रात एकच नियम करा.
आदरणीय सर,, बरोबर बोलत आहात शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध पहिल्यांदा उर्वरित 30,000 शिक्षक भरती पूर्ण करा स्थानिक शिक्षक भरती करायची असेल तर सर्व जिल्ह्यातील करा व समान न्याय द्या.. दीपक केसरकर तुम्ही शिक्षक भरती विहित मुदतीत पूर्ण केली असती तर आता राजकीय स्टंट करण्याची गरज नव्हती जगातील कोणताच नेता तुमचा पराभव करू शकत नव्हता अजूनही वेळ गेली नाही भरती पूर्ण करा धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
या केसरकर साहेबांनी निर्णय घेतल्याने राज्यभर आंदोलन सुरू केले पाहिजेत व या गोष्टी साठी दखल घेतली पाहिजे.अभियोग्यता धारकांनी जागृत होवून जनजागृती केली जावी अशी नम्र विनंती ❤
जिल्हा वाईज भरती करून तलाठी भरती मध्ये खूप पैसे भरून मुलं भरती केले आहेत याचा हुष्यार मुलांना काही फायदा होणार नाही खूप मोठा स्कॅम आहे हा यांचा आपण आंदोलन करतच राहो आणि हे अशीच यामुळे भरती टांगून राहावी असच यांचं मत आहे समजून घ्या सर्वांनी
उच्च शिक्षण असो की उच्च माध्यमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण असो. खरं वास्तव विडीओ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञा समोर आणल्या बद्दल धन्यवाद....
जेवढ्या शिक्षकाच्या जागा खाली आहे. आणि खाली होतात दरवर्षी तेवढ्या दरवर्षी भरायला पाहिजे वर्षातून दोनदा Tet आणि दोनदा Tait..घ्यायलाच पाहिजे. काही घरची खेती नव्हे की घरून पगार देत आहेत मंत्री साहेब....का असे करतात हे सगळे जण आम्हा सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नुसता अंधार पसरवला आहे..😢😢😢
Ha manus vatol kranar apal tyamule rastyavr ya kamit kami 100000 abhiyogyata dharak rastyavr ale pahije vat vat lawa yes u can do it kiti sahan krnar baher ya dipak ne rajinamach dila pahije
तसेच एक मुद्दा हाही घ्या एक ते पाच ला शिकवणाऱ्या शिक्षकाला सोळा हजार आणि सहा ते आठवी ला शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकाला सोळा हजार हे चुकीचे आहे, पदवीधर शिक्षकाला अठरा हजार द्याला पाहिजे
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा नियम करा. फक्त सिंधुदुर्ग साठी नाही.
सर हा माणूस अगोदर पासूनच विभागीय भरती करण्यास उत्सुक होता ,खूप नुकसान करत आहे हा मंत्री चुकीचे निर्णय घेऊन, विधानसभा समोर ठेऊन स्वतःच्याच जिल्ह्याचा विचार करणे ,किती वाईट आणि मन दुखावणारी गोष्ट आहे सर.
शिक्षण मंत्री यांना tet, ctet लागू केली पाहिजे... मंत्री साहेब यांना आता घरी बसवले पाहिजे.... त्यांना आराम करण्याची गरज आहे.... डोकं काम करत नाही.
पैसे खाल्ले आयुक्त ने पण, चौकशी व्हायला हवी त्यांच्या family मधे भरपूर खोके गेले असतील 100%
सर ,२००६,२००८, भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात आली, केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर डिएड, बीएड धारक कंत्राटी पद्धतीने सेवेत घेउन, कालांतराने राजकीय आशिर्वादाने सेवेत सामावून घेण्यासाठी निर्णय घेतला आहे तो रद्द करण्यात यावा.सर्वांना संधी मिळाली पाहिजे,हा निर्णय रद्द केला पाहिजे.
फक्त फक्त इलेक्शन आणी हार का डर
हे समोर ठेवून घोषणा होत आहेत
यांनी एकही जागा नाही भरली तर चालेल
पुढील सरकार भरेल ह्याने सर्व भरतीचे वाटुळे केले ही भरती पहिल्या पासून सशईत आहे हे फक्त कोर्टाला पुढे करून आपली मर्जी पूर्ण करत आहे
सर संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले तर लातूर आणी बीड या जिल्ह्यात जगाच नाही हे पूर्णच चुकीचे आहे
सर स्थानिक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि प्रत्येक जण इथे बेरोजगार आहे .
वय निघून चालले भरतीच्या नादात हया जन्मात तरी आम्ही शिक्षक होवू शकत नाही असे वाटते आम्हाला
जागृती झाली पाहिजे.. राउत सर... धन्यवाद....🙏🙏
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण कोर्टाचा निकाल,निर्णय आमच्या बाजूने असून आम्हा महाराष्ट्रातील शिक्षकांना गेली १२ वर्षे कुजवून ठेवले आहे. त्यांना निर्णय घेण्याची क्षमता नाही.
आदिवासी पेसा भरती बाबत काहीतरी बोला सर आणि शिक्षक मंत्रांनी कंत्राटीप्रमाणे भरती केली आहे तिच्यामध्ये त्यांचे पगार वाढ सुद्धा केली आहे 🙏
सर्वांची मेहनत पाण्यात d.ed b.ed करून बेरोजगार ते पण सुशिक्षित 80% मार्क घेऊन पण असे
दहा टक्के चा मुद्दा घ्या सर
सर्वांना आपापल्या जिल्हयातच नोकरी सरकारने द्यावी. सर्व सुखी होतील. आपापल्या कुटुंबाबरोबर रहातील
पवित्र पोर्टल नुसारच भरती प्रक्रिया पुर्ण झाली पाहिजे
Sir तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.याणची नियतच नाही.आणी आता सरकार बावळल.तयाना निवडणूक आली तर पागल झाले हे खुर्ची साठी.यामधये कोणत्याही सामान्य लोकांन साठी काहिच नाही.हे लक्षात घ्यावे....
आम्ही 17वर्षे झाली या जिल्ह्यात काम करतोय अजूनही आमची बदली आमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जागा उपलब्ध नसल्यामुळे झाली नाही. आणि यांच्या या मूर्खासारख्या नियमांमुळे आमची बदली होईल की नाही. आम्हाला ही स्व जिल्ह्यात जायच आहे
केसरकर, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहात येवढे विधानसभेला लक्षात ठेवा. व सर्व आभियोग्यता धारकांचा तळतळाट घेवू नका. संपूर्ण महाराष्ट्रात एकच नियम करा.
यांनी फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी दिवे लावले
केसरकर साहेब हा स्थानिक शिक्षक भरतीचा नियम सगळीकडे लागू केला तर त्याचा खरा उपयोग होईल.
Right sir , Ata election la bhaghu yana.
शिक्षक भरती म्हणजे केसरकर च्या घरचा भाजीपाला आहे का? काहीही मूर्खपणाचे निर्णय घेतो.
Tumchya sarkhya guruwryachi garaj aahe sir aajchya kalat
आदरणीय सर,, बरोबर बोलत आहात शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध पहिल्यांदा उर्वरित 30,000 शिक्षक भरती पूर्ण करा स्थानिक शिक्षक भरती करायची असेल तर सर्व जिल्ह्यातील करा व समान न्याय द्या.. दीपक केसरकर तुम्ही शिक्षक भरती विहित मुदतीत पूर्ण केली असती तर आता राजकीय स्टंट करण्याची गरज नव्हती जगातील कोणताच नेता तुमचा पराभव करू शकत नव्हता अजूनही वेळ गेली नाही भरती पूर्ण करा धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्टमध्ये हा नियम लागू केला पाहिजे तो पण १००% एकटया सिंधुदुर्ग साठी करता येणार नाही
दहा टक्के जागांचा मुद्दा आपण घ्या
या केसरकर साहेबांनी निर्णय घेतल्याने राज्यभर आंदोलन सुरू केले पाहिजेत व या गोष्टी साठी दखल घेतली पाहिजे.अभियोग्यता धारकांनी जागृत होवून जनजागृती केली जावी अशी नम्र विनंती ❤
जिल्हा वाईज भरती करून तलाठी भरती मध्ये खूप पैसे भरून मुलं भरती केले आहेत याचा हुष्यार मुलांना काही फायदा होणार नाही खूप मोठा स्कॅम आहे हा यांचा आपण आंदोलन करतच राहो आणि हे अशीच यामुळे भरती टांगून राहावी असच यांचं मत आहे समजून घ्या सर्वांनी
उच्च शिक्षण असो की उच्च माध्यमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण असो.
खरं वास्तव विडीओ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञा समोर आणल्या बद्दल धन्यवाद....
Sir agebar बाबत video banva
हे थोड्याफार जागा भरायलेत मंजे मुलांवर उपकार थोडे कारलेत.एकतर 10 वर्ष भरती करत नाहीतर.55000 जागा भरणार होते हे
आम्ही tet ctet pass होऊन काय डास मारू का
फक्त यांना मतदान करुन घ्यायचे आहे
सर जाऊ द्या हो आता येणाऱ्या काळात मराठवाडा किंवा प.म. चा शिक्षण मंत्री होणार आणी सर्व हे gr रद्द करून आणू आपण ....
सर ह्या मंत्री लोकांना सुद्धा एक एमपीएससीच्या परीक्षेचा टेस्ट ठेवायला पाहिजे नंतरच तो मंत्री आणि नेता होऊ शकतो
सर विद्यार्थ्यांची मानसिकतेशी खेळून मनोरुग्ण होण्याची वेळ आहे आता😢
मुलाखत यादी चा पत्ता नाही अजून. लाज वाटली पाहिजे यांना 2 वर्ष झाले परीक्षा होऊन
सगळ्यांचा लक्ष या भरतीपासून विचलित करण्यासाठी फक्त हे चाललंय
जेवढ्या शिक्षकाच्या जागा खाली आहे. आणि खाली होतात दरवर्षी तेवढ्या दरवर्षी भरायला पाहिजे वर्षातून दोनदा Tet आणि दोनदा Tait..घ्यायलाच पाहिजे. काही घरची खेती नव्हे की घरून पगार देत आहेत मंत्री साहेब....का असे करतात हे सगळे जण आम्हा सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नुसता अंधार पसरवला आहे..😢😢😢
Bed, ded konich nahi kele tar exam kunache ghenar age bar करायचे ka teacher koni Tait, tet band Kara,trass deun भारत चे नागरिका ला ,,,
Ha manus vatol kranar apal tyamule rastyavr ya kamit kami 100000 abhiyogyata dharak rastyavr ale pahije vat vat lawa yes u can do it kiti sahan krnar baher ya dipak ne rajinamach dila pahije
Sir tumi chan kam karta
पुर्वी सारखे शिक्षण भरती जून्या पध्दतीने सूरू करावी
संपूर्ण jilhasathi niyam pahije
जिल्हांतर्गत बदली 2024, काही जिल्ह्यात झालेला आहेत पण उर्वरीत जिल्ह्यात कधी होणार?या बाबत काय अपडेट आहेत?
जवळचे पसंतीक्रम देवुनही जे ६०० ते ८०० किलोमीटर शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले आहेत त्यांच काय❓
Sir Maharashtra jo bhi Bharti hai usme usshi gile ke log form bharenge baki ke jile wale ko form bharne mat do
2017 chi 9 to 12th chi conversion round lava aadhi 7 years pasun vat baghat aaho aamhi
तसेच एक मुद्दा हाही घ्या
एक ते पाच ला शिकवणाऱ्या शिक्षकाला
सोळा हजार आणि सहा ते आठवी ला शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकाला सोळा हजार हे चुकीचे आहे, पदवीधर शिक्षकाला अठरा हजार द्याला पाहिजे
यांनी पवित्र पोर्टल सुरू करुन मुलांचे फारच नुकसान केले
पवित्रपोर्टल मध्ये एका स 1 उमेदवार पाठवा तरच भ्रष्टात चार थांबेल
10 % apatr gairhajar yadi lavanysathi pryt kra plz sir😢
10 % , rikt ,apatra , gairhajar jaga lavkar bharavya sir
जागृती झालीच पाहिजे,, all महाराष्ट्र करिता नियम लागू व्हायला हवा,, समान न्याय मिळयाला हवे..
दिपक्याले बत्ती द्या लागते आता...👍👍👍
Correct sir 😢
Mantri out jhalet kay....aapan aahot kon...aapan nirnay ghetoy kay.......bakiche berojgar yani kay bhik magave kay .....bharti delay karaychi baithak hoti vatate....
बरोबर आहे सर लवकर भरती प्रक्रिया केली पहिजे.
Ho na sir 7 years what a Jock
अंधार दुर्गंधीकर
भरती केली आणि नाही पण केली तरी हा निवडून येणार नाही आणि सोबत चे कत्पुत्ल्या
सर मुद्दा बरोबर मांडला 👏🏻👏🏻
Admit to Education minister at Krupamay Hospital At Sangali
एकदम बरोबर 😢😢😢😢
विधानसभा निवडणुकी अधी भव्य दिव्य शिक्षण, शिक्षक आंदोलन करण्या साठी नेरेटिवह तयार करा...
Abhiyogya dharkana wyamdehi sut dyayla hwi sir
Aaj aapli lachari v majboori aahe udya aayuktavar pn hich vel yeil as vatatay aaayukt he pad/ post radd kartil fkt CEO thevtil..
सर.बरोबर अगदी बरोबर...
सरकारने पवित्र पोर्टल मध्ये एकास 1 उमेदवार द्या तरच भ्रष्टाचार थांबेल
एकच निर्णय म्हणजे पवित्र पोर्टल बंद करून पुर्वी सारखी भरती करा .
संपूर्ण maharashtrat kara
केसरकर साहेब सिंधुदुर्ग च्या शिक्षकांना निवडणुकी पूर्वी चॉकलेट देत आहे 😂
कंत्राटी शिक्षक भरती करता उत्साही आद्य शिक्षण मंत्री।वन्स मोअर,वन्स मोअर शिक्षण मंत्री।।
Badali ha mudda aslach phije
🎉Dipak Sinduragat Jau Dhya
Tet ghyla sanga tait dar warshalaya ghyala sanga
सर एक नबर....... माहिती आहे...... केसरकर पागल आहे ❤
सिंधुदुर्ग विषयीचा निर्णय खूप चुकीचा आहे त्याला कधीच समर्थन नाही
आता आंदोलनाची गरज आहे......
Vidharbh wegla zla pahije manje aaplyala nnyay milel ase bindok nete milnar nhi bharti agodar vibhaga nusar ghetali pahije hoti
Sir with interviews list kadhi lagnaar
Correct Sir😢
😢
2017 .. विषयी बोला सर
👍🙏👍
Solapur la pn parmition dene
Amhi vat pahu pahu date bar hou laglo
1/6/2025 एज बार झाला तर काय होईल?
शिक्षण मंत्री बरोबर नाहीत, आमचे वय निघून चालले आहे, आम्ही कधी नोकरी मिळवावी
टेट रद्द करावी
पवित्र पोर्टल रद्द करावं
शिक्षकसेवक रद्द करावं
कायमच!!
सर आता काय करायचे ते सांगा ?
आपला जिल्हा म्हणून आसा निर्णय घेणे योग्य नको
बैठकीत बाकीचे झोपा काढत होते वाटत
हे केसरकर भरतीच्या सुरवातीपासूनच डोक्यावर पडलेलं आहे
Tyanc way zal aahe sidhart nahi
Shikshan mantrichya ha mathephiroo laykicha nahi .dalbhadri manoos aahe ha.
he bharati thabavanayasathi chalu aai. shikshan mantri. aata andolan karave lagel.
Dya pathaun simdudurg ladipak keskar la
सरानी हा मुद्दा बरोबरच माडला आहे
All maharashtra sathi kara