Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ?
Vložit
- čas přidán 10. 06. 2024
- नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट मात्र पक्के असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
#ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi
Subscribe Us : / @rajendrabhosale
सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
• जिल्हा परिषद निवडणूक प...
दरबारात एखादा तर विदुषक पाहिजेच ना
भितद्यी
ऐकदा पद मिळाल्यावर शेरेबाजी ,शेरशाही शिवाय दुसरीकडे कोनते ही काम करावे लागत नाही .सभासदाचे मनोरंजन व दुसरे इलेशन येइपर्यंत टाइमपास करनं ऐव्हढं ऐकच काम कराव लागतं .लयभारी .
जोकर फक्त मनोरंजनाचे काम करत आहेत. स्वार्थी माणूस आणखी काय करणार?
राजदरबारात जसा खुष मस्करी असतोच, सर्कस मध्ये जोकर असतो तसं.. यांच्या मध्ये यांचं स्थान आहे.
पदा.साठी हपापलेले.
संघर्षातून वरती आलेला माणूस आहे तो समजलं का बेटा
सामाजिक न्यामंत्री ऐवजी लाच्यार आणि हस्येजत्रा मंत्री बनवायला पाहिजे
❤। से। जेय भीम नंमो बुंधाय।
कविता गाणी विनोद करून देशाचा विकास होत नाही ।।
रामदास आठवले यांना फक्त सत्तेची खुर्ची तेवढी दिली की आठवले खुश ही खुश
राज्यसभेत मागील दारातून गेलेला खासदार म्हणजे आठवले सत्तापिपासू निवडून आलेले आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार अथवा खासदार नाही तरी कॅटागिरीतील व्यक्ती म्हणून मंत्रिमंडळात स्थान देऊन बोलती बंद करणे बस एवढेच
आता यांच्या बाजुला राज्य सभेत,सुनेत्रा पवार बसनार
मला देतात नेहमी मंत्रिपद
मला देतात नेहमी मंत्रिपद
,,,,बापरे गडबड झाली पुढचं काही आठवेना
भारत सरकार को patrol ऐसा कि बहुत जरूरत है बाकी चाय पानी कम चाय बहुत अच्छे हैं वह मतदान डिवाइड नहीं करते बहुत बड़ी बात आठवले साहब आज के बाद कुछ दिनों के बाद कैबिनेट मंत्री बनेंगे
अरे लोकांमधून निवडून आले त्यांना द्या ना मंत्रीपद. पंकजाताई मुंढे यांचे पुनर्वसन करणे गरजेचे नाही का? आणि हे कुठली निवणुक न लढविता सरळ मंत्री.
कॉमेडियन आहे म्हणून असतात रामदास आठवले
, माझे प्रेरणास्थान,💙🙏
आठवले आर पी आय गटाचे पाच दहा खासदार आहेत त्यामुळे मोदीजींना मंत्रीमंडळात घ्यावे लागतय
रामदास आठवलेंना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सिंबाल म्हणून वापर करता येतो
पूर्वजांच्या पुण्याईवर माणसाला बरा वाईट मार्ग मिळत असतो ! आठवले साहेबांच्या पूर्वजांनी हाल अपेष्ठा सोसुन चांगले काम केलेले असणार म्हणुनच त्यांना अशा संधी मिळतात त्यामुळे त्यांना नांवे कोणी ठेऊ नयेत !
अहो ते शीघ्र कवी आहेत ना त्यामुळं बहुतेक
अवघड जागेचे दुखणे. असून ताप नसून संताप.
राजकारणात मनोरंजनासाठी विदुशेक पाहिजे देशाचा विकास होईल का अशि लोक ठेवले आहे काय करतोय तो आठवले काय धंदा सुरू आहे
निवडून आल्यानंतर मंत्री करा ना
तुम्ही करा वटवट मी आहे निगरगट😂
रामदासजी आठवले आठवले बहुत अच्छे वांटेड है पूरा महाराष्ट्र का जय भीम आलू का और बाकी समाज का बहुत अच्छे से ध्यान रखते हैं और सरकार से बहुत अच्छा कमिटमेंट करते हैं भारत सरकार को आठवले साहब की बहुत जरूरत है इलेक्शन लड़ते नहीं और मतदान डिवाइड करती नहीं बहुत अच्छा है अटल साहब का विचारधारा लोकतंत्र के लिए बहुत अच्छे हैं लोकतंत्र के लिए आठवले साहब की विचारधारा बहुत अच्छी है लक्षण नहीं लड़ते और मतदान डिवाइड नहीं करते यही तो खास बात है बाकी नाम लेना ज़रूरी नहीं है 25 साल से सिर्फ लड़ते हैं और डिपॉजिट जब तक करते हैं इनको कौन बताएगा सिकंदर मैन क्या है इनको कॉल बताएगा लोकतंत्र क्या पता नहीं लेकिन सिंह महाराष्ट्र में ऐसे 45 पर क्या है खुद का भी नुकसान करते हैं और पब्लिक का जनता का मतदान खराब करते हैं और अपना भी नाम खराब करते हैं डिपाजिट वक्त हो जाता है सबसे अच्छे सबको लगे भारी अकेले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
पहीले विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरजी को पडो.उनके विचार क्या थे उसको समजो फिर आठवले सही या गलत इसका फैसला करो, जयभीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏
आठवले यांचे सारखे स्तुती पाठक असलेकी काहीही गैरकृतय केल तर पचायला सोप होत
आठवलेंना पंतप्रधान करा .देशभरात मनोरंजन होईल .
डॉ रामदासजी आठवले साहेबांना प्रधानमंञ्यानी कॕबिनेट मंञीपद द्यायला हवे होते. रिपाई महायुतीमधील घटक पक्ष असल्यामुळे रिपाई मतदारांच्या मताःचा अनेक मतदारसंघात नक्कीच फायदा झालेला आहे.अन्यथा देशात काँग्रेस आणि मिञ पक्षाचे सरकार स्थापन झाले असते
जोकर बिना सर्कस अधूरी.
जॉकर नी जॉक रचेच कामे करावी
आठवले हे एनडीएच्या मंत्रिमंडळात परत स्थान कसे मिळवू शकले हा प्रश्न मात्र अद्यापहि अनुत्तरितच राहिला!
कोणालाही दुखवत नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. सलग 3 वेळा राज्यमंत्री आहेत. अहंकार तर बिल्कुल नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात ही जमेची बाजू.
रामदास आठवले आयत्या बिळात नागोबा 😅 बिन कामाचा दलित आहे पण दुसऱ्या दलीताचा विचार करीत नाही असो आबेंडकर यांचं फायदा स्वतः करून घेतला आम्ही फक्तं बगतोय
बावन्न पत्तोंमे जोकर की जरूरत तो होती है
तुम्ही अर्धवट बातमी देता. 2014 साली नरेंद्र मोदी लोकसभेसाठी पहिल्यांदा उभारले होते. मोदी निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून त्यांनी 2 जागेवर उभे होते. रामदास आठवले यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांना पहिला पाठिंबा दिला. मित्र पक्ष मोदींना नंतर पाठिंबा दिला. मोदी यांच्या दोन्ही मतदार संघात रामदास आठवले यांनी 16 सभा घेतल्या ह्या ठिकाणी मित्र पक्षाच्या एकाही नेत्याने सभा घेतली नाही. त्यामुळे रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी हे घनिष्ठ मित्र मानतात. आणि मैत्रीची परत फेड म्हणून त्यांना राज्यसभा व मंत्रिपद देतात.
पावर आहे आठवले साहेबांचा
Very very nice
रामदास आठवले जोकर मंत्री --- हास्य बेंग
तो मुका आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
Ek number video
रामदास आठवले हे जनतेचे खासदार नाहीत तर लोकसभेच्या सासंद यांचे मनोरंजन करणारे नेते आहेत.
आपल्या गाडीला एक निळा झेंडा लावता यावा, आम्ही निधर्मी आहोत हे दाखवण्यासाठी
Javai of Government of India.
छान!
रामदास आठवले धुत॔ राजकारनी मोदी सारखे मोठे नेते आठवले साहेब यांना भितात
Lalchi,athavle
त्यांचा सारखा कवी संसदेत नाही असल्यामुळे मोदींना थकवा जाणवल्यावर ते आठवले यांना बोलावून त्यांचा कविता ऐकतात
Nice
छान
भाजप ला दलीत चेहरा हवा तो न काही बोलनारा यांच सार काम ऊठ सांगीतल्यावर ऊठतो बस सांगीतल्यावर बसतो नाव यांच पद भाजप च अस वाटत न मागता मीडत
कोणी तरी करमणुकीसाठी हवा असतो म्हणून 😂😂😂
जन्म:- ढालगांव
ऐक तर हा दलीत ,वंचीत,नी मागासवर्गीय हायवे हे सांगावच लागत नाय,,,,,नी ,उठ म्हटलं उठ,,धु म्हटलं धु,,गप गुमानं,,करतय
तुम्हाला शरद पवार नाही समजला तेंव्हा रामदास आठवले काय समजणार
कारण ते विसरतात 😂😂😂
आठवले साहेबांचे मंत्रीपद राखीव आहे.पक्ष कोणताही असो त्यांच्या मंत्रीपदाला धोका नाही.फक्त निवडून आलेल्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी पलटी मारणे गरजेचे आहे.
समाजाचा नेतृत्व व्यवस्थित करू शकत नाही.... त्याला लीडर कसे मन्हावे
विदूषक कोट्यातनं निखळ मनोरंजन साठी आठवलेंचे मंत्रीपद पक्क केलेल आहे .😊
आठवले साहेब एक मूसद्दि नेते आहेत एका समाज च्या भरोशावर काही होत नाही. आणि सत्तेत सहभागी झाला शिवाय काही होत नाही हे सर्व जाणून राजकारण चि दिशा बदलून भाजप सोबत जाणे हा धाडस करून राजकारण करणे समाजातील काही लोकांना आवडला नाही त्यामुळे बिनडोक लोक साहेब वर त्याच्या लायकी नूसार टिका करत आहेत पण या काळात नवीन करून कोणि काही दाखवले नाही त्यामुळे आठवले साहेब हे राजकारण मध्ये हूशार आहे हे समजते पक्षाचे स्वबळावर दोन आमदार निवडून आले पक्ष भारत भर उभा करून निळा रंग झेंडा फडकत आहे आणि स्वाभिमानाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिंवत ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पक्ष व झेंडा
जिंवत ठेवून आठवले राजकारण करत आहेत
Mahiti chukichi aahe tayacha rajkaran satara madhun suru jale😂😂
आठवले साहेब गोर-गरीबांचे नेते आहेत समर्थक असो किंवा विरोधक सर्वांचाच सन्मान करतात
काॉमेडी व कवी आहेत म्हणून
आज २००३ मधील लोकसभेचा व्हिडिओ बघितला अटल बिहारी वाजपयी साहेब यांच्या बद्दल आठवले काय बोलले तरी सुध्दा आज bjp त्यांना मंत्रीपद देते
ते सर्व ठीक आहे, पण रामदासांपासून त्याच्या समाजाला काय उपयोग झाला आहे. ?
कि नुसतं केन्द्रीय मंत्रीमंडलांचं मनोरंजन करण्यासाठी ह्यांना मंत्री केलं जातं ?
गो कोरोणा गो म्हंटल्यानं कोरोणा जात नाही तर योग्य औषधोपचाराने तो जातो.
अशा स्वाभीमान '0' नेत्यांचा समाजाला काय फायदा?
आठवले १९९० मध्ये कॉग्रेसच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते आणि २४ वर्षांनी भाजपने राज्यमंत्री केलं. हे प्रमोशन कि लाचारिचे डीमोशन.
कॉग्रेसने १२ विधानसभा, महापौर आरपिआय साठी दिल्या तर भाजपाने एक हि जागा अगदी नगरपालिकाहि दिली नाही.
Ha.... chal BAAP KO MAT SIKHA.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏
संसधैमधै कॉंग्रैस पक्षाची टिंगलटवाळी करायची मोदी शहा भजन गायच संसधैतील भाजपा खासदारांचे टुकार जोक्स टुकार कविता ऐकवून कर्मनूक करायची हैचा साठी मोदी भाजपा आठवलैंना मंत्री पद दैतात समाज कल्याण है कधीच समाजा साठी किंवा अन्याया विरुद्ध बोललै आठवत नाही मणीपुरची घटना आसो हास्यरत घटना आसो किंवा सवीधाना विरोधी बोलनारै भाजपा मंत्री खासदार काही बोललै तरी आठवलैंनी कधीच भाजपाला जाब विचारु शकत नाही आसा माणूस भाजपा साठी पाहिजे जणतैच समाजाच काही दैन घैन नाही आठवलैंना
आठवलेंना मंत्रीपद दिले जाते,त्यांचा सर्व समाज bjp कडे वळला पाहिजे तितकासा तो वळत नाही,हे दुःख आहे.
रामदासजी आठवले साहब अपनी नाम के आज भारत देश में मोहताज नहीं पूरे भारत में अटल एस आपका नाम है बहुत अच्छे से समझ सकते चलता का मतदान कभी डिवाइड नहीं होने दिया यहीं तो हां स्वाद है बहुत अच्छे लगते हैं महाराष्ट्र के हवाले साहब बहुत अच्छे हैं लोकतंत्र को लेकर चलते हैं और भारत सरकार में गठबंधन है बहुत अच्छी बात है आज 4 आज पूरे महाराष्ट्र में मुंबई में 500000 से भी ज्यादा कार्यकर्ता हटो लेस आपके साथ है यह तो खास बात है वह मतदान किसी का डिवाइड नहीं करते तारीफें सा बिन अच्छे हैं वैसा लौटकर का हूं आठवले साफ
Athavale Sahab progress and developed and give education to all the people's of Bharat that is need of the people's of Bharat Namo budhay Jai bhim thank you for your work
मोदी ला संसदेत एक जोकर पाहिजे म्हणून आठवले नंबर लागतो।😅
Jaybhim
तासगाव येथील धोलेवडी नाही
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवडी येतील आहेत
मोदींच्या मंत्री मंडळात रामदास आठवले सारखे सर्व केवळ नामधारी लोक मंत्री आहेत त्यांना कधीच अधिकार दिला जात नाही.❤
नशिबाचा भाग आहे.
आठवले ना मंत्रिपद देलेच नाही पाहिजे त्याच्या रपियात कोणी लोकसभा,वेधांसभा लढवत नाही तर जोकरा ला का ग्यायेचे
म्हणजे.भाजपीय.लाचार.एकनाथ.शिदें.पेक्षाही.आठवले.सांहेबाच.स्थानमोठ.आहे.आठवले.साहेब.कशेही.असोपन.एकपद.त्यांना.भेटतेच.व.एकपद.त्यांच्या.नावावर.फीक्स.असतेच.
या लक्षवेधी अभिनव सातत्यास सानंद साभिमानपूर्वक साभार अभिनंदन व सदिच्छा जोवर ज्या सरकार साथीस मा.ना.आठवलेजी तोवर निःशंक निश्चिंत निश्चिंत दुखवले कि निसटले मग एनडिए वा यूपिए(१,२,३)वाजवरे बिन जयभीम जयमल्हार
Loksabha madhe khup tention aste, ek tari comedian pahije na
P.n.ahire.kub.chagali.mahitidili.sar.
0:11
संसदेत दलिताचा वारंवार अपमान करण्यासाठी या साहेब चा उपयोग केला जातो
एखाद्या कंपनीत विकलांग लोकांस खास जागा असती
Khushmuskrrya
Aapla Pakyya peksha Hushar Dalit Neta
मोदींना हास्य जत्रा मंत्री पदांची गरज असल्यामुळे आणि आठवले यांची लाचारी, आणि स्वतः हा मंत्री पद मागतात , त्या मुळे काहीतरी देणं आहे
आणि ते दिलं पाहिजे ही भुमिका समोर
ठेवुन आंबेडकरी जनतेला खुश ठेवतात.
रामदास आठवले ने आतापर्यंत एकाही सामान्य कार्यकर्त्याला मोठे केले नाही. स्वतः मात्र सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसतो.
आठवले साहेब यांच्यामागे आईचे कष्टतर आहेत आणि आणि त्यांनीही स्वतःही फार परिश्रम केले आणि सर्वात महत्वाचे मा. आंबेडकर साहेबांचे अशा अनेक गुणवंतांवर सुधारण्याचे आशीर्वाद आहेत फक्त संधी मिळताच सरकारशी जुळवून घेता आलं पाहिजे
Ramudada 1 changley kavi aahet aani Modinna tyanchya kavita khup khup aavadtaat???
त्याच्या कविता बीजेपीला आवडतात म्हणून त्याला बहुदा घेत असावे
Ambedkar wadYANA
KONI SERIOUSLY GHEU
NAYE YASATHI
हेच तर मोदी आहेत. ओळखू शकत नाही तुम्ही मोदीना
Agriment
😂😂 संसद चे व्हिडिओ जो पहिल त्यालाच कळेल.
Symbol man
देशाची राजधानी दिल्लीमधील कोणत्याही राज्यातील गरीबांचा आठवले साहेब खंबीर आधार
मोतती नाहि देत
आठवले हे बामनाचे जवाइ
आहे ,,,
आठवले सर्वात पॉवर फुल खासदार आहेत. मोदी आठवलेलां घाबरून मंत्री पद देतात .
रामदास आठवले ओरिजनल दलित चेहरा आहे .
Thu...
😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅
वक्त नाचा
Jaybheem 😂😂😂😂😂😂😂
काय उपेग होनार नाही दोनीकडे असनारे नेते
Karn????????
Karn athavle vidushak aahe
Deshatil janata d,r babasahebanchi ghatana savidhan lokshahi vachavinyasati kam karate ahe parantu kahi lok satesati khurchisati v micha mota ase samajun saidhana lokshahi virodi kam amicha karu shakato asi kahi lok ahet as Lok bolatat aikayala milate