अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मोठा पोलीस बंदोबस्त दिला जातो.आणि जिथे अन्याय घडतो तिथे पोलीस यंत्रणा पोलीसांची संख्या च कमी आहे. हे कारण सांगून त्या ठीकाणी पोलीस यंत्रणा पोहचत नाही.
या गोष्टी चुकीच्या वाटतात तिला नाचवण्यासाठी जो खर्च आला तो खर्च जर तुम्ही हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला असता तर फार चांगले वाटले असते अशा गोष्टी लोकांच्या विचाराधीन का होत नाही फार मोठी शोकांतिका आहे
याने 10 लाख बाया नाचवायाला खर्च केला. त्या बिचाऱ्या गोविंदा पथकांना ठरलेली रक्कम सुद्धा दिली आहे. त्या बाळ गोपळांचा श्राप आहे या आमदाराला तो कसाच निवडून येऊ शकत नाही.
आता आमचं दैवत असणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाची ओळख अशा कार्यक्रमाने आमदार काळे करतो आहे का ? जर नाचवयाचे होते तर घरी तुमच्या महाल बांधला तिथे नाचवा साहेब...आमच्या महामानवाच्या नावाने असणारे मैदान आणि स्मारकाचा गैरवापर करू नका...आज गौतमी आणली उद्या राखी सावंत आणून परवा सनी लिओनी आणा पण आमच्या दैवताचे मैदान बदनाम करु नका..तुमचे घेऊन लाचार नाही आम्ही त्यामुळे नागरिक बोलणार हे लक्षात ठेवा
काल च्या कार्यक्रमात ती जनता पण बघायला होती जी आता इथे ज्ञान पाजते आहे ... 🙏🙏🔥🔥
गर्दी पाहून दादा विरोधक नां कळना काय कॉमेट कराव्या ह्यात आपला विजय निश्चित आहे एकच दादा आशुतोष दादा
51 हजार ने आशुतोष दादा विजय
विरोधक गर्दी लपून लपून बघत होते 😂😂
100%
गर्दी गौतमी पाहिला झाली काळेना नाही
Fix aamdar ashutosh dada ❤
कोणी काही पण बोलो परत दादाच आमदार होणार
विरोधक घाबरले आत्ता
आई बाप कष्ट करतात मुल जपतात आणि हे निर्लज्ज त्यांना बिघडवणारे काम करतात वाईट आहे खूप सगळ
Bhava khup panchat dialogue zala ata ha... 😂
@@rushiwarkar6096 घरी विचार मी असा नासलो तर चालेल का म्हणून
आम्हाला इथं पिक विमा मिळाला नाही आमदार साहेबांनी लक्षच घातलं नाही कोपरगाव च्या पूर्व भागाला पालखेड चे पाणीच मिळाली नाही
विवेकभैय्या कोल्हे साहेब फिक्स आमदार ✌👑
आम्हाला दही हंडी ची रक्कम पूर्ण नाही दिली बकवास नियोजन
अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मोठा पोलीस बंदोबस्त दिला जातो.आणि जिथे अन्याय घडतो तिथे पोलीस यंत्रणा पोलीसांची संख्या च कमी आहे. हे कारण सांगून त्या ठीकाणी पोलीस यंत्रणा पोहचत नाही.
या गोष्टी चुकीच्या वाटतात तिला नाचवण्यासाठी जो खर्च आला तो खर्च जर तुम्ही हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला असता तर फार चांगले वाटले असते अशा गोष्टी लोकांच्या विचाराधीन का होत नाही फार मोठी शोकांतिका आहे
भावी आमदार गौतमी पाटील
ह्यांनी आगोदर नाचवल्या ते चाललं. का
आशा कार्यक्रमामुळे तरुण पिढी बिघडते. एखाद्या मोठ्या महाराजांचं किर्तन ठेवलं असतं तरी चाललं असतं. बाया नाचवणे खूप चुकीचं आहे.
Ab ki baar 500par
याने 10 लाख बाया नाचवायाला खर्च केला. त्या बिचाऱ्या गोविंदा पथकांना ठरलेली रक्कम सुद्धा दिली आहे. त्या बाळ गोपळांचा श्राप आहे या आमदाराला तो कसाच निवडून येऊ शकत नाही.
आपली लाडकी बहिण कोणी समाजासमोर नाचवतो का ?
आमदार ची बहीण अस्ती तर असाच नचवल असत भावा
काळे पडणार यामुळे
आता आमचं दैवत असणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाची ओळख अशा कार्यक्रमाने आमदार काळे करतो आहे का ? जर नाचवयाचे होते तर घरी तुमच्या महाल बांधला तिथे नाचवा साहेब...आमच्या महामानवाच्या नावाने असणारे मैदान आणि स्मारकाचा गैरवापर करू नका...आज गौतमी आणली उद्या राखी सावंत आणून परवा सनी लिओनी आणा पण आमच्या दैवताचे मैदान बदनाम करु नका..तुमचे घेऊन लाचार नाही आम्ही त्यामुळे नागरिक बोलणार हे लक्षात ठेवा
कमेंट डिलीट करू नका चॅनलवाले साहेब खर तेच बोलतो आम्ही
Ha Adarsh thevaycha ka bhavi pidi samor
आमच्या सत्य असणाऱ्या कमेंट डिलीट केल्याबद्दल जाहीर निषेध..