जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून
Vložit
- čas přidán 12. 01. 2021
- #TarunBharat
hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
Heche bomblat basa.
@@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?
@@suryavanshi1436
मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे.
तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.
यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे
तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद
व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही,
काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे.
आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏
👍👍
Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.
मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️👌👌👍
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️
कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.
बर..
सत्यनारायण पूजा नाही इथे
एका सत्यनारायणाची कथा...
देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....
Bamna kadun aykayla avhhot ka
हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही
Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮
@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?
,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आपआपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.
माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय
Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆
@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.
दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की
समयासी कैसे पावला नाहीत....
महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...
खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.
Khara etihas ekayachi takat nahi.
😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?
@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती
दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.
Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle
सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं
हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?
आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏
जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩
इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .
My fevret topic. खुप छान
अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.
नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.
हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩
Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st
Witch Pawar ? Name please.
@@sufiporeVishwasrao Pawar
@@sufiporeYashwantrao Pawar
Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined
Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate
खूप छान माहिती
आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.
Khup chan knowledge
अप्रतिम विश्लेषण
आता दोनशे साठ वर्षे झालीना! बस करा चर्चा.
किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे
छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏
हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.
अज्ञानी माणसाला माहिती नाही का?
पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान )
हिंदू विरोधोक बि ग्रेड.?
सत्य आहे हे
बी ग्रेडी
तुला का एवढ दुखल 😂
का rss च कुत्रा आहेस
आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..
सुंदर माहीती सर
Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....
खुपच छान सर धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..
खूप छान माहिती मिळाली सर. इतिहास माझा आवडीचा विषय नव्हता. आणि मला आजही आठवते की दहावीला मी दोनदा नापास झालो पण माझी उन्नती झाली नाही. दोन्ही वेळा 32 मार्क मिळाले मला त्याचे वाईट वाटले नाही कारण तुमच्या सारखे समजाऊन सांगणारे सर मिळाले नाही. त्याच वेळी मोठा संप झाला होता. ( सन 1977-78) मुख्य मंत्री वसंत दादा पाटील होते.
ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी खूपच बालिशपणाने विश्लेषण केले आहे पानिपत चे, यांचे विश्लेषण एकूण एकंदरीत असं वाटतंय यांचा पेशवाई वर राग आहे यांचा ....
सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.
पूर्वग्रह दूषित असल्याने चुकीचा व अर्धवट इतिहास सांगतोय हा
तू सांग खरे...बाई कशाला नेली युद्धात
सत्य सांगत आहेत..
एकांगी इतिहास सांगत आहेत.या महाशयांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयी जे अकलेचे तारे तोडले आहेत,त्यावरूनच हे ब्रीगेडी इतिहासकार आहेत हे लक्ष्यात येते.खरा इतिहासकार हा फक्त त्या काळातले राजकीय आणि सामाजिक संदर्भांचा विचार करून विस्लेशन करतो.त्याचा आजच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीचा संबंध जोडत नाही. या पिवळ्या इतिहासकारांची हीच मोठी समस्या आहे.यामुळे हे विकृत इतिहास समाज्यासमोर ओकत असतात.
याच्या पेक्षा माननीय प्रवीण भोसले sir हे उत्तम विस्लेशन करतात.
आरोप करून बुद्धीतले शेन सर्वाना दाखवण्यापेक्षा सप्रमाण बोल.
मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.
गाव कुठले??
काय कामधंदा करतोय आता
.😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢
Nice explanation...never heard this reality of Peshawas before
महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.
😊
*Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*
Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka
@@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा
@@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta
@@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस
गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .
सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻
Very fine explanation
Gret gatha
best introduction sir thaks
Very nice, best wishes
ये येडझवे इतिहासकार
बामन तो बहाणा हैं !
मराठा असली निशाना हैं
पिवळा इतिहास👑
हे पिवळे पुस्तक वाले इतिहासकार मारले पाहिजेत
Baman haram khor asto
@@rohanclassic👍👍👍👍
😢mirchi lagali, tumhala khot eknyachi savay zaliy
खरं बोललं की पिवळी पुस्तकं ह्यांवं त्यांवं करण्यापेक्षा सप्रमाण खोडून काढायची बौद्धिक क्षमता बाळग. केळ्या.
History written with blood ......🙏
खुप सुंदर वर्णन केले सर
मोरे साहेब तुम्ही महाभारतातील काल्पनिक दाखले देत आहात
मोरे साहेब काउंटर अटॅक होळकरांनी विरोध केला, म्हणून नानासाहेब परतीच्या प्रवासाला निघाले
Excellent 🎉
Nice video.
Make more such videos
❤️ सदाशिवराव भाऊ ❤️
माधवराव पेशवे अतिशय शिस्तबद्ध पेशवे होते, नंतर त्यांनी मराठीशाही चांगल्याप्रकारे गादी चालवली.
सर..... 🙏🙏
आजोबा काश्मीरच्या बॉर्डर जाऊन या की जरा मग कळेल युद्ध काय असते
आजोबांची फाटेल
तुझा आजोबा कुठेय बघ .. तो तरी इतिहास संशोधक आहे...तू बेरोजगार आहेस भावा 😢😢😢😢 नोकरी पाण्याचं बघ तेवढं😢
@@adwait73😂😂😂😂 तुझीच फाटलेली दिसतेय इतिहास आईकुन 😂😂😂😂
@@user-ou2mk4gk4r माझे वडिल आर्मी ऑफिसर होते (ब्रिगेडियर रिटायर). मी एक्स आर्मी, तु नको काळजी करु. आमचा रक्तात देश सेवा. आम्ही लोक आहोत, म्हणून तुम्ही लोक ऐश आरामात हात.
🙏🏻🙏🏻🙏🏻
😮 Thank yoú
Right 👍
Good information
लेखक 'विश्वास पाटील' लिखित "पानिपत" पुस्तक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏
more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas
Khup chan mahiti dili saheb
ब्राम्हण द्वेष अधीक जाणवतोय, खोटा इतिहास सांगू नका. सदाशिवराव भाऊ बद्दल अब्दाली पण आदराने बोलला होता. तस पत्र त्याने पुण्याला पाठवलं होत.
अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.
👍🏽👍🏽
Thanksgiving for true story
Sir पेशवाई म्हणजे कलकंच आहे हो पण बाकीचे जे राजे तुम्ही उल्लेख केला त्यानी काय दिवे लावले, मुघल, फ़्रेंच, इंग्रज ह्यांना आपले मालकच मानले ना? पेशवे ब्राम्हण होते म्हणूनच पेशवे नालायक होते हे दाखवण्याचा आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे sir 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे ते निष्ठावंत सेवक होते.. पण दुर्दैव आज निव्वळ ब्राम्हण कुळात जन्माला आले म्हणून त्यांची अवहेलना केली जाते
🙏🌹
Khup mast माहीती
छान माहिती
संजय सोनवनी सरांचा या बाबतीत व्हीडीओ खुप अभ्यासपूर्ण वाटतो.
Sir you have told true fact.M.P Wasnik Nagpur Thanks.
🙏🙏🌹🌹
फालतू... कोणताही अभ्यास न करता उधळलेली मुक्ताफळ.
खोटी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपला पुर्वज द्वेष, ब्राम्हण द्वेष आमच्या पर्यंत पोहोचला, तुम्ही अस्सल कागदपत्री पुराव्यांना जी तिलांजली दिली ते मी पाहिले, जरा कागदपत्रे वाचली असती तर बरं वाटलं असतं, आपल्याच पुर्वजांवर असलं गलिच्छ, घाणेरडे आरोप करण्यात आपल्याला आनंद वाटावा, आश्चर्य वाटलं. ईथे भेटलात तीथे भेटू नका! 🙏🙏
मॅफिविर इन्या
पळपुटा सदा
बाईलवेडा नाना
बिनाआकली विषवाष्या
तिथे ना तुम्हीच थांबा आणि माघारी येऊच नका
@@ruralmaharashtra8043मित्रा तुला पुराव्यानिशी उत्तर द्यायचं म्हंटले तर ईथे मी ढिगाने पुरावे देउ शकतो, आपण जे पुर्वजांबद्दल बोलतो ते किमान इतीहासाला धरून असाव, ऐतिहासिक पुराव्या वीना काहीही बोललेलं जर का खरं मानलं जाणार असेल, तर मी पण कोणाही विषयी काहीही गरळ ओकली तरी ते खरंच मानलं जाईल, नाही का? उद्या जर का मी माझ्याकडे काहीही पुरावा नसताना म्हंटले की आपलं तीर्थरूप (शुद्ध मराठी मध्ये वडिलांना तीर्थरूप सुद्धा म्हणतात, सांगायची गरज म्हणजे तुझा रिप्लाय बघीतला तर तुझा आणि अभ्यासाचा फारसा संबंध आला नाही असं वाटते) अट्टल दारुडे होते, त्यांनी अनेक बायांना नादी लावलं अनेकांच्या जमीनी लुटल्या, तु मान्य करशील?? पुरावा मागशीलच ना? तसंच हे महाशय ऐतिहासिक कागदपत्रे जे सांगतात त्याच्या अगदी विरुद्ध सांगतात, आपल्याच वाडवडिलांवर लांछन लावतात, मग मी जरा राग व्यक्त केला तर बिघडलं कुठे?
२) मी जिथे आहे तिथेच बराय आधी तु ती वैचारिक उंची गाठ मग आपण बघूच कोण कुठे थांबतय आणि कोण कुठे जातय!
बघ पटतय का!
पूर्वज द्वेष करायचं कारण काय ? सत्य काय आहे तेच सांगितले !
@@rohidasjadhao922 jya arthi te Maratha yodhhanna ekeri navane bolat ahet tithech samjun yet ...are ture krayla Hyanche friends hote ka te, tyanchy bolnyatun spasht kalat ki jatiy dvesh ahe te...
Ladhtana saglech Maratha mhnunch ladhle Pn he lok veglach valan det. Ahet,mi kahi Bramhan nahi, mi Maratha Ahe pn hyach bolana patat Nahi, Hyanna aaplya purvajancha man Sanman nahi, itihas saglyabajune wachaycha asto eka bajune wachun konavrhi Aarop krn chukich ahe na Dada, Panipat chya veles Pn Asach zaal aapli eki nvti mhnun tr Abdalichi Himmat Zal, aapn Jr ekatra asto tr Konachi Himmat nvti aaplya ithe paay thevnyachi, Panipat yudhhamule Hani zali Pn, Jr yudhh zalach nst tr Abdalilne ajun bhayanak nuksan kela asta, to pratyek velela yeun aaplya streeyanchi abru lutayche he sgl mahit asun suddha tithlya lokanni Koni sath dili Nahi, Nidan tya Abdalila haklavaysathi tri ekkatr yayla pahije hot na , Pn Marathe Konachi sath nstana suddha evdhya nikrane ladhle tyanchya Chuka kadhne mhanje tyanncha Apman krn, Tyancha abhiman balgaycha takun tyanna ekeri navane bolat ahet. Nuksan zaal ahe Aapl Pn sadashivrao Bhauncha jo main uddesh hota ki Abdalila haklavaycha to purn zala To Punha Delhi la Ala nahi. Mla abhiman ahe Sadashivrao bhau Ek mahan yodhha hote ani tyanchya nakhachi suddha sir nslelya lokanni tyanna naav thevu nye.
@@Shreesha2922 नक्कीच एकी तर नव्हतीच त्यामुळे युद्ध हरलो पण पेशवें स्त्रीलंपट होते हे एक ऐतिहासीक सत्य आहे. तसेच त्यांच्याकडे अंतर्गत सत्तेसाठी कुरघोड्या चालत . छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांनी कधी स्त्रिया नाचवल्या नाही त्या पेशव्यांच्या दरबारी नाचण्याची प्रथा सुरू झाली . पेशव्यांनी छत्रपती पद नाममात्र करून ठेवला होता . युद्धाच्या वेळी नाचगाण्या वाल्या स्त्रिया सोबत नेल्यामुळे तसेच युद्धाचे नियोजन नसल्याने युद्धाचे वाईट परिणाम भोगावे लागले . ज्या मराठ्यांचा दिल्लीवर वचक असतानाही उत्तरेत एकही शासक मराठ्यांचा मित्र बनून आला नाही हे नवलच आहे. अब्दाली बाहेरून येऊन इथल्या नद्या पार करू शकला ती ताकद मराठ्यांच्या अंगी नव्हती का ? होती पण सदाशिव भाऊ एक कुचकामी नेतृत्व होत त्यामुळे ते मराठे करू शकले नाहीत . जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर एवढी जीवितहानी होऊ दिली नसती आणि त्यांच्यासाठी एक एक मावळा महत्वाचा होता . पेशव्यांच्या कुचकामी नेतृत्वाने अनेक शूरवीर विनाकारण मारले गेले . त्यामुळेच पुढे मराठ्यांचे सैन्य कमजोर होऊन इंग्रजांपुढे योग्य लढा देऊ शकले नाहीत. आणखी म्हणजे छत्रपतींच्या काळात जे अठरापगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन लढत ते बाजीराव पाहिले यांच्या नंतर दिसून आले नाही . राहिला प्रश्न मराठी योध्यांना एकेरी बोलण्याचा तर ती त्यांची नैतिकता आहे . ते त्यांचे संस्कार आहेत . पण यावरून पेशव्यांचे पाप झाकत नाही.
साहेब अभिनंदन
👍🏽
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय
Very True sir
बुराडी घाट, जनकोजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे. ह्या गोष्टी महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.
दत्ताजी शिंदे!
छत्रपती शिवरायांची युद्ध नीतीचा वापर आज ही आपल्या देशात व परदेशात ही केला जातो, आमचे राजजकीय नेते त्या च्या नावाचा वापर समाजात तेढ व राजकीय पोळी भाजनेसाठी करतात
सबसे पहले यह सुधार की जरूरत है कि, पानीपत मे पेशवा हारे थे।
अत्यंत छान माहिती दिली आहे. कोटी कोटी धन्यवाद सर
एका दिवसात लाख,सव्वालाख मराठे आणि अहमदशहा अब्दाली याचे 75 हजार समजुया म्हणजे एकाच दिवसात दोन लाख लोक युद्धात मारले गेले. नाही कां?
More sar Chan mahiti dili Ashish mahiti pudhe det Raha hi apexy
मराठे हे युद्ध हरले हे खरं परंतु ते अब्दाली जिंकला का आणि हे न युद्ध न होताच जिंकता तर काय घडलं असतं..हे देखील महत्त्वाचे.
अब्दाली ने यमुना ओलांडली कारण तिथल्या लोकल लोकांचा त्याने उपयोग करून घेतला आणि यमुना ओलांडली.
Barobar aahe tumache peshavaine kayam itihasat, vartamanatahi kititari vela chhatrapatincha vishvas ghat kela, aajahi kartat tarihi kshatriya maratha chhatrapati tyanchyavar vishavas thevatoch.....aamhi jatiyavadi nahi aapan sarva hindu he tyanche dakhavayache dat aahet tar pathit khanjir khupasane, sarvach samajanchi, marathyanchi dihsbhul karun kurapati karun satta milavayachi tyanchi juni savay.....aangavar balant aale kinva tyanchya kinva tyanchya samajavar gunha siddha zala ki mhanayache aapan kiti divas junya chuka karanar ase mhanun sarvanche man jinkayache aani vel aali ki parat ghat karayacha.....tyanchyasarkhe asech jar dusarya samjane gunhe kele asate tar tyana badanam karun takayalahi yani mage pudhe pahile nasat kinva aajahi pahat nahi....yani kinva yanchya samajatil purvajani gunhe kele tar mhantat ki..jo zala to itihas aahe ase mhanun swatachya samajala shudha karun ghetat...nirdosh karanyacha prayatna karatat....
पहिले लिहिलेलं पाठ करावं मग घोकंपट्टी सांगावी ....लिहिलेलं जेवढ आहे तेही काही संशोधन नाही अगदी पाचवी सहावी पासून शिकत आलो आहे तोच इतिहास हा पाहू पाहू सांगतोय आणि हा कसला संशोधक 😂
तुझाच बोचां लाल
@@raj-gi9jl आणि तुझा ?
Ram
Krishan
Hari
🚩🙏🚩
Majhya l si 😂😂
Very important information from Dr Vasantrao More Sir,, why was he stopped, atleast one hour video..
Plz make an hour videos..
Regards
ताई मराठे हरलेच नाही ते जिंकले होते.. मी पवार धार वंशातील ( परीवातील सदस्य आहे ) धन्यवाद
भाऊ नंबर भेटेल का?
इतिहास खोटा आहे भौ तू खर्रा आहे ...तू सांग लोकांना ...90 नको मारू फक्त😂😂😂😂😂
सदाशिवराव भाऊ ऐक शुर शैणानी होतै त्या बदल वादच नाही परंतु ऐवढ मोठ सैन्य असताना हारलै कशै हैंणी छत्रपतींचा इतिहास विसरलै आसावै छत्रपतींनी मुठभर सैन्य हाताशी आसताणा प्रंचड सैन्य असलेल्या ओरंजैबाला संपवल आदील शाही संपवल जर पेशवे है निश्चित छत्रपतींना विसरलै त्याचा परिणाम पेशव्यांणी छत्रपतींनी स्थापन कैलेल स्वराज्य संपवल त्याचा परिणाम पाणीपत मध्ये पराभव झाला मोरै सरांणी सत्य ईतीहास मांडला धन्यवाद सर 🙏🙏🙏
तरी देखील चौदाशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मुठभर ईस्लामी मुघलांणी सातशे वर्षे आणि मुठभर ईंग्रजांणी दिडशे वर्ष तुम्हाला टाचे खाली ठेवून गुलाम बणवल आणि ईतके शुरवीर असताणा त्यांची चाकरी पत्करली आणि गुलामी सहण केली याची कारणं देखील शोधा शेवटी सर्व साधारण फाटका धोतर सदरा घायणाऱ्या गरीब सर्व सामान्य लोकांणी विणाहत्यार ती गुलामी संपवली जे शुरवीर करु शकले नाहीत ते या सर्व सामान्य गरीब मजुर शेतकऱ्यांनी करुण दाखवल म्हणून आम्ही स्वातंत्र्य भोगतोय
दोन मोत्ये गळाली , सत्ताविस मोहरा हरविल्या ' सव्वा लाख बांगळी फुटली ' रूपये आणि चिल्लर खुर्दा कीती गेले याची गाणतीच नाही . असे वर्णन एका बखरकारiने केले . मराठे पराक्रमी पण पेशवे भावनिक होऊन रवःताचा नाश करून घेतला .