Uran Hatyakand Update Special Report : हत्येपूर्वी दाऊद- यशश्रीमध्ये काय घडलं?
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- नवी मुंबई येथे 20 वर्षीय तरुणीच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत एक मृतदेह आढळला. हा मृतदेह यशश्री शिंदे हिचा असल्याचे उघड झाले. शवविच्छेदन करतेवेळी पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले होते. यशश्रीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे.
After the murder of a 20-year-old girl in Navi Mumbai, there has been a stir in the state. Yashshree Shinde, a 20-year-old girl, went out of the house on Thursday to go to a friend's house. After that she never returned home. Meanwhile, a dead body was found in a shocking condition on a deserted road near a petrol pump in Kotnaka in Uran taluka late on Friday night. It was revealed that the body belonged to Yashshree Shinde. Doctors were also shocked to see the condition of the victim during the autopsy. The autopsy report of Yashshree has come out.
shbh
#yashashrishinde #navimumbai #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
अशी कारवाई करा कि परत कोणाचं धाडस होणार नाही
❤
ती मुलगी परत घरच्यांना न सांगता त्याच्याशी तासोनतास त्याच्याशी का बोलत होती.घरच्यांना न सांगता त्याला भेटायला का गेली.
He must have been blackmailing her
गेली असेल पण मग कुणी हक्क दिलाय मुलांना अशी हत्या करण्याचा,भले मुलगी पण चुकली असेल पण म्हणून हत्येला पाठिंबा नक्कीच नसू शकतो,मुलगा नाही बोलला दगा दिला म्हणून कुणी मुलगी हत्या नाही करत,नकार ऐकायला शिकवा मुलाना आणि कायदे कडक हवेत नाहितर मुलींना घरातच बसवून ठेवावे लागेल
आरोपी ची चुकी आहे परंतु जबाबदार तेवढीच ती मुलगी आहे ,,,,आरोपीला पण हातपाय तोडले पाहिजे हाच पर्याय
मुलीचा त्याच्यावर प्रेम होतं म्हणून ती गेली आणि जीव गमुन बसले तिला डोक असतं तर गेली नसती
Muslim लोकांशी frndship म्हणजे Direct तुकडे.. कारण त्यांना चांगल माहीत असत कस कपायच
या अगोदर अगदी 15 दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिळफाटा येथे अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करुन पुढे तिची हत्या करुन मृतदेह जंगलात लपविण्यात आला. यात गुन्हेगार कोण तर, श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा हे होते. अक्षता म्हात्रे हीने घरात भांडण झाले म्हणून घराबाहेर जाऊन मंदिरात आश्रय घेतला होता. तर या मंदिरातील पुजारी असलेले श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा यांनी याचा गैरफायदा घेत त्या निराधार महिलेला गुंगीचे औषध देऊन तीचा बलात्कार व हत्या केली. माणसासमोर कोणतेही मार्ग उरले नाहीत की तो स्वतःचे जीवन संपवतो किंवा देवाकडे आश्रय शोधतो, परंतु या देवाच्या घरांतच त्याच्यावर अत्याचार झाला तर? यात कोणाला दोषी ठरवणार? या अगोदरही काही महिन्यांपूर्वी ऐरोली येथील एका मंदिरात एका अल्पवयीन बालिकेवर मंदिरातील महंत सत्यानंद महाराज याने बलात्कार करुन हत्या केली होती, हे काय होतं? कोणता जिहाद म्हणणार याला? किरीट सोमय्या, आज स्वतःची संपत आलेली राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी यशश्री शिंदे हत्येला लव्ह जिहाद चे स्वरूप म्हणता.तुम्ही तुमचं उघडं पडलेलं कोंबडं किती दिवस झाकून ठेवणारं? अख्ख्या देशाने तुमचं नागडं रूप पाहिलंय की! मदतीला आलेल्या महिलांच्या असहायतेचा फायदा घेबून त्यांच्यासोबत अश्लील चॅटींग करणे, हे कोणत्या जिहाद मध्ये बसतं? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला कोणत्याही धर्मात किंवा जातीत बांधणं योग्य ठरणार नाही, ज्या पद्धतीने अक्षता म्हात्रे प्रकरणातील गुन्हेगार हिंदू त्यातल्या त्यात मंदिराचे पुजारी म्हणुन नावे न दाखविणे पण यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपींची नावे ते मुस्लिम आहेत म्हणून दाखवणं तसेच त्याच वेळी अक्षता म्हात्रे ह्या एका विवाहित हिंदू तरुणीवर तीन हिंदू पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व तिची हत्या केली होती. ह्या प्रकरणात महिला हिंदू तर अत्याचारी खूनी तिघेही हिंदू आहेत हे प्रकरण लव्ह जिहाद मध्ये बसत नाही. म्हणून त्यांना शिक्षा होऊ नये का ?
Mandir madhe pan pujari lokan ni rep karun marun takla te pan bagh zara
बावळट
Right.....
माव ळ घटने वर पन बोला , दोंन आणी तिन वर्षाच्या मुलांचा काय दोष , त्याना जीवंत नदित फेकले
आरोपीला धडक फाशी देण्यात यावी म्हणून,, जरांगे पटलांनी मोर्चा काढून मागणी करावी!! जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩
To jativadi Mana nuskaskay karel
@@uddhavtidke3539 तो चपटी बहाद्दर आहे, पवार साहेबांनी सांगितलं असतं तर उपोषण केलं असतं पण आता तर आरोपी शांतिदूत आहे! इसलिये उपोषण कॅन्सल!
@@user-hv9lc7ig1i ka re bhadya tuza bap mahitiyeka tula
तो मुस्लिम समाजासाठी आरक्षण द्या म्हणून बोंब मारतोय
फवार सायब मनले तर करल
भाव पुर्ण श्रद्धांजली यशश्री ताई
अशा मुली सोबत सदैव असेच घडावे यांना मुसलमान फारच पसंद असतात नाही तर शाहरुख सलमान हिरो झालेच नसते
Tuja बहनिसोबत jal ast ta tu kay kel ast lavdya
Bharobar bhai. Hite Marathi mulanaa mulgi bhet nahi hai. Mulgi muslim madhe. Just intrest astonaa. Marathi mulgi
@@Gayatri-1111तुम्हारा भी वो वैसा नहीं है क्या 😂
Bolatana vichar karava tyat swatachya gharchya ladies yetat
arey hach tyancha plan ahe... Tyanchee 6-8 nahi vaadhvle tar apley hi 1-2 vaadhu denar nahi... ???
हेला कठोर शिक्षा झाली पाहिजे 🥲🥹 भावपुर्ण श्रद्धांजली यशश्री
Kahi bhavpurn shraddhanjali nahi doshi ti pan aahe...
बर झाल मारली मुलींना झवून घेयची लै खाज असते
हिंदू समाजात अशी संघटना करावी लागेल . हिंदू वर झालेल्या अन्यायाची हिंदू संघटनेने च कायमचा धडा शिकवला पाहिजे . यापुढे हिंदूंवर अन्याय होणार नाही . अशी परिस्तिथी निर्माण करायला हवी . जय महाराष्ट्र
पण मुलगी स्वतःहून त्याच्याकडे चालून गेली याचं काय
या अगोदर अगदी 15 दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिळफाटा येथे अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करुन पुढे तिची हत्या करुन मृतदेह जंगलात लपविण्यात आला. यात गुन्हेगार कोण तर, श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा हे होते. अक्षता म्हात्रे हीने घरात भांडण झाले म्हणून घराबाहेर जाऊन मंदिरात आश्रय घेतला होता. तर या मंदिरातील पुजारी असलेले श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा यांनी याचा गैरफायदा घेत त्या निराधार महिलेला गुंगीचे औषध देऊन तीचा बलात्कार व हत्या केली. माणसासमोर कोणतेही मार्ग उरले नाहीत की तो स्वतःचे जीवन संपवतो किंवा देवाकडे आश्रय शोधतो, परंतु या देवाच्या घरांतच त्याच्यावर अत्याचार झाला तर? यात कोणाला दोषी ठरवणार? या अगोदरही काही महिन्यांपूर्वी ऐरोली येथील एका मंदिरात एका अल्पवयीन बालिकेवर मंदिरातील महंत सत्यानंद महाराज याने बलात्कार करुन हत्या केली होती, हे काय होतं? कोणता जिहाद म्हणणार याला? किरीट सोमय्या, आज स्वतःची संपत आलेली राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी यशश्री शिंदे हत्येला लव्ह जिहाद चे स्वरूप म्हणता.तुम्ही तुमचं उघडं पडलेलं कोंबडं किती दिवस झाकून ठेवणारं? अख्ख्या देशाने तुमचं नागडं रूप पाहिलंय की! मदतीला आलेल्या महिलांच्या असहायतेचा फायदा घेबून त्यांच्यासोबत अश्लील चॅटींग करणे, हे कोणत्या जिहाद मध्ये बसतं? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला कोणत्याही धर्मात किंवा जातीत बांधणं योग्य ठरणार नाही, ज्या पद्धतीने अक्षता म्हात्रे प्रकरणातील गुन्हेगार हिंदू त्यातल्या त्यात मंदिराचे पुजारी म्हणुन नावे न दाखविणे पण यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपींची नावे ते मुस्लिम आहेत म्हणून दाखवणं तसेच त्याच वेळी अक्षता म्हात्रे ह्या एका विवाहित हिंदू तरुणीवर तीन हिंदू पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व तिची हत्या केली होती. ह्या प्रकरणात महिला हिंदू तर अत्याचारी खूनी तिघेही हिंदू आहेत हे प्रकरण लव्ह जिहाद मध्ये बसत नाही. म्हणून त्यांना शिक्षा होऊ नये का ?
सीने अभीनेत्र्याचेंच मुली धडे घेतात.रीना राॅय,सोनाक्षी सीन्हा,शर्मिला टागोर आणखी कीती सांगावे.
मी तर म्हणेन प्रत्येक हिंदूं माणसाने संघटना करावी व्हाटसप ग्रुप करावे. आणि जिथे जिथे हिंदू वरती अत्याचार होत असतील तिथे तिथे या संघटनांनी एकत्र यावे मग तो कोणत्याही राज्यातील असो त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे कारण ही काळाची गरज आहे. नुसता व्हाट्सएप चर्चा करून काही होणार नाही.
या अगोदर अगदी 15 दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिळफाटा येथे अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करुन पुढे तिची हत्या करुन मृतदेह जंगलात लपविण्यात आला. यात गुन्हेगार कोण तर, श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा हे होते. अक्षता म्हात्रे हीने घरात भांडण झाले म्हणून घराबाहेर जाऊन मंदिरात आश्रय घेतला होता. तर या मंदिरातील पुजारी असलेले श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा यांनी याचा गैरफायदा घेत त्या निराधार महिलेला गुंगीचे औषध देऊन तीचा बलात्कार व हत्या केली. माणसासमोर कोणतेही मार्ग उरले नाहीत की तो स्वतःचे जीवन संपवतो किंवा देवाकडे आश्रय शोधतो, परंतु या देवाच्या घरांतच त्याच्यावर अत्याचार झाला तर? यात कोणाला दोषी ठरवणार? या अगोदरही काही महिन्यांपूर्वी ऐरोली येथील एका मंदिरात एका अल्पवयीन बालिकेवर मंदिरातील महंत सत्यानंद महाराज याने बलात्कार करुन हत्या केली होती, हे काय होतं? कोणता जिहाद म्हणणार याला? किरीट सोमय्या, आज स्वतःची संपत आलेली राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी यशश्री शिंदे हत्येला लव्ह जिहाद चे स्वरूप म्हणता.तुम्ही तुमचं उघडं पडलेलं कोंबडं किती दिवस झाकून ठेवणारं? अख्ख्या देशाने तुमचं नागडं रूप पाहिलंय की! मदतीला आलेल्या महिलांच्या असहायतेचा फायदा घेबून त्यांच्यासोबत अश्लील चॅटींग करणे, हे कोणत्या जिहाद मध्ये बसतं? गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला कोणत्याही धर्मात किंवा जातीत बांधणं योग्य ठरणार नाही, ज्या पद्धतीने अक्षता म्हात्रे प्रकरणातील गुन्हेगार हिंदू त्यातल्या त्यात मंदिराचे पुजारी म्हणुन नावे न दाखविणे पण यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपींची नावे ते मुस्लिम आहेत म्हणून दाखवणं तसेच त्याच वेळी अक्षता म्हात्रे ह्या एका विवाहित हिंदू तरुणीवर तीन हिंदू पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व तिची हत्या केली होती. ह्या प्रकरणात महिला हिंदू तर अत्याचारी खूनी तिघेही हिंदू आहेत हे प्रकरण लव्ह जिहाद मध्ये बसत नाही. म्हणून त्यांना शिक्षा होऊ नये का ?
तारीख पे तारीख बंद करा भर चौकात फाशी देणे कायदा लागू झाला पाहिजे
हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. आपले लोक एकत्र यायला घाबरतात पण हेच आपल्या लोकांविरुद्ध बोलायला पुढे असतात त्यांचा पुळका घेऊन. आणि त्यांची लोकं बघा एका आवाजात शेकडो नाही लाखो नी येतात ते ही स्वतःहून आणि आपले बोलवून पण येत नाहीत
आरोपी हा कोणत्याही जाती धर्माचा नसतो तो आरोपी असतो मग त्याला गोग्य ती शिक्षा झाली पाहिजे तो जो कोणी असो
जर तीची मैत्री नव्हती तर तीला त्याचा फोन कसा येत होता, आणी ती त्याच्याशी बोलत होती??
तो फोन करतो हे तीने घरच्यांना का नाही सांगितलं. या मुलीचं सगळ वागण संशय निर्माण करणार आहे.
अश्या नराधमा बरोबर कशाला संबंध ठेवले, ते सुद्धा अगोदर माहित असताना??
लोकांनो बघा शेवटी पोलिसांच वक्तव्य किती सांभाळून होत लोकभावना दुखु नये म्हणून. या प्रकरणातील काही कंगोरे बघा :
1. वयवर्ष 15 ला लैंगिक शोषण : येथे बलात्कार वा विनयभंग हा शब्द वापरलेला नाही. याचा अर्थ 18 वर्षा खालील मुलीसोबत केलेले शारीरिक संबंध जे कायद्यान्वये पोस्को अंतर्गत येतात. म्हणजे मुलीची आणि आरोपीची जरा जास्तच ओळख होती. फ़क्त प्रकरण घरी माहिती पडले म्हणून घरच्यानी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
2. आरोपी 2019 ला सुटला: 2019 ते 2024 म्हणजे जवळपास 5 वर्ष आरोपी आणि मुलगी यांच्यात संपर्क होता. ही गोष्ट पोलिसांनी सुद्धा कबूल केलेली. तपासाअंति हे सुद्धा स्पष्ट झालेले की आरोपी आणि मुलगी यांची फ़ोन रिकॉर्ड तपासले असता कॉल duration तासंतासाचे होते हे स्पष्ट होते. म्हणजे कोणतेही मुलगी तासंतास तिला त्रास देणाऱ्या पुरुषसोबत इतके तर शिव्या घालून बोलू नाही शकत. आधीची सो कॉल्ड "मैत्री" बघता गोष्टी गुलुगुलु चालल्या असतील. शिवाय ज्या व्यक्तीवर आपणच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय त्यानंतर त्या सोबत एक सेकंदाचा संपर्क तरी कोण का ठेवणार? एकूणच मुलीने शेण खाल्ले.
3. असली प्रकरणे आजूबाजूला बघून एकच सांगू शकतो की मुलीला एक तर दूसरा कोणी आवडला असेल किंवा घरी एखाद सेटल्ड मुलाच स्थळ आल असेल. त्यामुळे "मैत्री" संपवायला मुलीने पुढाकार घेतला असेल त्यामुळे हे कांड झाले. तरीही केलेल्या निर्घृण हत्येचा मी निषेध करतो.
4. माझी प्रतिक्रिया कितीही असंवेदनशील वाटत असेल, पुरुषी मानसिकतने पछाडलेली आणि नेहमीप्रमाणे मुलीला या बाबतीत दोष देणारी वाटत असेल तरीही जे सांगितले ते मला सत्याच्या अधिक निकटचे वाटते. बाकी कमेंट रिपोर्ट मारून डिलीट करायची असेल तर करा.
मैत्री असली म्हणून खून करायचा का ??
@@user-gt2bp1op3o मैत्री आणि प्रेमात फरक असतो दादा.. हे काही एकतर्फी प्रेम प्रकरण नाही आहे. लोकभावनाला ठेच लागू नये म्हणून पोलिस मैत्रीच नाव देतायत. उलट ज्या व्यक्तीवर आपण पोस्को अंतर्गत गुन्हा दखल केला त्यासोबत तो तुरुंगातुन आल्यावर मैत्री सोडा कोणी ओळखपण का दाखवेल. मुलीत खाज होती म्हणून प्रकरण झाल. पण हो गुन्हा करायचा अधिकार कोणाला नाही.
@@rajendratupert7921 लोकांनो बघा शेवटी पोलिसांच वक्तव्य किती सांभाळून होत लोकभावना दुखु नये म्हणून. या प्रकरणातील काही कंगोरे बघा :
1. वयवर्ष 15 ला लैंगिक शोषण : येथे बलात्कार वा विनयभंग हा शब्द वापरलेला नाही. याचा अर्थ 18 वर्षा खालील मुलीसोबत केलेले शारीरिक संबंध जे कायद्यान्वये पोस्को अंतर्गत येतात. म्हणजे मुलीची आणि आरोपीची जरा जास्तच ओळख होती. फ़क्त प्रकरण घरी माहिती पडले म्हणून घरच्यानी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
2. आरोपी 2019 ला सुटला: 2019 ते 2024 म्हणजे जवळपास 5 वर्ष आरोपी आणि मुलगी यांच्यात संपर्क होता. ही गोष्ट पोलिसांनी सुद्धा कबूल केलेली. तपासाअंति हे सुद्धा स्पष्ट झालेले की आरोपी आणि मुलगी यांची फ़ोन रिकॉर्ड तपासले असता कॉल duration तासंतासाचे होते हे स्पष्ट होते. म्हणजे कोणतेही मुलगी तासंतास तिला त्रास देणाऱ्या पुरुषसोबत इतके तर शिव्या घालून बोलू नाही शकत. आधीची सो कॉल्ड "मैत्री" बघता गोष्टी गुलुगुलु चालल्या असतील. शिवाय ज्या व्यक्तीवर आपणच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय त्यानंतर त्या सोबत एक सेकंदाचा संपर्क तरी कोण का ठेवणार? एकूणच मुलीने शेण खाल्ले.
3. असली प्रकरणे आजूबाजूला बघून एकच सांगू शकतो की मुलीला एक तर दूसरा कोणी आवडला असेल किंवा घरी एखाद सेटल्ड मुलाच स्थळ आल असेल. त्यामुळे "मैत्री" संपवायला मुलीने पुढाकार घेतला असेल त्यामुळे हे कांड झाले. तरीही केलेल्या निर्घृण हत्येचा मी निषेध करतो.
4. माझी प्रतिक्रिया कितीही असंवेदनशील वाटत असेल, पुरुषी मानसिकतने पछाडलेली आणि नेहमीप्रमाणे मुलीला या बाबतीत दोष देणारी वाटत असेल तरीही जे सांगितले ते मला सत्याच्या अधिक निकटचे वाटते. बाकी कमेंट रिपोर्ट मारून डिलीट करायची असेल तर करा.
Barober bollat.@@pratik526
हिच गोष्ट दुसऱ्या जिल्यात घडली असती तर आज जिवंत नसता पण आपल्या जिल्ह्यातच नाय होत असं का 😡😬😬😬
Kadhich policani marun takla asta ani encounter madhe marla as sangitl ast.
सरकार आणी पोलीस जबाबदार आहेत ह्या साठी साहेब फक्त एकच मराठी माणसा साठी राज साहेब 7 ला आहोत आम्ही उरळ ला बघू काय होतय तेला फक्त बाहेर आणा बस पब्लिक चे हवाली करा plz विनंती आहे
Pakadun kay kartav 😢Mundi कापून टाका 🔥🔥🔥🔥🔥🔥
नंत्तर कोणीच करत नाही
आरोपी कोणीही असो कठोर शिक्षा झालीच पाहिजे जेंव्हा पुजारी बलात्कार करतात तेंव्हा जस्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल का होत नाही
पोलीस मीडिया आणि कोर्ट न्यायालय वर देव कोपेल mhnun😅😅
ओळख दोस्ती ठेवायची काय गरज
❤
आई बाप झोपले होते का 5 वर्ष,,आता कशाला रडता
Yat tyanchi chuk nahi tyanchya mulichinahe
@@Ajrick543चूक तिची तर आहेच आई वडिलांची पण तेवढीच आहे टया ट्यु काढला तेव्हा दिसला नाही का त्यांना
अजून करा प्रेम मराठी मुलं कमी कि काय हिला मुसलमान आवडला तरी पण देव तिच्या आत्म्याला शांती देवो पांडुरंग हरी विठ्ठल
याचं घर उचला घरातल्या सगळ्या शिक्षा करा घर पाडा
फोडा तोडा मोडा सांगणेना फॅमिली ला एका मुळे होऊदे सांगणेला शिक्षा
हिंदू मुलींनी जात बघून मैत्री करावी कारण मुलगी हिंदू असली आणि मुलगा इतर कास्ट मधून असला कि त्याला जातीयचा रंग दिला जातो आणि मग मोर्चा कॅण्डल अस बरंच काही होत.. पण इतर समाजातील मुलीवर जर अत्याचार झाले मुलगा हिंदू असला कि कुणीच काही बोलत नाही
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे
Justice for yashashree
Ky justice tichi akkal ky ghan thevli hoti ky 😂😂
असे प्रकरण आजचे नाहीत यामध्ये पब्लिक मोर्चे काढते पण घटना घडताना बघायची भूमिका घेते योग्य नाही अशा वयात मुली योग्य निर्णय घेत नाहीत तेच हे चुकते
Dya ajun muslim dharjinya pakshana vote.
काय विचारपूस करायची त्याची, गुन्हा कबूल केला आहे ना, एन्काऊंटर करा
Melyano heading ky deta ani batnmi tr junich ahe navin update kuthe ahe
मुलगी पण तेवढीच दोषी आहे भेटायला येताना कुणी हत्यार आणतो काय, तिने तरी का भेटायला जायचे.?
ठाकरे मॅडम अगदी बरोबर
आकुर्डी येथील घटनेनंतर ज्या प्रमाणे समाज मन ढवळून निघाले, मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाले
तसं या प्रकरणी घडत असताना दिसत नाही 😢
महाराष्ट्र चा बिहार झाला,
एकमेव अण्णा जी पंत मुळे
पूर्वीचे दिवस बरे होते,मुलींची लग्ने लवकर होत होती.. मुलींनो मैत्री योग्य मित्राशी करा,जो सुसंस्कृत आहे,अभ्यासू आहे, संस्कृती जपणारा आहे.चांगल्या घरातला आहे.
स्त्री,अबला बालक वृद्ध, कुटुंब,गाव,शहर,राज्य,प्रांत देश यांचै रक्षण म्हणजेच धर्म !
Sharmila ji Tharey Is 10001%right.
Save Woman
Girl.
Justice
Yashshree 💐💐💐💐
Atta आव्हाड साहेब कुठे गेलेत
पण काय गरज होती मैत्री कुणाशी करावी कुणापासून लांब राहायचा हे कळत नाही
Asha naradhamana velich thecha
ek no. tai
पण मुसलमान शी मैत्री कशाला करावी,,,,,, 😌😌😌😌
Well done thakre taai🎉
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपुर्ण श्रध्दांजली ताई
शिक्षा नाही त्यांचं जीव घ्या
सगळे बलात्कार हे क्रुरपणेच केलेले असतात. दिशा सालियानवर बलात्कारकरुन तिची हत्या करणार्या नराधमांनासुद्धा फाशीची शिक्षा द्यायला हवी. मनसेने त्यासाठी खास प्रयत्न करावेत ही अपेक्षा.
त्यांचा त मैत्री होती असं तुम्ही स्पष्टपणे तुम्हाला कोणी सांगितले तुम्ही का सांगताय
पाच वर्षांपूर्वी पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर केस झाली होती त्यानंतर 24 तारखेला पुन्हा आला फोन करून तिला त्रास देत होता
मग मैत्री कासल तिला बदनाम करायचं षडयंत्र नको
Tichya hatavr Daud nav godlel aahe tyala 1-1 tas tine call krun bolalel aahe mg hyacha arth kay
मैत्री असती तर हे झालंच नसत
Tayla changlich shikshy day tayla pn tl tl krun mara aslay nrabhamala nich manun jra hi tichi dyaali nahi ka rakshysala shikshy day
1no.madam...1000 tofanchi salami aaplyala ...jay maharashtra madam..aattaparyant khara aani sudnyan panane bolnari ekach vyakti aapan bhetlat..
चर्चा करायला जाताना बरोबर चाकू?
भावपूर्ण श्रद्धांजली ताई💐💐
Bhimtyana je landyan vishayi prem vadhlay na tya mule dekhil khup tras hotoy
Vadnarchna karan nakli Buddh premi he neo muslims je ahe😅
Vadanarch prem ....karan Buddh he neo muslims ch jhalet....Jayy B bolycha ani 5 vel D var karychaa 😅😅
जो पर्यंत कायदा बदलत नाही तोपर्यंत काही नाही होणार.
आणि अशा अनेक प्रकारच्या घटना घडत राहणार
बलात्कार अथवा खून केल्यास सरळ भर
मैदानात गोळ्या घालून ठार करा.
तरचं अशा घटनांना आळा बसेल.
Barobar madem
Incontar zal pahije
अशा प्रेम प्रकारात दोघे ही जबाबदार मुलीने याच्या बरोबर कशाला संवाद साधत होती तर तीने आपल्या घरी कल्पना द्यायला हवी होती हे घडलच नसत.
खरा तर प्रेमात धोका भेटला तर तेच होईल एकतर प्रेम बघुन करा नायतर करू नका त्यात त्याचावर posco act दाखल केला यांचा राग त्याने काढला मि या कृत्या चा निषेद च करतो पन चुकी मुलीची पन आहे। आता तरी धर्म जपा 🙏
मंदीरात झालेल्या बलात्काराचा काय हो
भावपूर्ण श्रद्धांजलि ताई
संवेदनशीलता गमावतोय आपण तिने त्या धर्म असलेल्या मुलाशी मैत्री केली म्हणून अस झालं,बरं झालं असच व्हावे असे का बोलत आहेत सर्व त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून बघुयात,मुलींचीच चूक आहे असे बोलून ह्या घटनेचे समर्थन च करत आहेत लोक
Kahi wait nahi watat..wedi mulgi..
Jay sharmila Thackeray , whatever she said is 100 percent true
Hyanantar mulgi apeksha thevnar, minimum 1 lakh pagar, mumbai pune 1 bhk , gadi, gavala shetjamin faqta 3 - 4 years differance.
मुलींना प्रेम करायला पण मुस्लिम मूल लागतात
Bhavpurn shradhanjali
जश्यास तशी
जशास तशी शिक्षा दिल्याशिवाय अशें गुन्हे कधीच कमी होणार नाही त नियम बद्दला
भावपूर्ण श्रध्दा जली
नुसता अटक नका करू त्या साल्याला जसं त्यांनी केलंय तसंच त्याला पण भर चौकात कापा
जेवढे चूक त्या मारेकऱ्याची आहे तेवढीच चूक त्या पोरीची पण आहे, तो तिच्याशी संपर्क करतो हे घरच्यांपासून लपवायची गरजच नव्हती
याला जगण्याचा अधिकार नाही खूप निर्दयी आरोपी आहे
बडे-बडे शहरो मे, छोटी छोटी बाते होती ही रहती है! मुबंई स्पिरीट, यू नो!
जितुद्दीन आव्हाड मेला काय !
फाशी दया😢😢
Kahi mitra changli astat koni tari tyachi mahiti dili changla kaam kela je koni hota
Shala college madhun mulinche counselling classes ghetli pahije. Saglyach mulina jagachi mahiti naste, muli kuthlya vait karnane fasu shaktat hyachi counselling Std. 10 te Std. 12 paryant shaala college madhe denyachi garaj aahe.. Ane he kaam govetment kadunach hoyayla pahije
Are ky he chalu aahe tya naradhamane asa creim kartana vichar kela hota ka mag aple Hindu ka tyacha vichar kartat final dicision gyala shika hyanchi var najar karun pan hatat faatu aali pahije
मेन आई आणि वडिलांची चूक आहे
आपल्या मुलिंना निट लक्ष दिले असले तर आसकाही जाल नसत 😡😡
Chavkat ubha Kara Nagda karun public deil siksha
जरागे पाटील बघा हे सगळं तुमच्यामुळे होतंय आता घ्यावा पाठिंबा
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Bhar Chawkhatt Phashi Zhali Pahije
मी तर म्हणतो मुलगी 12 वर्षाची झाल्यास लगेच लग्न करून देणे
ईतीहास गवा आहे चुक ही फक्त मुलांचीच काडली जाते
मी वाट बघत आहे राष्टवधी उभाठा मदला कोण बोलतोय का सहानुभूती 🐯🎷🍦🤬
अरे शेटा सरकार बी जे पी च आहे काय कार्यवायी होते म्हण. राष्ट्रवादी किंवा उध्दव ठाकरे नंतर न बगू.
आरे तिथं bjp चा आमदार आहे आणि bjp च सरकार आहे मग तू दोष कोणाला देतो उद्धव ठाकरेंना अंध भक्ता सरकारला सवाल कर ना कारवाई करायला सांग ?
पोरीवंर लक्ष ठेवा
Kash balasaheb thakre aste tar yala jivan jala asta
Saglyan samor live macha apan baghato na seme tas tyachi sagale awayav kapave aani live tv phone var timing dyavi aani sagale parat kapun mag fashi dya
Karma
😢
Jar hi love jihad madhye meli asel tar vait vatun kahi upyog nahi
अवयव कापून टाकून
हात कापून
खर्च टाळा
त्याला मोकळ सोडून द्या
Dosh doghancha hi ahe, ata aropila hi kadak shiksha vhavi!!!
Justice same should be done with the culprit as he did with the victim
Kahi pn aso pn as karn kiti ghan aahe aapn gharat zural suddha itkya berehmi ne marat nahi hi tr manus aahe asya gunysathi fashi nahi tyla jivant pani maran yatna kay astat he kalyla pahije fashichya aadhi 10 divas tyche hat pay kapun chera vidrup karun jevdhya yatna tine bhoglya aahet tyla pn dilya pahije ani he bhr rastyvar zal pahije mnje as krutya kartana konach hi kalij kapl pahije 😢😢😢
ओबीसी मेला का
Purushala dharm nasato tar Mahilana konta dharm asto te sangave
शि्क्षा वैगेरे काही नहीं याला फक्त tyaala जिवंत जाला 😡😡😡😡
Darveles hindhu mulich ka maralya jatat yacha vichar sarkar kadhi karnar ?
Fakt encounter
Jashe karma tashech Bhogal, tila ticha karma chi shiksha Milali, aropi LA tyacha karma chi shiksha Milel fitusss hishob Dev bagtoy sagle khar Kon ani khota kon.. Je khotta bolatil tyana Lakava marel sharap ahe....
कुठे नेहुन ठेवला महाराष्ट्र
😢😮😢😮😢😮
एक चिमणी गेली. दुसरी चिमणी गेली…