शेतकऱ्याच्या मालाला थोडा चांगला भाव मिळाला कि मीडिया वाल्यांची लागली पोट दुखायला, दुध फुकट चाललंय तिकडे नाही यांचे लक्स जात, हेच दुर्दैव आहे शेतकऱ्यांच.
वाणी साहेब बाजार वाढले कि लगेच बातमी करत जाऊ नका बातमी बघुन बीड सारख्या ठिकावरु आवक वाढती लगेच दोन दिवसांत बाजार पडतात माघे पणं बातमी केली आवक वाढली दोन तीनशे रुपये बाजात कमी झाले होते
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजाभाव भेटायला च पाहिजे .
शेतकऱ्याच्या मालाला थोडा चांगला भाव मिळाला कि मीडिया वाल्यांची लागली पोट दुखायला, दुध फुकट चाललंय तिकडे नाही यांचे लक्स जात, हेच दुर्दैव आहे शेतकऱ्यांच.
शेतकरी बाजार भाव मिळाला तर लगेच मिडिया ला टाकता आणि मोबाईल रिचार्ज वाढला त्याची बातमी नाही टाकत पेट्रोल दरवाढ काय तुम्ही 🙌🙏
वाणी साहेब बाजार वाढले कि लगेच बातमी करत जाऊ नका बातमी बघुन बीड सारख्या ठिकावरु आवक वाढती लगेच दोन दिवसांत बाजार पडतात
माघे पणं बातमी केली आवक वाढली दोन तीनशे रुपये बाजात कमी झाले होते