खुपच छान दिदि कीर्तनाची मांडणी अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीने आपण मांडली गोड वाणी सुरेख असा आवाज अशीच सदैव सेवा तुझ्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम गाव ओंबळी (हनुमान वाडी) ता. पोलादपूर जिल्हा. रायगड रहाणार पुणे
मेलेला माणूस स्वर्गात जातो का नरकात जातो हे कोणीच सांगू शकत नाही. मेलेला माणूस सांगायला माघारी येत नाही. आणि जिवंत माणूस मेलेल्या माणसाकडे जाऊ शकत नाही.
ताई जर स्वर्गात जाययाला 365 दिवस लागत असतात तर धर्म राजा स्वर्गात पोचण्या अगोदर द्रौपदी, भीम, अर्जुन,नकुल, सहदेव देह सोडून स्वर्ग लोकात पोहचले होते असे शास्त्र सांगतात तर कीर्तन नुसार 365 दिवस कसे लागतील
❤🎉राहुल❤❤❤❤❤❤❤❤
Khup Chan mhntay tumhi.❤ Bolnyachi pddt avdli mla😊
खूप छान ताईसाहेब......😍💝👌💞
जय गुरू🙏
खूप छान महाराज 🙏🏻
wa tai ek ch no.🥳💚
वा वा फारच छान ताई. एवढ्या लहान वयात खूप छान बोलातात ❣️🙏
मला खूप आवड ग ताई
Faar chan आहे 🥰👌
👏💯
खुपच छान दिदि कीर्तनाची मांडणी अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीने आपण मांडली गोड वाणी सुरेख असा आवाज अशीच सदैव सेवा तुझ्या हातून घडावी हीच माझी श्री. साईंच्या चरणी प्रार्थना सबका मालिक एक साई राम गाव ओंबळी (हनुमान वाडी) ता. पोलादपूर जिल्हा. रायगड रहाणार पुणे
खुप छान
Tai akdam chhan kadi aajprat koni sagital nhi
जीव कोठे जातो हे कोणी सांगू शकत नको.
मेलेला माणूस स्वर्गात जातो का नरकात जातो हे कोणीच सांगू शकत नाही.
मेलेला माणूस सांगायला माघारी येत नाही. आणि जिवंत माणूस मेलेल्या माणसाकडे जाऊ शकत नाही.
त्यासाठी भागवत ग्रंथ आहे
ताई जर स्वर्गात जाययाला 365 दिवस लागत असतात तर धर्म राजा स्वर्गात पोचण्या अगोदर द्रौपदी, भीम, अर्जुन,नकुल, सहदेव देह सोडून स्वर्ग लोकात पोहचले होते असे शास्त्र सांगतात तर कीर्तन नुसार 365 दिवस कसे लागतील