अख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सरपंच। अप्रतिम भाषण । motivational video श्री भास्करराव पेरे पाटील
Vložit
- čas přidán 11. 09. 2020
- आदर्श गाव पाटोदा
जिल्हा औरंगाबाद
सरपंच
भास्करराव पेरे पाटील
औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा!
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
आणखी व्हिडिओ
आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा.
• कोणत्याच मंत्र्याच्या ...
30 लाख
लोकांनी पाहिलेला व्हिडिओ
• भास्करराव पेरे पाटील प...
20 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे
• अवसान घातकी राजकारणा प...
पेरे पाटील आपण भारी बोलतात अभिनंदन सर पाटील तुम्ही आपले विचार शेतकरी राजा बदल बोला सर्व राजकीय पुढारी शासकीय अधिकारी राज्यकर्ते शेतकरी राजा कसे दिवस काढतो याबाबत चर्चा करावी जय किसान राजा शेतकरी जय किसान जय जनार्दन
देशाला अशा माणसाची गरज आहे .
आपल्या सारखे सरपंच जर प्रत्येक गावाला लाभले तर स्व र्ग होईल देशाचा
🙏🏻👏🏽 नमस्कार आपलं भाषण म्हणजे खरोखर हसत हसत अमृतवाणी आणि ज्ञान वाणी🎉
साहेब तुमचं .. मनमुराद आणि दिलखुलास हसणं मला खूप आवडतं...
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा व कामठे बाबा वधुवर सुचक केंद्र हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
आदरणीय भास्कराव तुमचा प्रामाणिक पणा व तुमचे विचार यामुळे तुम्हाला लोकामध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे तुमच्या विचारामुळे नक्की लोकांमध्ये परिवर्तन होणार अपेक्षा करतो आपल्या कार्याला मनपूर्वक सलाम करतो
❤❤वा सरपंच पेरे पाटिल साहेब तुमच्या चरणी नतमस्तक होतो साहेब बोलायला शब्दच नाहीत मानाचा मुजरा ❤❤
Very nice patil saheb manapasun nmasskar🙏🙏🙏🙏😊😊
प्रत्येक गावात पेरे पाटील साहेबा सारखा सरपंच झाला ,घडला पाहिजे तरच देश महासत्ता होईल ...!
साहेब तुम्हाला मनापासून वंदन करतो. ही अतीशोयक्ती नाही पण तुमच्या सारखा माणूस जन्माला येणे हे भाग्याचे आहे. जे मोठ मोठे विद्वान होवून गेलेत किंवा आहेत त्यांना पण जमले नाही ते तुम्ही करून दाखवले व दाखवत आहेत. तुम्हाला ह्या समाज कार्यात यश मिळत राहो व त्यासाठी उदंड आयुष्य लाभो हीच मनापासून सदिच्छा.
आपल्या देशात प्रत्येक गावागावात सरपंच पेरे साहेब यांचे व्याख्यान आयोजित केले पाहिजेत 🙏🙏हेच खरे मार्गदर्शन करणारे आहेत
मस्त प्रेरणा परिवर्तन समाजात होईल छान
मानाचा मुजरा. श्री. पेरे..पाटलांना. 👏👏
साहेब तुमचे कार्य तर उत्तमच आहे पण तुमची हसी 1 नंबर आहे
यांना मुख्यमंत्री केले पाहिजे
पण तसे होत नाही
असा मुख्यमंत्री लाभन म्हणजे महाराष्ट्र नशीब वान
पेरे पाटील सत्य बोलतात म्हणून छान वाटते.परेरणादायी भाषण.
अतिशय हुशार विचारवंत.... ही व्यक्ती सरपंच नाही तर पंतप्रधान पाहिजे
साधी,सोपी,सर्वांना कळणारी, विकास साधणारी भाषा...
छानच..
संतांचे विचार,शासनाचा पैसे आणि विज्ञानाची जोड असेल तर विकास होईल च
श्री भास्करराव पेरे सरपंच हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.👍
त्यांना व त्यांच्या कार्याला सलाम 🙏
त्यांचे उर्वरित आयुष्य अधिकाधिक चांगले जावो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
सरपंच साहेब तुम्ही खूप छान विचार सांगतात पण थोडे सुधारतात पण बरेच सरपंच पालत्या घागरीवर पाणी अशी प्रत्यक्ष परिस्थिती आहे
छञपती शिवाजी राजेंना सर्व साठी समानता होती ती सर्वात मोठी गोष्ट आहे
प्रत्येक गावात असे सरपंच उपजायला हवेत, भारत एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही।
Sir mobile no deya tumcha
तुम्ही आजच्या काळात संत तुकाराम महाराज यांच्या व ज्ञानेश्वर महााजांनी जे सांगितले आणि लिहून ठेवले ते सांगता आणि तेच खर विज्ञान तंत्रज्ञान आहे .धन्य आहे तुम्ही आणि तुमचे विचार,,🙏🙏 गरज आहे ती समाजाने हे विचार आत्मसात करून जिवनात अवलंबण्याची 😊
एकच नंबर सर तुमचा संभाषण ऐकून मनात एक प्रकारे ऊर्जा निर्माण होते 👌👌👌👌♥️🌹
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झाले पाहिजे सगळ्या जनतेला न्याय घ्याल
👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹❤
भास्कर पेरे पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे
Mala Khup Watata Tumchi Grampanchayet Pahayela Yava 🚩🚩🙏🚩🚩
पेरे पाटील तुमि अमदार झाले पाहिजे तुमाला शुभकामनाएं
पेरे पाटील यांना निवेदन की तुमी अस्सल गावरान आहात मनापासून आभार😂
सरपंच असावा तर भास्कर पेरे सरांसारख, गावाचं विकास झालाच समजा..
काका पहिली वेळ मी कोणाचं एवढं भाषण एकल जी ❤️❤️🔥🔥🔥
सरपंच महाराष्ट्राला लाभलेले भूषण
औ
@@ganpatjoshi5445 1
@@ganpatjoshi5445and
सरपंच तूम्ही ग्रेट
प्रत्येक गावात असे सरपंच पाहिजेत.
निवडणूक घेण्याची गरजच राहानार नाही.
बिनविरोध होईल.
मा.भास्कराव पेरे पाटील
सप्रेम नमस्कार,
आज पर्यंत फक्त समस्या मांडणारे लोकप्रतिनिधी पाहिले पण आपल्या रुपाने समस्यांना उपाय
शोधुन त्यावर प्रत्यक्ष काम करणारे लोकप्रतिनिधी आहात हे सिध्द केले आहे. अशा लोकप्रतिनिधी ची आज देशाला गरज आहे. आपल्या मार्गदर्शन व कार्याबद्दल आभार!
धन्यवाद!
99./. janta emandar hoti karan jaisa Raja tassi Praja...... jai shivaji Raja..... Maharaj Ji
माझे सर्व राजकीय पक्षांना जाहीर विनंती आहे कि सरकार कुणाचं ही असो या सरपंच साहेबांना आजीवन ( Lifetime ) ग्रामविकास मंत्री खातं देण्यात यावं.आपल्या महाराष्ट्रातील गावं विकास होण्यासाठी मोलाचं सहकार्य होइल. धन्यवाद
Ggsggf
माझेगांवालाभेदेनेमाझागावचिकणीतासंगमनेरजिल
्हाअहमदनगर
संरपचपेरेसाहेबमाझेगांवालाभेटद्या
। , " '
नैसर्गिक काम नैसर्गिक भाषा 🇮🇳🙏
प्रत्येक गावात एक असा पेरे पाटील सरपंच नक्की ..... घडावा.... तरच गाव सुजलाम सुफलाम होईल.... खरंच खूप सुदंर साध्या पद्धतीने विचार मांडले आहेत..... बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...🙏🙏🙏👌👌👌
तुमच्या भाषणातून आम्हांला खूप काही शिकायला मिळाले , सरपंच साहेब खुप खुप शुभेच्छा तुम्हाला,
Far far mast
Tucebhasnscnahe
असे सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर प्रत्येक गांव सुजलाम सुपलाम होऊन देश महासत्ता होण्यास वेळलागणार नाही.अप्रतिम असे भाषण ग्रामिण भागातील समस्याचा अभ्यासु व्यक्ती सलाम सरपंच साहेबाना.
🙏
ग्रेट माणूस
सोप्या भाषेत उत्तम सामाजिक विकास
देश घडविण्यासाठी आदर्श कृती
खूप चांगले विचार आणी त्या विचाराप्रमाणे तुमचं काम आहे
निर्मळ व्यक्तिमत्त्व, खूप छान विचार.
खरोखर आपल्या महाराष्ट्राला असे सरपंच नव्हे मुख्यमंत्री पाहिजेत, यांनाच मुख्यमंत्री म्हणून आणले पाहिजे
या सरपंच साहेबाना मानाचा मुजरा असे सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीत असावा
सर तुमचे संभाषन कीती जरी अणेक ऐकाले तरी माणुस बोर होत नाही.खुप छान संभाषन आहेत तुमचे
खुपच खुपच सुंदर आहेत सर
एवढे चांगल्या विचाराचे बिनधास्त् बेधडक सरपंच असतील तर गावाचा विकास नक्कीच होईल
@@janardanpatil7909 ए
सरपंच साहेब आज आपल्या सारख्या माणसाची समाज्याला खूप गरज आहे.समाज्यालाच नाही तर देशाला सुद्धा आपली गरज आहे.खूपच छान विचार.
सरपंच असावा तर असा नाही तर नसलेला बरा सलाम साहेब तुमच्या बुद्धीला
Dear sir
Today first I listed your speech on our marathwada Enterprener group, ceremony held at pune ,Marathwada Bhusan ,I like it
Then I tried to search on you tube
You are great , education doesn't matter
Your level of thinking as well as implementation matter
GB
हो खरच
@@sanjayjagtap9593 qq QQ to p
सरपंच, असावे तर भास्कर पेरे सारखे असावे नाही तर हे आता नाही तर, आता मंत्री होण्यासाठी पळुन जाते पण मंत्री होते आदर्श
खूप खूप शुभेच्छा साहेब व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🇮🇳🤹♀🥀🌱🌺🌹🎖
अतिशय सुंदर भाषण व माहिती दिलीत पेरे साहेब समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन काम केले तर देशाची खूप प्रगती होईल - ॐ सोSहं श्री क्षितेश्वराय नमः
सरपंच असावा तर असा सरपंच साहेब मानाचा मुजरा आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना आपल्यासारख्या सरपंचांची गरज आहे
सरपंच साहेब अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्रात असे राजकारणी लोक तयार झाले तर महाराष्ट्र गरीब राहणार नाही आणि यांच्यासाठी तुमच्यासारख्या ची महाराष्ट्रात गरज आहे
सरपंच साहेब खऱ्याला किंमत नाही हे जित जागत उदाहरण आहे.
साहेब तुमच्या भाषणातून शिकण्यासारखं भरपुर आहे.
साहेब तुम्ही छान बोलता आणि तुमचा भाषेने वोडे लोकाना
अभिनंदन पेरे पाटिल खुप हसवले
जोपर्यंत मानव जीवन आहे तोपर्यंत समस्या कायम राहणार...
?
भास्करराव !
तुम्हाला सलाम.
तुमचे भाषण मी पहाटे साडेपाच वाजता ऐकायला सुरू केले आणि माझी झोप उडाली. तुमचे एक तासाचे भाषण मी एकचित्ताने ऐकले ( हे भाषण पूर्ण नाही तरी पूर्ण भाषण पोस्ट करा ही विनंती ).
नतमस्तक झालो.
एक गोष्ट पटली. स्वतःला खूप अक्कल आणि ज्ञान असून उपयोग नाही, ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हाच यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे.
खूप छान साहेब आणि तुम्ही हसता ही मस्त
मानलं सरपंच साहेब तुम्हाला ।
साहेब आपणास सलाम सिमेवरून
बुद्धिमत्ता व त्याचा वापर समाजासाठी असेल तर शिक्षणाची गरज नाही शिक्षण असूनही बेकार नसिबाला दोष देत बसतात अंगठा बहादुरलाही डी लीट पदवी मिळते.धन्यवाद सरपंच साहेब
लई उपकार केले दादा...
शिवाजी राजांचा स्वराज्य चांगलं होतं
संरपच साहेब तुमच्या कामाची पदत खुप छान आहे तुमाला खुप खुप शुभेच्छा
या सरपंचाचे कार्य म्हणजे समाजसेवा कार्य व समाज सुधारणा कार्य व माणुसकीला प्रेरणा व निरोगी आत्मसुख या विकासाचा संगम.
अप्रतिम ....
...अनुभवी
....निस्वार्थी ...
.....सरपंच ..
----------पेरे पाटील
🙏🙏👌
साहेब... आपल्या विचार सरणीला लाख लाख सलाम....
रामकृष्ण हरी साहेब ऐकच नंबर काम अभिनंदन 🙏🙏
तुमच्या सारखा माणूस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे,,🙏💞
Khup dnani
Ho
Chan Atisunder
बरोबर
पाटील साहेब आपण असेच प्रबोधन करून संपुर्ण महारास्ट्रातील सर्व सरपंचा आपल्या प्रगतीच्या कामकाजाची माहिती ध्यावी.कारण महारास्ट्राला यावेळी आपल्या अनुभवाची अपेक्षा आहे.यासाठी ईश्वरांने आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! धन्यवाद!!!🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
नायक भास्कर पेरे पाटील
आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा...
असेच सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर गावाचा विकास झालाच म्हणून समजा... मा.अण्णा साहेब आपली वकृत्व अतिशय उत्तम असून लोकांच्या काळजाचा ठाव घेणारी आहे.. भविष्याचा वेध घेऊन सर्वसामान्यांसाठी कार्य करण्याची आपली शैली अतिशय उत्तम आहे.
सरपंच साहेब तुमच्या भाषण ऐकल्यामुळे झाड ल्यावण्याविषयी जास्त आवड निर्माण झाली .
सरपंच असावा महाराष्ट्रात असा ग्रामीण विकास झाल्याशिवाय राहाणार नाही यांचा आदर्श सर्वानी घेतले तर बरे होईल धन्यवाद (गोवा ) महाराष्ट्र
पेये पाटील यांना बिनविरोध आमदार किंवा खासदार करायला हवे
संरपच नाही तुम्ही साक्षात देव आहे . तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरात लवकर व्हावे हिचं आमचि सदैव आई भवानी माते चरणी प्रार्थना.
अंध visvasakde जाऊ नका म्हणुन sagat आहेत आणि तुमी देव मानू लागला तर किती सांगुन ऊपयोग नाही तुम्हा sarkhana aartach नाही
असेच नेते असले तरच देशाचा विकास होईल सर्व नेत्यांनी आदर्श घ्यावा 👍
🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination.
🕉🙏Second task🌎🧜♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l
🕉🧘♂️अदभुत सेनानी🧘♂️🕉Ganesh G. 🐮🙏
असा सरपंच पुन्हा होणे नाही.
ट्रॅक्टर
आताचे पैसे बघून काम करतात सरपंच। गोर गरिबाला कोनति स्कीम मिळऊन देत नाईत ।पूढारि मधेच खाऊन घेतात। तूमच्या सारखा सरपंच ज्या गावाला मिळाला त्या गावच्या लोकांच नशिबच मनाव ।धन्यवाद सर
दादा तुम्ही खुप छान हसता तुमचे विचार खुप चागंले आहे व सतांने सांगीतलेच आहे राजकारण.धर्मकारण व समाजकारण याविषयावर आपल्याला खुप समजाऊन सांगीतले आहे हे विचार अमलांत आणायला तुमच्यासारख्या खरा माणसाची गरज हवीच
हाय
पेरे पाटील तुम्ही आमदारकीला उभे लोक तुम्हाला मुख्यमंत्री अशा अनुभवी व्यक्तींची गरज आहे
छान, आदर्श सरपंच ,महाराष्ट्र नव्हे तर खेड्याच्या राष्ट्राला आपल्या सारख्या कृतीची जोड असणाऱ्या सरपंचाची गरज, सलाम आपल्या कार्याला
8
dr
Very nice
Dil khulas aani pramanik manus....
असा सरपंच होणे शक्य नाही
ग्रामविकास मंत्री पद द्यायला पाहिजे पेरे साहेबांना
नमस्कार सर अप्रतिम मार्गदर्शन केले
आपणास उदंड आयुष्य लाभो
😂😀😃😅🤣🤣 साहेब तुमचे भाषण ऐकले छान आहे आणि भाषणबाजीतील अर्ध अनेक 👌👌👍🙏💐💐
सरपंच साहेब शुभेच्छा तुमच्या पुढच्या कामाला..
प्रत्येक गावाला असा सरपंच असावा 👍
आपला देश सुजलाम सुफलाम होईल 👍
हो खरंच
लई भारी सरपंच
Saib tume khoop bhari manus Aaha love you tumchi Desha la garaj Aaha , tumchay sarkhi mansa bhat na kathin Aaha 😊
सलाम साहेब आपलया कार्याला
जय महाराष्ट्र
सलाम सरपंचाच्या कार्याला.🙏🙏🙏
पेरे पाटील सरपंच साहेब आपले प्रत्येक कार्य मोलाचे आहे,साहेब आपण महाराष्ट्रत आणि गावात बरेच लोकांना मार्गदर्शन करत आला आहात, सरपंच असावा तर आपल्या सारखा, लोकांना सरकारी योजनांची माहिती नसते,आपले मनापासून आभार, शुभेच्छा, धन्यवाद 🙏🌹🇮🇳
सरपंच साहेब तुमचं भाषण फार सुंदर सरपंच असावा तर असा..... राजेंद्र उलवेकर खिडुकपाडा पनवेल.
अप्रतिम काम आहे सरपंचसाहेब तुमच
Patil saheb nambar Ek
सर मस्त भाषण आहे.सलाम तुम्हाला तुमच्या कर्तुत्वाला.
I
अप्रतिम आणि मनाला भिडणारे व सत्य परिस्थिती वर आधारित भाषण