शेतकर्यांना फुकट वीज पवारांची का उडाली नीज | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
CZcams - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
अत्यंत कोत्या मनाचा माणूस कधीही मनाचा मोठे पणा दाखवला नाही
यालाच हलकट म्हणतात
@@siddheshwarkulkarni7935 साडेतीन जिल्ह्याचा नेता त्यांना फक्त सुप्रिया आणि थोडासा पवार परिवार एवढाच प्रिय म्हणून अजित फुटला
बाप लेकीला फक्त मोठेपणा मिरवायचा असतो.
श प फक्त M factor la मनाचा मोठेपणा दाखवतात😡😡
सहमत आहे पुर्णपणे
पवार साहेबांना महयुतीने शेतक-यांना विज फुकट देल्याच झोंबले आहे.पण फुकटची सुरवात त्यांनीच केली आहे.
मतांसाठी मुस्लिमांचं लांबून चालन करणारा नेता मतांसाठी शेतकऱ्यांचे लांबून चलन करणाऱ्यावर जडतो शेतकरी विरोधी नेता त्याला कृषिमंत्री कसं केलं हेच कळत नाही
भाजपा आणि मित्र पक्ष निदान तरतूद करून वाटप करतात पण इंडि आघाडी आभ्यास न करता वारेमाप घोषणा करतात आणि नंतर केंद्राकडे हात पसरतात
काय घंटा दिला पवारांनी आयुष्यभर लुबाडणूक केली
काकाची झोप उडालीय
हे परमेश्वरा अतृप्त भटकत्या आत्म्याला त्रास,जळफळाट,वेदना यातून लवकरात लवकर मुक्ती दे रे महाराजा.आणि महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राला सुखी आणि सुजलाम सुफलाम खरं.🙏🙏
प्रत्येक जीव आपल्या पूर्व संचीता प्रमाणे भोग भोगत असतो
विधान सभा निवडणुकीपूर्वी मुक्ती नको, अन्यथा, मूर्ख जनता त्याच्या पक्षाला सहानुभूती पोटी एकगठ्ठा मतदान करेल व ५ वर्षांसाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल...
हा सडुन तडफडत जाग्या वर पडुन मरनार
@@pralhadsawant465 ईथे जनताच अधिक भोगतेय. 50 वर्षे सहन करतेय असल्या दळभद्री राजकारण्यांना...😢😮
शरद पवार मुक्त महाराष्ट्र केव्हा होणार. तो सु दीन म्हणावा.
त्याचीच वाट किती दिवस पहायची
पुर्णपणे सहमात
१०१% सहमत
हेच कुटिल डाव ओळखा
महाराष्ट्राचा सत्यानाश केला ह्या माणसाने
1 एक ढेकुन मेला की दूसरा तयार आज्जा गेला की नातू आला रक्त प्यायला
कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी दिली नाहीं
😅😅😅
पवार ऊधव सरकारने डिपी बंद करून पीके जळून गेली
म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे, पवार गटाचे खासदार निवडून आले.
Y,ala kaka n mhanta sandhisadhu baramaticha sandhisadhu boka
@@achyutdeshpande645खासदार निवडुन आले म्हणून लई शहाणे झाले का???
त्यांचे एका तर खासदाराचे कामाच कर्तृत्व आहे.
@achyutdeshpande645 मुस्लीम साद
सुधरा जरा अजुन वेळ गेली नाही
Shetakaryana फ्री विज दिली तर,,
माझी मुलगी मुख्यमंत्री कशी बनेल 😂😂
हीच पोट दुखी आहे
त्या सदैव भावी असतील.
खरे आहे .
@@ckpatekar काकांच्या या स्वभावाला कंटाळून मला तर वाटते अजित पवार फुटले
अगदी बरोबर आहे. खरी पोटदुखी हीच आहे.
भाजपा एवढे चांगले निर्णय आणि योजना आणून राहिले आहेत. व त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता
येणार आहे हे पवरांना कळून चुकले आहे
त्यामुळे ते ह्या सरकारच्या प्रेत्येक धोरणला
नुसता विरोध करून राहिले आहेत. आणि
हा निर्णय तर त्यांच्या पुतण्याने घेतला आहे
त्यामुळे त्यांच्या पोटात दुखून राहिले आहे
त्यांना पुतण्याला खच्चीकरण करून त्यांच्या
कन्येला मुख्यमंत्री करावयाचे आहे व हे स्वप्नं
आता होऊ शकणार नाही हे त्यांना कळून चुकले
आहे. पवारांची ही खुबी आहे. त्यांनी आयुष्यभर
शेतकऱ्यांनला येड्यात काढून स्वतःची पोळी भाजून घेतली आहे.
त्यांना मराठ्यांना आरक्षण देखील मिळून द्यावायचे नाही त्यामुळे ते सर्व पक्षीय आरक्षणाच्या बैठकीला गेले नाही. कारण
आरक्षणाचा मुद्दा जर भाजपाच्या सरकारने घेतला तर त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत
फायदा होईल हे त्यांना कळून चुकले आहे. व
त्यांना हे होऊन द्यावायचे नाही. लोकांना त्यांची
ही कशी कळत नाही हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
त्याच्या मागे असणारे शेतकरी हे कसं खपवून घेतात?
फुकट विज दिल्याने सुसु ताई आता एका एकरात १० करोडचे वांगी पिकवेल . 😂😂😂 . म्हणून शरद पवारने तर खुष व्हायला पाहिजे . 😂😂
हसावे का रडावे हेच समजेनासे झाले आहे जाणत्यांचे बोल ऐकून!
हे बोल आहेत माजी केंद्रीय कृषिमंत्री यांचे!
अरे याला जाणता राज्या केला कुणी हातातर महारष्ट्राचा पूर्ण बेअक्कल माणूस आहे
मला तर कळलेच नाही काय बोलले ते..😂
@@user-zx8xg4gb2jमला पण नाही कळले
गुळाला (सत्तेच्या) चिकटलेला मुंगळा आहे. चिकटलेला मुंगळा काढायला गेलं तर काय होत हे आपल्याला माहित आहे.
शरद पवार सत्तेत आले तर बैलाची मोट चालू करणार काय?, काय तू बोलतोस थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे.
फुकटच खाणं, दुसऱ्याला लुबाडणे, दुसऱ्याच लुबाडून-धमकावून आपल्या ताब्यात घेणं ह्यात त्यांची एक हाती सत्ता व Phd आहे त्यात दुसरे घुसतंयत हे पाहून त्यांचा जळफळाट होतो म्हणून...😂😂😂😂
शरद पवारांची काळी बाजू हे श्री पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक कर्मश: प्रसारित करा
@@nitinkulkarni6465
मुळीच नाही , तसे करू नये.
प्रचंड मेहनत घेऊन ,जीवाला धोका पत्करून ,
पुष्कळ खर्च करून लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.ते पुस्तक विकत घेऊनच वाचले पाहिजे.
फार फार तर जवळच्या काही वाचन प्रेमी मित्रांना वाचायला दिले पाहिजे.
मला वाटते फक्त रुपये 500 किंमत आहे.
येत्या आठ दहा दिवसांत मी मागवणार आहे हे
पुस्तक.
दगाबाज पवार
हे पुस्तक सगळ्या ना फुकट वाटावे
क्रमशः ✅🙏
शरद पवार यांचा एक गोड (गैर) समज असा आहे कि, शेतकरी आणी त्यांचे प्रश्न या बाबतीत फक्त आणी फक्त त्यांनाच माहिती आहे.
गैरसमज .नाही..निर्माण..करतात.
जे खरे नाही क्रशीमंत्री असतानाही शेतकर्यांचे प्रश्न सोडविले नाहीत
💯💯💯✅✅✅
ARDHYA HALKUNDANE PIVALA ZALELA NAWARDEV. 12:34
Rajkarnatle dhongi@@anilbathe5655
याची शेवटची विधानसभा आहे.आणि हे पुन्हा विरोधात बसणार आहे यात काही शंका नाही.
ह्या सरकारने कोणतीही चांगली योजना आणली की त्यात बलजबरीने दोष शोधणे हेच त्यांचे धोरण आहे.
असं स्वार्थी व संधी साधू बोलूनच यांनी महाराष्ट्राची व शेतकऱ्यांची वाट लावली तरी आम्हाला अजून कळणा
विरोधकांना देशात अराजक माजवायच आहे,पण शिंदे सरकार चांगली जनहिताची धोरणे राबवत आहे,त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ ऊठला आहे
नेमके यांचे पोट कशाने दुखते तेच कळत नाही ❓ त्यांनाच कळतनही😊
पोटदुखी साठी जमालगोटा द्यावा लागेल.😊
खा खा खारामाटी.
7:45 यांना मिडिया डोक्यावर घेत आहे बाकी काही नाही इग्नोर करने पवार,जंत पाटील, उद्धव, संज्या, रोहित, जीतुद्दीन, नाना पटोले, अंधारे बाई,वांगीताई, इ
हा googlvalatar पवारशिवाय दुसऱ्या बातम्याच देत नाही गुगल ओपन करून पहा
किति manatal बोलला
मीडिया पूर्णपणे महायुतीच्या विरोधात काम करते आहे ...भरपूर पैसे दिले असणार .
वीज बिल माफी का मागता?
मग मोफत दिली तर कुठे बिघडते.
शरद पवारांनी शेतकऱ्यांना सबसिडी आणि इतरही सवलती दिल्या नाहीत तरी शेतकरी त्यांना कसे निवडून देतात.
ह्या माणसाचे आता एकच उद्दिष्ट उरले आहे,मुलगी मुख्यमंत्री कशी कशी होईल,वीज शेतकऱ्यांना मोफत दिली तर हा असाच जाणार ना,मग हाच तत्वद्न्यान लागला शिकवायला आणि हा कृषिमंत्री होता फक्त यालाच कळते पाण्याने जमीन खराब होते.
पवार ला शेतकऱ्यांचे कष्ट काय माहीत
कट कारस्थानेच केलेले कष्ट कसे माहीत असतील
या माणसाची बुध्दी भ्रष्ट झालेली आहे बाकी काही नाही ....!!
सहकार उद्योग हा कॅन्सर आहे
मुक्त करणे काळाची गरज
ऊस लागवड किती पाणी लागते साखर कारखाना किती पाणी वापर
देशी दारू उद्योग कुणाचे?
पाणी कुठून कसे वळवून घेतले
पाणी विदर्भ मराठवाडा किती दिले
फायदे कोण घेतले
साखर कारखाने सर्व सरकारी राष्ट्रीय करण करणे काळची गरज
पवार काय बोलतात तुम्हाला कळत कस, आम्हाला तर एक अक्षरही कळत नाही ़
बरोबर.😂
आणखीन शेतीसाठी जास्तीत जास्त चांगले निर्णय घ्यावेत. उद्धव,शरद यांची शेवटची निवडणूक आहे.
खरच हा माणूस खूप राग येण्यासारखा बोलतो.
हा म्हातारा काय बोलतो तेच आधी काळात नाही , तरी ज्ञान पाजळायची हौस इतकी आहे कि काय विचारू नका
एकच काका बारामतीचा बोका
@@nikhilshet5598 थोडक्यात शेतकरी विरोधी नेता
सगळ्यांपेक्षा उलटा डोका 😂
बाकीचे त्यांचे समर्थक आहेत त्यांना अक्कल नाही.
त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन पेटविण्यात येणार नाहीत ना
@@suchetadeshpande1805 आपलं म्हणणं योग्य वाटतं कोणतेही आंदोलन पेटविण्यात काका पटाईत आहेत उदाहरणार्थ जर रांगेचा आंदोलन
विधानसभा निवडणुकीची आमची खोटी घोषणा भा ज प ने निडणुकांपूर्वी प्रत्यक्षात उतरवली त्यामुळे पोटात गोळा आला आहे 🤣😂😂😂😂👍
काही बोलायची गरज नाही मोटर तिकडं काही हो 10 वर्ष कृषिमंत्री होते देशाचे काही करता आलं नाही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेतले सगळे साखर कामगार देशाला लावले सगळे स्वतःची प्रॉपर्टी किती मोजता येणार नाही इतकी प्रॉपर्टी आहे यांची
रावणाला दहा मती (बुद्धी) होत्या म्हणून तो दशशीर तर ज्याला बारा असतील तो कोण?
बाराबोड्याचा
वाकड्या,,देवाची देणगी.
आज प्रत्येकाच्या शेतात टीबक सिंचन आहे.
श्रीकांत राव, आज तुम्ही होम पीचवर बॅटींग करत आहात. अर्थात अतिशय योग्य विश्लेषण केले आहे. धन्यवाद.
कोणता शेतकरी शेताचे वाटोळे करून घेइल म्हणे मोटर बंद करायला कोण जाईल
पवार (साहेब म्हणाला)लाज वाटते आता सायन्स टेक्नॉलॉजीयुक्त झालीं आहे शेतकरी फार शाहणा झाला आहे त्याची तीसरी पिढी फार हुषार चाणाक्ष छाली आहे घरात बसुन रिमोट वर विजपंप चालूं बंद करू शकतात काळजी करू नये पाॅझीटीव्ह विचार करा शेवटि😂😢😮😅😊
आताच्या सरकारने अनेक सवालती जाहीर केल्यात, सरकार पुन्हा आल्यास उत्तम मात्र न आल्यास महाविकास आघाडी ची बिघडी होणार हे नक्की
बरोबर माझं ही हेच मत आहे .
महायुतीचे सरकार आले तरच सवलती मिळतील .महाभकास आले तर वसुली आणि भ्रष्टाचाराशिवाय काही होणार नाही .
दीर्घ काळ देशाचे कृषिमंत्री
Record दीर्घकाळ महाराष्ट्राचे गृहमंत्रालय ह्यांच्या ताब्यात. 😅😅😅
धड पायी चालू देत नाहीत घोड्यावर ही बसू देत नाहीत...असले विचित्र माणसे
विघ्न संतोषी माणूस आहे हा.
U analisers are welknows that the all opposition leader are bevkup. Why u people are criticise on them
💯✅✅✅
श्रीकांत जी आपन आगदी योग्य तेच सांगितले यांनी नेहमी शेतकरी विरोधी धोरणे तयार केली होती आता चे सरकार सर्वांच्या साठी काम करणारे सरकार सत्तेवर बसले आहे आगदी बरोबर समालोचन केले आहे आपल्याला नमस्कार सर
बॅकाचे जसे राषटियकरण केले तसे साखर कारखाने व दारूचे कारखाने यांचे करावे.
वीज बिल माफ केल्यामुळे शरद पवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे संपूर्ण शेतकरी वर्ग महायुतीला मतदान करणार
चांगलीच जळली आहे 😂
आपला विवेचन खूप अभ्यासपूर्ण असते आयुष्यभर दोन डगरीवर हात देऊन चालणारे कधीतरी तोंड कशी पडतात
पोट दुखले की काय यांचे.शिंदेंनी काही केले की पोट दुखते.मोटार बंद करण्याचे त्यांनी ट्रेनिंग द्यावे.लाडकी बहीण योजना जाहीर झाली लगेच ताईंचे पो... दुखू लागले सर्व शेतकर्यानी यांचे विचार ऐका मग कळेल की ही माणसे आपले भले कधीच होऊ देणार नाही.हे त्यांचे भाषण जास्तीत जास्त शेतकर्या पर्यन्त पोहचवा.
वास्तववादी परखड विश्लेषण
धन्यवाद 🙏
यावर ग्रामीण भागात विचारविनिमय मंथन झाले पाहिजे.
सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध केलाच पाहिजे, असं ह्या माणसाला वाटतं. "तुम्ही शेंडी ठेवली तर आम्ही दाढी ठेवणार" ह्या वृत्तीने ह्यांचं राजकारण चालू आहे. सत्तेशिवाय ह्यांना श्वास सुध्दा घेता येत नाही.
सुप्रिया यांना मुख्यमंत्री करावयाचे आहे
त्या साठी वाटेल ते
रोज महायुती सरकारच्या विरुद्ध विधाने करणे यांनाहाचउद्योग.
फडणवीस भटाचे राग आहे वाकड्याला
श्री. उमराणीकर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे.
जाणता राजा शेतकऱ्यांचा कैवारी देशाचा कृषिमंत्री आणि शेतकऱ्यांना वीज फुकट म्हणून जळतो किती डुप्लिकेट माणूस अरे केजरीवाल काँग्रेस यांनी काय काय फुकट दिलं ते बघ ना
केवळ सत्तेमध्ये अडथळा व व मतांमध्ये घट होईल ही चिंता बाकी काय
शरद पवारांचे बोलणे दाखवताना खाली सब टायटलस् द्यावे
😅
बरोबर. मला तर कळलेच नाही काय बोलले ते.. बघवतही नाही.😂
मला पण कधीच कळत नाही, काय बोलतात ते... अजून किती वर्षे हेच ऐकायचंय कोणास ठावूक... 😢
हो बरोबर मला पण कळत नाही त्यांचे बोलणे
मग सोपी गोष्ट रोहित पप्पू किंवा यडा संज्या ऐकत जा ना राव 😅😅@@user-zx8xg4gb2j
आताशा माननीय साहेब पूर्ण पणे डाव्या विचारसरणीचे भक्त झाले आहेत...
आधीच लिबरल आणि आता असे..
** करामती करण्याला लगाम घातला गेला आहे. त्यामुळे आता झोप उडाली आहे असेच म्हणावे लागेल.
** 'सहकार क्षेत्र स्वाहाकार क्षेत्र" करण्याला जबाबदारी कोणाची?
** आता नको ते ब्रम्हज्ञान आठवेल.
** आंदोलनाच भुत मानगुटीवर बसणार आहे.
शरद पवार यांनी बोललेलं हेच जर दुसरे कुणी तरी बोलले असते तर मविआ ने किती आकांडतांडव केले असते
पवार साहेब मोटार बंद करायला आता मिस कॉल द्यावा लागतो कुठे आहे आपण
कृषी मंत्री नव्हतें ते नेहमीं खूशी मंत्री होत
असे बोलणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे .शेतकरी मुर्ख आहे म्हण णया सारखे आहे.
विज २४ तासात ०८ तास असते त्यातही ०७ ते 10 वेळा ये जा करते हे साहेबांना माहीती नाही वाटत
स्वयं घोषित जाणता राजा याचा असा समज आहे की आपण जे काही सांगू शेतकरी ऐकणार पण जाणता राजा जेव्हा सत्तेवर असतो शेतकरी सूखात असल्या सारखे वागतात आरक्षण पार विसरून जातात!
जय महाराष्ट्र , आज महाराष्ट्रात वीज आवच्या सव्वा भावने विकली जात आहे ही आनंदाची बातमी पवार यांना दिसत नाही मग फुकटात शेतकर्याना वीज काय ह्यन्च्या घरातून वीज उत्पन्न होत आहे का ? म्हणून लोकानी ह्या नेत्याना जास्त भाव देवू नका पवार,राहूल हे लोकाना मुर्ख बनवत आहे.जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की.
पवारांना या प्रश्नाची कल्पना नाही असे म्हणणे त्याचा अनाडी पण समोर येईल.अशी सवलत त्यांनी ६०-६५ वरशे राजकारणात घालवले ते केवळ केवळ राजकारण साठी ! समाजाचे कल्याण साठी नाहीच ! म्हणून त्यांचे है अनाडी बोलणे समोर आले.
वांग्याची शेती शेतकरी आहेत आणि करोडो चे उत्पादन घेत आहेत वांग्याच्या शेतीमध्ये
मी पण दहा मे रोजी वांग्याची लागवड केली आहे बघु किती पैसे होतात
मोफत वीज दिली तर क्रेडीट कोणाला मिळणार.. अगोदर माहीत असते की शासनाचा निर्णय झालाय तर पटकन उपोषणाला बसलो असतो आणि क्रेडीट घेतलं असते.. मला क्रेडीट मिळत नाही म्हणुन मी मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडवुन ठेवलाय.. क्रेडीट मिळाल्यानंतर सत्ता येते किंवा सत्तेत सहभागी होता येते आणि सत्तेत असतानाच पैसा कमविता येतो...
शरद पवारांनी एकदा खटा खट खटा खट वर तसेंच केजरीवाल यांच्या फुकट योजनावर पण हिम्मत असेल बोलावं.
यांनी लाटलेल्या, लाटण्याच्या वाटेवर असलेल्या जमिनी परत सरकार जमा व्हाव्यात 😡
नवीन तंत्रज्ञान शरद पवारांना माहिती नाही का ? काही तास सेट करून स्टार्टर चा वापर करता येईल.तसेच अनेक विहिरींचा वापर केवळ जनावरांना पाणी पुरवठा करण्यासाठी केला जातो
शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये कृषिमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलं नाही शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केलं
भाटघर गुंजवणी चे पाणी भोरचे पाणी
त्यांना कमी पडेल म्हणून असे बोलले ते
त
्याच्या मूलीचा वीज निर्मिती आहे व शेतकरी यांना फूकाट दिल्याने पवार यांच्या धंदा बूडतो कीकाय जगदंब स्वराज्य शेतकरी
शरद पवार हे पूर्वी पासूनच शेतकरी विरोधी आहेत दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते तेव्हां त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही हा माणूस शेतकरी विरोधीच आहे
अगदी बरोबर बोलत आहात सर खरे आहे सर छान माहिती दिली सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज
शरद पवारांनी आता गोविंद बागेत शांतपणे मौन धारण करून बसावे आणि केलेल्या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे
क्रिकेट पटुंना निवृत्तीचा सल्ला देतात आणि स्वतः मात्र -_-----
वारे जाणते राजे शरदराव पवार साहेब काय बोलतात हे पाण्यामुळे जमीन खराब होते का साहेब तुम्ही केलं ते चांगला असतं आणि दुसऱ्याने केलं ते वाईट असतं हे योग्य नाही हो
चुकून शरद पवार जर सत्तेत उद्धव ठाकरे आले तर महाराष्ट्राची वाट लागेल याची काळजी घ्या महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावी
काहीही करा सगळे पवारांच्या नादी लागणार😂😂 कसाई असतो तो गाईला आवडतो😂जुनी म्हण आहे😂
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावी
भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित माहिती दिली माहिती मनाला पटली अगदी खरी आहे ती सगळी तुमचे खूप खूप आभार
या माणसाचं जे काही म्हणणं असेल ते तुम्ही तुमच्या मुखातून सांगावे. याचं तोंड आम्हाला तरी दाखवू नये . आयुष्यात कधीही हा राजकारण न करता बोलला आहे कां? लोकं का यांच्या भजनी लागलेत,,,? देवा सोडव आम्हाला...
फक्त माझ्याच मुलीच भल व्हायला हवेत
महाराष्ट्र जावो गळ्यात
पवार साहेबांना कसं काय माहिती नाही आठ तासच वीज मिळते वीज बिल माफ केलं याचा अर्थ ज्यादा वापर होईल असे नाही आठ तासच वापर होणार
खरच बरोबर आहे, शरद पवार आणि त्यांच राजकाण हे म्हणजे महाराष्ट्राच दुर्दैव आहे.
मग आता शेतकऱ्यांनी वीज फुकट नको म्हणून आंदोलन करायला हव 😂😂😂, आणि पवारांनी त्याला पाठिंबा द्यावा
हा काय बोला समोरच्याला तरी समजले का
बोका ही उपमा खूपच छान👏✊👍 आवडली😂
सर खर म्हणजे पावार पिल्लावळ यांची कसुन ई डी तपासनी सिबिआई तपासनी करावयास हवी पन त्या साठी कठोर नेता पाहिजे यांना जेल मध्ये सडवायला
Tyasathi yogi maharaj havet na,
Modiji ke bas ki baat nahi hai
शरदचंद्र पवार हे बोलतात ते किती लोकांना माहिती असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे
सर ज्यांनी तुम्हाला टोला लगावला त्याला माहित असावी पाहिजे के शरद काय बारामती पुरते होते काय आणि बाकी सा महारष्ट्र त्यासा नव्हता का
या माणसाला फक्त आडवं तंगड टाकता येत. सत्ता नसली की सैरभैर होतात शरद पवार साहेब. कुठे शेतकऱ्यांना वीज फुकट मिळणार तर हे महाशय म्हणतात मोटार बंद करायला कोण जाणार. लाज वाटली पाहिजे.उलट तुम्ही या योजनेचं कौतुक करायला हवे.
कुछ लोग है जो शेतकरी को कभी बडा होने देना नही चाहते
पवार साहेब अनेक वर्षांपासून शेतीला फक्त सहा सात तास लाईट मिळते .तेव्हा मोटर चालू बंद करायचा प्रश्न फारसा येणार नाही.
शेतकरी बांधवांनी याला आता विधानसभा निवडणुकीत चांगला हिसका दाखवा आणि तो उध्दव मौला याला पण घरी पाठवा
गरीब शेतकऱ्याला गरीबच राहू द्या ,हाच हेतू असावा.😢😢😢😢
शरद पवार,उध्दव ठाकरे आणि काँग्रेस यांना विधान सभेत गाडा तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे
श्रीकांत सर, तुम्हाला शेतीबद्दल माजी कृषीमंत्र्यांपेक्षा जास्त माहिती आहे.
शरद पवारांनी आता पाप करायची बंद करावं.
वीज फुकट नको, शिक्षण नोकरीं फुकट पाहिजे,, म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे सुबत्ता येईल त्यात्या गोष्टींना विरोध करायचा..
आघाडी सरकारचे उर्जा मंत्री नितीन राऊत तर म्हणत होता पैसे भरा तरच डिपी चालू करू.
शरासुराच्या लाळीतून अंतरवालीत जरासुरचा जन्म झाला.
अप्रतिम जुळवा जुळव केलीत आपण बीन नावाच्या साहेबानू !!
संजय राऊत आणि रोहीत पवार करतील ना मोटार बंद.
अकलेचा कांदा. शेतकऱ्याला आपल्या पम्पाची सुध्दा काळजी असते. आणि पिकाचीही काळजी असते.
दरवर्षी कर्जमाफी करा म्हणणारे वीज फुकट दिली म्हणून फुकटचा सल्ला देतात. खरी पोटदुखी म्हणजे मते विस्कटतील हीं आहे.