आपल्या सारखे हितचिंतक असताना महायुती ला वेगळ्या शत्रूंंची गरजच नाही। संघाशी जवळीक आहे असे म्हणवणारा ,असा सल्ला देत असेल तर तो परीवाराबाहेरच राहिला, हेच परीवाराचे मोठे चातुर्य आहे वसंत नामजोशी
पवार कुटुंबीय एकत्रच आहे. भाजपचा उमेदवार बारामतीत नक्की निवडून येणार हे लक्षात आल्यामुळेच दादा काकांना सोडून गेले असे दाखवले आहे आणि सुनेत्रा ताईंना उभे केले आहे म्हणजे खासदारकी घरातच राहील.
जयगुरुदेव सप्रेम नमस्कार, मुस्लिम मतदार बाबतीत आपलं विश्लेषण चुकीचे आहे मोदीजीनी मुस्लिम लोका करिता फार चांगले केले आहे तरी मुस्लिम मतदार भाजपचे समर्थन करीत नाही त्यामुळे नाईलाजास्तव मोदीजी ना कांग्रेस च्या जाहीरनामा मध्ये मुस्लिम तुष्टीकरण बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली आहे हरि ओम
सर तुम्हाला खरंच वाटतं bjp IT सेल social media वर कमी पडलीय आणि असं कमी पडू शकते? Reality अशी आहे कि लोकांनी ही निवडणूक हातात घेतलीय आणि तीच लोक social media वरbjp विरोधात व्यक्त होत आहेत. आणि ह्या जनतेपुढे bjp IT सेल तग धरू शकत नाहीये. तुम्ही दुसऱ्या बाजूने पन विचार करायचा प्रयत्न करा 👍
जोशी सर, तुम्ही भाजप ताब्यात घेऊन तुम्ही आज सांगितलेल्या सगळ्या योजना राबवा की . जो कोणी भाजप विरोधात बोलेल त्या प्रत्येकाला ईडी लावून टाका आणि जो भाजप ला पाठिंबा देईल त्या प्रत्येकाला 15 लाख देऊन टाका बर.😂😂
आश्चर्य आहे.. सुनीत्र पवारांची एवढी काळजी 😄.. एवढी kalji असेल ना तर त्यांनी पराभूत व्हावं.. त्या जातील दिल्लीला अनि इकडे रान मोकळ 😂फक्त social media वर जाऊन commnet वाचा.. दादाचे प्रताप
राज्यातल्या सगळ्या धरणात पाण्याची पातळी खूप खालावली आहे. धरणवीराचा खूप पुळका आहे तर त्यांना सांगून धरणं भरा म्हणावं आणि आता 70 हजार कोटींचा विकास नको 140 हजार कोटींचा विकास करावा.🤔
100% बरोबर बोललात साहेब... हिंदुंनी विचार करुन बहुसंख्येने मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे.
कसबा लोकसभा नव्हे कसबा विधानसभा आणि बापट नव्हे मुक्ता टिळक
हिंदूंनी संघटित होऊन मतदान केलं पाहिजे.
Good analysis
नमस्कार, हेमंत जी, मी तुमचा फॅन ,तुमचा नमस्कार स्विकार करतो....आपण एक दर्जेदार विश्लेषक आहात....आपले वक्तृत्व व अभिनय उत्तम आहे....आपण महान आहात
आपल्या सारखे हितचिंतक असताना महायुती ला वेगळ्या शत्रूंंची गरजच नाही। संघाशी जवळीक आहे असे म्हणवणारा ,असा सल्ला देत असेल तर तो परीवाराबाहेरच राहिला, हेच परीवाराचे मोठे चातुर्य आहे
वसंत नामजोशी
Mva aagadivar
It is death of mukta tilak sirji
पवार कुटुंबीय एकत्रच आहे. भाजपचा उमेदवार बारामतीत नक्की निवडून येणार हे लक्षात आल्यामुळेच दादा काकांना सोडून गेले असे दाखवले आहे आणि सुनेत्रा ताईंना उभे केले आहे म्हणजे खासदारकी घरातच राहील.
जयगुरुदेव सप्रेम नमस्कार, मुस्लिम मतदार बाबतीत आपलं विश्लेषण चुकीचे आहे मोदीजीनी मुस्लिम लोका करिता फार चांगले केले आहे तरी मुस्लिम मतदार भाजपचे समर्थन करीत नाही त्यामुळे नाईलाजास्तव मोदीजी ना कांग्रेस च्या जाहीरनामा मध्ये मुस्लिम तुष्टीकरण बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली आहे हरि ओम
या लोकांना चांगल्या कामाचं काही घेनदेनं नाही.. 100% खात्रीशीर सांगतो.
मुस्लिम मतदार कडून अपेक्षा न केलेली बरी.
यांच्या वर कधीच विश्वास ठेवता येत नाही
तुम्ही तर म्हणत होता की मी काळ्या जिभेचा आहे युतीच्या 3८ जागा निवडून येतील म्हणुन .
It is mla not mo
Mp
सर तुम्हाला खरंच वाटतं bjp IT सेल social media वर कमी पडलीय आणि असं कमी पडू शकते? Reality अशी आहे कि लोकांनी ही निवडणूक हातात घेतलीय आणि तीच लोक social media वरbjp विरोधात व्यक्त होत आहेत. आणि ह्या जनतेपुढे bjp IT सेल तग धरू शकत नाहीये. तुम्ही दुसऱ्या बाजूने पन विचार करायचा प्रयत्न करा 👍
जोशी सर, तुम्ही भाजप ताब्यात घेऊन तुम्ही आज सांगितलेल्या सगळ्या योजना राबवा की . जो कोणी भाजप विरोधात बोलेल त्या प्रत्येकाला ईडी लावून टाका आणि जो भाजप ला पाठिंबा देईल त्या प्रत्येकाला 15 लाख देऊन टाका बर.😂😂
आश्चर्य आहे.. सुनीत्र पवारांची एवढी काळजी 😄.. एवढी kalji असेल ना तर त्यांनी पराभूत व्हावं.. त्या जातील दिल्लीला अनि इकडे रान मोकळ 😂फक्त social media वर जाऊन commnet वाचा.. दादाचे प्रताप
राज्यातल्या सगळ्या धरणात पाण्याची पातळी खूप खालावली आहे. धरणवीराचा खूप पुळका आहे तर त्यांना सांगून धरणं भरा म्हणावं आणि आता 70 हजार कोटींचा विकास नको 140 हजार कोटींचा विकास करावा.🤔
Joshi gang failed .....????