रस्ते बांधणे , पाण्याची सोय करणे हे विकास काम नाहीं. हे गरजेची काम आहेत. शिक्षण सुधार. आरोग्य सुधार. पाणलोट क्षेत्र निर्मिती. शेत उद्याग प्रशिक्षण आणि इतर उद्योग प्रशिक्षण आणि आर्थिक मदत हे विकास काम आहेत. जल जीवन मिशन चे पैसै खाणारे सर्व लोक पाण्या वीणा मारावेत हा श्राप आहे.
रस्ते बांधणे , पाण्याची सोय करणे हे विकास काम नाहीं. हे गरजेची काम आहेत.
शिक्षण सुधार.
आरोग्य सुधार.
पाणलोट क्षेत्र निर्मिती.
शेत उद्याग प्रशिक्षण आणि इतर उद्योग प्रशिक्षण आणि आर्थिक मदत हे विकास काम आहेत.
जल जीवन मिशन चे पैसै खाणारे सर्व लोक पाण्या वीणा मारावेत हा श्राप आहे.
आज पण तालुका अक्राणीच आहे धाडगांव नव्हें
कोर्टात जनहित याचिका सादर
जोहार जिंदाबाद जय आदिवासी
ज्या सरकारचे तुम्ही जाहीर विरोध करत आहात
त्याच सरकारासाठी तुम्ही घरोघरी जाऊन मतदान मांगत होते.
bjp rss मिटाओ आदिवासी बचाओ✊🏻
जेव्हा, आपण उमेदवारी साठी धावापड करत असतो त्याच पद्धतीने मुंबई अस,दिल्ली अस रस्त्यावर उतृारवे लागेल...
भाजपा, हटाव आदिवासी बचाव.. ✊🏻
We want justice for Adivasi
✊✊✊✊
हे सरपंच पण गावाच्या विकासासाठी किती खर्च करतात ते त्यांना माहीत pesa च पैसा कसा खर्च करतात यांना बिचारा