आर्थिक प्रगती झाली म्हणजे सामाजिक न्याय मिळाला का ? | MaxMaharashtra | Economic progress | justice
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- आर्थिक प्रगती झाली म्हणजे सामाजिक न्याय मिळाला का ? | MaxMaharashtra | Economic progress | justice
सर्वोच्च न्यायालयाने SC ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात निकाल दिला आहे. SC ST समुदायाची आर्थिक प्रगती झाल्यावर त्याच्यासोबतचा जातीय भेदभाव थांबतो का ? आर्थिक प्रगती हा सामाजिक न्याय आहे का ? अशा सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे जेष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी..
#MaxMaharashtra #justice #news
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
I am very much impressed on hearing this.🙏
@difference2761 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता...
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
.....
लाज वाटत नाही तुम्हाला .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
योग्य समयसूचक अनुभवीक अभ्यासू विश्लेषण....🎉
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
@difference2761 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता...
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता..
लाज वाटत नाही तुम्हाला,.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
मागासवर्गीय राष्ट्रपतीला सुध्दा हा जातीवाद आजही सोडत नाही. हे
या देशातल वास्तव आहे.
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता..
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
राष्ट्रपतींची जात विचारणारे काँग्रेसी होते
Sir, tumche vichar yogya aahet. Ajun SC, ST lokana samajik samanata milat naahi. Layak asun suddha respect milat naahi .
@@shobhasonawane1362 बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवतात.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करतात.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क हे बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
राईट
साहेब
अगदी बरोबर आपण बोलले आहे
अगदी योग्य आहे सर..🔥
अगदी योग्य विश्लेषण सर
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता आणि सर्वसामान्य जनता भारतीय संविधान समजावून घेत नाही
तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास प्रामुख्याने झालं पाहिजे
तरच भारतातील प्रत्येक जातीचा आणि नागरिकांचा विकास होईल
उत्तम कांबळे यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले
Kamblesahebaplyavicharanapanchangpranamjaibheejaishivrainamobudhay
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
..
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
Collector झाल्यावर समाजाची ओलख लपवता आणी retire झाले कि बुद्ध महासभा , अंबेडकर संघटना चालवता 😢😢
👌 १००% सत्य
वरवर पहाता सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पुरोगामी वैगेरे वाटत असला तरीही तो सध्याच्या केद्रांतल्या सरकारच्या भूमिकेला अनुसरून आहे.
सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे की नाही एवढे सांगा. एका शब्दात.....
हो अथवा नाही!
अत्यंत महत्वाचे विस्लेशन व सत्य परिस्थिती मांडली आहे.
ज्या दिवशी धर्मांतर केलं,, त्याच दिवशी सामाजिक मागासलेपण दूर झालय
बरोबर आहे सर
वास्तविक विश्लेषण.
जय भीम जय संविधान... अभ्यासू विश्लेषण आहे..😊
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही... स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
Great sir
आज जो सुधारूढ होतो तो वरती येण्यासाठी दुसऱ्याला हात देत नाही
*त्याची मुले महागड्या शाळा कॉलेजात शिकू शकतात व ते कांही ही बनू शकतात पण ज्याच्या जवळ आर्थिक आधार नाही त्याची मुले या तर सरकारी शाळेत मराठी शिकतात किंवा शिकतच नाहीत मग आर्थिक समानता कशी येईल..??*
बरोबर आहे
@@bapusahebdhaware1814 हाच विचार न्यायालयाने केला आहे.आरक्षणाचा लाभ घेवून उन्नत कुटूंब आरक्षणातून वगळले तर समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळेल.पण एससी एसटी मधील उन्नत कुटूंब आरक्षणातून बाहेर येण्यास व आपल्याच समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाचा लाभ देण्यास विरोधात आहेत.राजकीय नेते पक्षही ही अशाच लोकांची वकालत करत आहेत.
Kharay he aplich lok aplyach lokana mage khechtat.
Tithe caste matter kartch nahi.
Amhich shrestha ashi bhavna aste ya lokanmdhe
एससी आणि एसटी प्रवर्गात क्रिमीची Layer गरज आहे
Because जो IAS/IPSहोतो त्या पुढची पिढी पुन्हा IAS/IPS/क्लास 1 अधिकारी होते.आणि बाकीचे लोक तशेच मागास राहातात.म्हणूनच ते लोक अनुसूचित जाती, एसटीमध्ये क्रीमी लेयर नसलेल्या निकषांना विरोध करत आहेत .
Because next generation che future danger zone madhye aahe asse vaatay tyanna .
Sir, your speaking true that is ground reality.
क्रिमी लेयर सर्वांनाच लागू झाले पाहिजे
डुप्लिकेट बनते ...पैसे दिल्या वर ...
Barobar aahe sir ❤❤
आर्थिक प्रगती झाली आणखी काय पाहिजे. सामाजिक न्याय कालबाह्य.सर्व गरीबांना एकच न्याय,एकच कायदा पाहिजे.
सामाजिक न्याय हा प्रथमतः आपला न्युनगंड घालवला पाहिजे.तसेच समाजाशी एकरुप झाले तर सामाजिक न्याय मिळतोच.
ह्यानंच जात सोडायची नाही ...फायदा आहे त्यात...
एकदम बरोबर.
लक्षात घ्या...
आपल्या विचारांना सुधारल्याशिवाय जात जाणार नाही...पण आरक्षणाने मागासलेपण जाऊन जर एक कुटुंब सुस्थितीत आले तर त्यांनी त्याच जातीतल्या इतर वंचितांसाठी जागा सोडल्या पाहिजेत. त्या जागा ओपन कॅटागोरीला द्या अस कुणीच म्हणत नाही...
You are correct sir,
शासनात प्रतिनीधीत्व साठी ही तरतूद
आहे...आर्थिक सुधारणा, रोजगार हमी
योजना नाहीत. ..
कांबळे सर आपण खालच्या जाती म्हणण्यापेक्षा अनुसूचितील उर्वरित जाती म्हणायला हव...जय भीम जय बुद्ध🙏
पहा ...कोणाच्या मनात उचच नीच आहे ...आमच्या तर नाही
मार्ग दर्शक पद्धत आहे सर विचार❤
जाती, नष्ट, करा, व माणुस, हि, एकच, ठेवा, नंतर, आर्थिक निकषांवर नोकरी, द्या, शिक्षण, सर्वाना, मोफत, द्या
Ek dum barobar bolla pn he karyach dum konha madhech nhi aahe na Congress na bjp na konhi sagde dalle basle aahe
१ नंबर बोललास भावा
सर , अगदी वास्तविक विश्लेषण 😊
जयभीम
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
.
.
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता..
लाज कशी वाटत नाही तुम्हाला..
स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
मोठा म्हणणाऱ्या भावाने.... छोट्या भावाला नेहमी तुच्छ आणि हिन वागणूक दिली आणि देत आहेत. इथल्या संपत्तीचं समान वाटप व्हावं आणि आरक्षण संपवाव.
Great positive Amazing thought s...व समान Payment law करने ही मुलभूत प्राथमिक गरज आहे.
अतिशय सुरेखरित्या आपण SC, ST चे आरक्षण व त्यांना क्रीमिलेअर लावण्याविषयी जो काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याबाबतीत मुद्दे मांडलेले आहेत. जोपर्यंत जात संपुष्टात येत नाही तोपर्यंत हे जातीपातीचे राजकारण चालूच राहणार आणि ही वास्तविकता आहे. त्याला कुणीही नाकारू शकत नाही.
True
तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता..
..
महाराष्ट्रात सत्तेत जे लोक आहेत ते लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले आहेत सर्वांना निवडणूक लढण्याचा आधिकर आहे तुम्ही ही उभे रहा व निवडून या,या लोकशाही मध्ये बहुमताचा विचार होतो.
Kon nivdun aalai? Todafodi krun aalet sattet Ani janatechaya tondala paani pusle aahet
@@realityisdifferentr5055 आमदार होण्यासाठी निवडून यावे लागते.
@@realityisdifferentr5055 पक्या दहा वेळा बदाबदा पडला आहे 😀😀😁😀😁😀😁
☺️
Correct statement, status of an individual is not being judged by his position or wealth but it is being judged by his caste. Adopting of philosophy of Mahatma Phule and relinquish of Brahamins Religion is only the solution for it.😊
ठरविक लोक फायदा घेत आहेत त्यानी स्वतः आपल्या ईतर बांधवांच्या साठी पर्याय उपलब्ध करून द्यावा
सर्व जाति समभाव
जितका सम्मान ब्राह्मण समाजाला तितकाच सन्मान दलितांना.
सर्व जाती समभाव
Pn te brahman lok kadhi h hou denar nahir😢😢😢
ज्याचं पोट भरलंय त्यांना आपली भाकरी दुसऱ्याला द्यावी त्याचं पण पोट भरल पण नुसतं मला मलाच पाहिजे ही भावना चुकीची आहे ज्याला याचा लाभ नाही मिळाला त्याला मिळालाच पाहिजे
Jatiwar survey whayla pahije mhanje kalel 10% loka kasa 90% lokanchya hakkacha khaat aahe. Tumhala pan mahit aahe kon konacha khaat aahe pan tumchya dokyatla jatiwad jaat nahiye. Bramhanala bolaychi himmat nahi tumchi, jo aply mehnatine thoda pudhe aala tyala pan tumhala mage khechaychay. 90% sampatti jau dya na SC/ST chya garibankade, kay problem aahe tumhala? Bramhan 90% khaat aahe tevvha tar tumhala problem nahiye.
जांचे pot भरले स्वतःहून आरक्षण
सोडतात, मी बघितले पण त्याच्यावर हा प्रयाय नाही,
सर अगदी बरोबर विश्लेषण
जर काही जातींना प्रतिनिधित्व मिळत नसेल तर त्यासाठी शासनाने Kg ते Pg हे सर्व शिक्षण मोफत आणी सक्तीचे करावे म्हणजेच ते सक्षम होतील आणी ते नोकऱ्यांच्या मुख्य प्रवाहात येतील.
ज्याचे जेवण करून झाले त्याने थोडे थांबावे आपल्याच मागे राहिलेले भावा लां जेवण करुद्या सवलत आणि रखिवजगा हे आपल्याच भावाला मिळू ध्या
बरोबर आहे
मग पाटील, कधी सोडताय तोट
@sumedh358 पाटला नी सोडले हा इतिहास आहे ... त्रिवार सत्य आहे इतिहास काढून पहा...पण आज पाटलाचे पोर उघड्या वर पडल आहे त्याला शिक्षण नाही नोकरी नाही भरमसाठ फी परवढत नाही तरी तुम्ही त्याला विरोध करता... सयाजीराव गायकवाड ...शाहू महाराज ह्यांना विसरले का ?
जोपर्यंत शाळेच्या दाखल्यावर धर्म, जात, पोट जात हे लिहिणे बंद होत नाही तो पर्यंत भारतात सामाजिक समता कशी काय येणार? इकडे सामाजिक समानता पण पण पाहिजे आणि आरक्षण पण पाहिजे. हाच विरोधाभास आहे.
जर्मनी आणि फिनलंड सारखे सर्वाना फ्री शिक्षण आणि हेलथ care हा उपाय आहे . पण भारतीय माणूस हा जात आणि धर्म ह्यावर voting करतो त्या मूळे काही होऊ शकत नाही -हे खुद्द बाबासाहेबानी म्हंटले आहे
एकच लढाई स्वातंत्र्यसाठी झाली नंतर सगळ्या लढाया या गुलामीसाठी पर्यायाने भिक मागण्यासाठी होत आहेत
बरोबर आहे सर, आर्थिक आधार होऊ शकत नाही तरी EWS 10 % दिलं आहे.... आणि संविधान मध्ये provision aahe economically backward साठी
6500 त्या पेक्षा अधिक जाती त्या आधी नाष्टा करा
खूप छान विश्लेषण केले सरांनी 👍
खूप छान विश्लेषण केले साहेब ❤
भारत मध्ये समान नागरी कायदा लागू केला जावा.
Neet UG 2024 Maharashtra cutoff MBBS
OPEN -660
OBC -658
EWS -655
SC -560
ST -500
After seeing this many top candidates get demotivated
And for SC , ST they get private institutions for MBBS , fees for them is Zero
But this is not for open and obc
This is kind of injustice with them
Bhau tu rahuch de data tar kuthun tari uchlala tu pan tula sadh he mahit nahi ki Aarakshan aani saman nagari kaydyacha mulat kahich sambandh nahi😅
हे खरं आहे ...आणि हो महिंद्रा SUV मधून यायचे अगदी रुबाबात आणि 2000 फीस भरून जायचे ...हे त्रिवार सत्य आहे
3000 वर्षे फुकट खात आले आहे तरीसुद्धा आपल्यालाच म्हणतात की तुम्ही फुकट खाताय आम्हाला किती झगडावे लागते हे आम्हालाच माहीत आहे प्रत्यक्ष तुम्ही आमच्या जागेवर येऊन बघा कसे राहतो आम्ही आम्ही कसे त्यातून आम्ही अभी वाट काढतो शे फुकट बसून खात नाही खूप मेहनत करावी लागते
तू बघायला आला होता का मराठे ३००० वर्ष बसून फुकट खात होते. सगळा इतिहास तुलाच माहीत हो..
3000 वर्षा पूर्वी तू होता का पाहायला...काही evidence ...सर्व भाकड कथा...आणि हो डॉ बाबासाहेबानी हे प्रयोजन तुम्ही प्रगत व्हावे म्हणून केले ...तू घेऊन बसलास 3000 वर्षा पूर्वी .
उत्तमराव कलेक्टर झाल्यावरही जातीय वाद संपत नाही तर यावर कायमस्वरूपी उपाय सांगा. नाहीतर आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम झालेल्या मुख्य प्रवाहात आलेल्यांचे आरक्षण बंद करा,अशी संविधानातील मुलभूत तत्त्वांना सुसंगत अशी भुमिका तरी घ्या.
हे असे म्हणणार नाहीत ...सगळ पाहिजे ...आरक्षण ही एक न संपणारी भूख झाली आहे
🙏🏽💪🏽
सर्व जाती समभाव
या देशात कोणीच आयत बसून फुकटच खायच नाही..
इथे कोणीच फुकट बसून खात नाही आहे. ज्याचा सत्ता शिक्षण पासून वंचित ठेवले गेले त्याचा हक्क डाईचे चालू आहे.
कोण खत रे आयत जमिनी तुमच्या गडी चे मने आयत नाही खायचं
@@rajeshhowal5400तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
..
..
पिढ्यानपिढ्या ज्याना मानवी अधिकारापासून वंचितच ठेवण्यात आलेले आहे त्याना मुख्य प्रवाहात आणणे, ही सरकारची जबाबदारी आहे. जोपर्यंत तसे घडत नाही तोपर्यंत आरक्षणाचे धोरण राबवणे ही शासनाची जबाबदारी आहे.
@@vasantshinge186 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता....
लाज वाटत नाही..
स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
तुमचे कधीच पोटभरनार नाही सामाजीक न्याय कधीच मीळणारपण नाही काही काळजी करू नका तुमही सामाजीक म्हणजे नेमके काय खुलासा झाला पाहीजे
Very good observation
Kamble saheb....jo collector or adhikari / doctor / enginner zaala ST/SC category madhun ....tyanchi mul/muli na khup changl eduaction milate ( convent school, private coaching classes ) tyach SC/ST cha ekdum garib mulala/mulila je tya prakar ch education milat nahi tyana mg kas labh milel sc/st reservation cha ....karan te seats je SC/ST cotegory madhun collector/doctor/engineer zalet tyanchi mul/muli gheun jatat.....mg ks .....je aata sc/st madhil garib lokani garib ch rahaych ka mg pidhyan pidhya......non creamy layer lavayla pahije sc/st la
सर तुम्ही म्हणता की बरोबर आहे. परंतु आर्थिक बाब सुद्धा महत्त्वाचे आहे कारण मी मराठा या जातीतील असून भूमिहीन आहे. मग कनिष्ठ अस्पृश्य जातीतील मुली बरोबर लव्हमैरेज करायला मला मुलीच्याकडून प्रचंड विरोध झाला.कारण माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणूनच ना. मग मला मराठा म्हणून आरक्षणाच्या बाजूला का ठेवण्यात यावं.
तुला मॅरेज करायचं का आरक्षण पाहिजे हे आदी ठरव मग मार्ग काडू
कारण सगळ्यात जास्त जात हेच लोक मानतात आपण नाही आपण उदार भूमिका ठेवली तरी यांना स्वतःची जात सोडायची नाही.
जाती बाहेर विवाह करण्यासाठी आपली जात मानसिकता विरोध करते.ही मानसिकता आपल्या समाज व धर्म रुढीने तयार केली आहे. दोषाचे ठिकान तेथे आहे, आपण कोणा एका जातीला दोष नाही देऊ शकत.
मुळात आरक्षण ही संकल्पनाच रुढी,धर्माच्या पोठी जन्मलेले बाळसेदार बाळ आहे. आपण धर्म वगळुन सगळी चर्चा करत असतो.म्हणजे गुन्हेगार सोडून ,ज्युडीशिअल ट्रायल !
मित्रा आपल्यासाठी आता ईडब्ल्यूएस आहे ना!@@jyotilokhande-l6t
आरक्षणा ऐवजी खाजगीकरण थांबवण्या साठी आवाज उठवला पाहीजे
समान नागरिक कायदा.....
जातीय वाद नाही.प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे.इतरांचा आदर करावा,प्रत्येक समाजा मध्ये आर्थिक मागासलेपणा आहेच
मग समाधान तरी कोणते असते? हेच हेच म्हणत राहणे हे सर्वांना समजते
उत्तम विश्लेषण
धन्यवाद.म्हणजेच आपण मान्य केले की आर्थिक विकास झाला म्हणजे सामाजिक विकास झाला असे नाही हे आपण मान्य केले आहे.म्हणजेच सामाजिक विकास नोकरीत आरक्षण देऊन होत नाही. म्हणजे शिक्षणातील आरक्षण सुधारीत करून, सामाजिक संस्थावर आरक्षण देऊन विकास केला जाऊ शकतो
राखीव जागा मिळण्यासाठी. निश्चित केलेली पात्रता पूर्ण करणे जरुरी आहे.
जय.भिम 💯
आजही अ.जातीमधील काही जातींना बहुजन म्हणून घेणारे खोल्या भाड्याने देत नाहीत.किंवाशेजारीप्लाट सुद्धा घेउ देत नाहीत.म्हणजे जातीवाद कायम आहे.
The base of Buddhism is equality humanity and peace in the world, Buddhism can save the world from inequality and war. All humans are equal in Buddhism.
तुम्ही बोलता ते मला १००%पटल पण किमरल लेयर लावल्यास फायदा काय होणार याची माहिती दिली तर बरं होईल 😮
योग्य मत सर.
अनुसूचित जातींना अंतर्भूत करणं किंवा यादीतून बाद करणं हे राष्ट्रपतींच्या अखत्यारित आहे तर ज्या जाती पुढारल्या असतील त्यांना यादीतून राष्ट्रपतींनी बाद करावं
पहिले अनुसूचित जाती तुन भिमटे काढा.सगळ आरक्षण यांनीच खाल्लं आहे आता पर्यंत.चांभार मांग ढोर मेहतर यांच्या पदरात काही तरी पडु द्या 😁😁😀😀😀😀😀😁😁😁😁😁
कोणाला या यादीतून बाद करावं हे तुमच्या विचारसरणी वरून समजतं तुमचा काय रोख आहे बोलण्याचा
😮😮😮
एकच मार्ग बौद्ध धर्म स्वीकारा,जातीचा अंत होईल
अतिशय कळीच्या मुद्यावर बोलतात सर तुम्ही.... लातूर शहरात (बौद्ध, मातंग, मुस्लिम) यांना प्लॉट, फ्लॅट, घर खरेदी, भाड्याने घर मिळत नाही. तुम्ही काय करता किती लाख कमावता, किती नोकरदार आहेत घरात याच्याशी बुरसटलेल्या समाजाला काही ही देणे घेणे नाही. महत्वाचे काय तर तुमची जात ?
तुम्ही सोडली का ?
मी काय सोडू भाऊ
Bass.. ❤dyano.... Fakt bahane paheje tumhala... Arakshan cha fayda ghenyache...
❤❤❤❤
जय भीम
ज्याचे पोट भरले की त्याने दुसऱ्याला जेवायला दिले पाहिजे
तेच सांगतात ते नीट लक्ष देउन ऐका.. भाकरी ची संख्या ते वाढवायला सांगतात म्हणजे सगळ्यांचे पोट भरेल
Amhi deto sarvana
@@amolgaikwad7593 भाकरीची संख्या शंभर टक्के ऐवजी दोनशे टक्के केली तरी सगळयांचे पोट भरणार नाही 😁😁😁😀😁😀😁😁😁😁😀😁😀😁😀😀
@@amolgaikwad7593 दोनशे टक्के भाकरी करावी लागेल मग 😀😀😀😀😀😀😀
@amolgaikwad7593 राज्यकर्ते हे कधीच होऊ देणार नाहीत
SC President Ramnath Covind and ST President Draupadi Murmu was not invited by the PM for Ram Mandir and New Parliament Building's.
माझा मित्र मराठा समाजातला होता. पण त्यांना एका चांभरणे गावात बंगला बांधला तर तो त्यांना शिव्या देत होता. कारण त्यांच्या हून सामाजिक खाली असणारे आर्थिक रित्या पुढे गेले तर त्यांना त्रास आणि इर्षा होत होती.
सामाजिक उत्थान आरक्षणाच अर्थ आहे आर्थिक नाही.
जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण व प्रतिनिधित्व राहील.
🙏🙏🙏
मस्त
बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करतात.
..
लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता..
जगातील सर्वात बोगस संविधान, सर्वात जातीयवादि संविधान, भारतीय संविधान
जर आरक्षणाने, कलेक्टर झाल्याने समस्या सुटत नसेल तर आरक्षणाचा उपयोगच काय? ते रद्द करून दुसरा काही उपाय शोधायला हवा.
जातपात नष्ट करा म्हणतात पण कोणीही प्रयत्न करत नाही, करणार नाही . यावर उपाय काय यावर भाष्य करावे.
महाराष्ट्रातील चांभार समाजाला sc मधून कट करून ओपन मधे टाकावे ही मागणी करा, कारण दलितांचे कोणतेही प्रश्न असो कधी सोबत नसतात.
शिक्षण मिळालं, चांगली सरकारी नोकरी मिळाली, बंगला मिळाला, गाडी मिळाली ऐशा आराम मिळाला तरी पण कमीच ...समाधान हे मानण्यात असत भाऊ...सगळ काही मला आणि माझ्या पिढीला मिळालं पाहिजे ते पण फुकट मग मी किती मागास आहे सगळ मिळून पण मला किती त्रास आहे याचा हा दिखावा ....अरे आपल्याच समाजातील जातीतील असंख्य जण इतर पीडित,वंचित आहेत त्यांना काहीच फायदा मिळाला नाही त्यांना पुढे येता यावं म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ...पण काही पुढारलेल्या लोकांना आयत खायची सवय झालीय त्यांना सोडवत नाही हीच खरी मेख आहे...
सुप्रीम कोर्टाचे किती जज वंशपरंपरागत पद्धतीने आहेत?
जज नियुक्त करण्यासाठी संविधानात सांगितल्याप्रमाणे भारतीय न्यायिक आयोग स्थापन का केला नाही?
कॉलेजीयम पद्धतीने जजची समिती मुख्य न्यायाधीश आणि इतरांची नेमणूक करते.
ते न्यायाधीश पण स्वतः सुद्धा यांच पद्धतीने आलेले असतात आणि मुख्य न्यायाधीश म्हणून पुढचा नंबर या पद्धतीने त्यांचाच असतो मग ते कशाला विरोध करणार?
प्रत्येक संवर्ग हा एकजीनसी समूह आहे.
महार, मांग,मातंग, कैकाडी चर्मकार असे वेगवेगळे घटकांना वेगवेगळ्या आरक्षण दिलं तरी प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे भेद असणारच आहेत. जर आपण म्हटलं की बौद्ध हे मातंगापेक्षा जास्त प्रगत आहेत तर मातंगांना वेगळा आरक्षण द्यावं सहज भविष्यात असं पण होईल की मातंगा मधले काही कुटुंब प्रगत होतील तर काही कुटुंब अप्रगत राहतील मग मातंग अंतर्गत सुद्धा वेगळा आरक्षण देणार काय? अनुसूचित जातीचे अंतर्गत आरक्षण दिल हे संपूर्णपणे असंवैधानिक आहे कारण संवर्ग हा एकजन्सी जातीच्या समूह आहे ज्यांनी जातीभेद झालेल्या ज्यांनी सामाजिक समस्यांचा सामना केलेला आहे त्यांना आरक्षण दिलेला आहे त्याच्यामुळे क्रिमीलेअर लावून हे सुद्धा घटनाबाह्य आहे.
Cast sampava aarakasansmpava
@@rajhansborkar7974Bhau on paper kahi nasta sagla manat asta paper wr sampavun kai karta jewha aplya eka chotusya circle baher padto ani apan pahato baher ch jag tewha kalta but konala pn swatacha comfortzone sodayacha nahiey n uppercaste la mothepan n reserved caste la arakhsan hech kai caste chya sub caste madhe pn chota motha chalta so he sagla manach ahe konta pn sarkar ala tari kahi nahi hou shakat. Yach topic wr max maharashtra cha ajun ek video alela ahe caste subcaste wr tyat pahila ki kalta lokanchya manamanat mothepana rujlela ahe konala pn te sodayach nahi.
हाच निकष जनरलवाल्यांना पण लावा. ते पण ५०% आरक्षणाचा लाभ घेतात.
Saglyat mahatwacha aarakshan he garibi hatav mohim nahi aajhi jaatiwad lokanchya dokyatun gela nahi me swata videshat rahto pan mazya family la ghar nahi milala bhadyane he wastav aahe even gheu sudha det nahi
👍👍👍👍👍
@difference2761 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही तुम्हाला .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता. 💩
आज पण जातीवाद आहे
जातीवाद आहे म्हणजे नेमकं काय होतंय तुमच्याबरोबर? तुम्हाला काय अनुभव येतायत? Pls शेअर करा.
@@greenearthplanters4979 मि मंगरुळपीर मधे राहतो जिल्हा वाशिम.मला एक 2BHK Flats विकत घेयायचा होतो मि 2021 मधे आमच्या मंगरुळपीर मधे एक लेआऊट पडलं आणि तेचा मालक आनंद जाखोटिया हा आहे नेमकी कामा साठी सुरुवात च झाली होती मि त्यांना म्हणालो होतो कि मि LIC of India वाशिम ला job ला आहो मला flats 2BHK खरेदी करायचा आहे त्याने मला माझ नांव कुठे राहतो हे सर्व विचारले आणि मि पूर्ण माहिती दिली आणि मला 4/5 दिवसा नी बोलवलं मला अस वाटल की आता मि नवीन घर मिळणार परत त्याचा कडे गेलो तर तो म्हणाला सर्व Flats बुक झाले तुम्हाला नाही मिळणार मि म्हणालो आता च नेमक च काम सुरू होत आहे आणि सर्व कसे विकले गेले तो म्हणाला हो गेले म्हणे तो जाखोटिया नंतर मला एक एजंट नै सांगितले कि तो जाखोटिया बौद्ध समाजाचे माणसाला Flats देणार नाही.
@@greenearthplanters4979जातिवरून हिनवल जात ग्रामीण भागात आणि शहरी भागात पण काही प्रमाणात आजही.. माझा स्वतःचा अनुभव आहे ऐका सवर्ण समाज्याच्या माझ्या मित्राच्या घरी मी स्वतच्या हाताने पाणी घेतल,त्या मित्राच्या नातेवाईकाने माझ्या मित्राला सांगितले हे खालच्या जातीचे आहेत यांना पाणी का घेऊ दिलं..तेव्हापासून त्या मित्राच्या घरी आजतागायत गेलो नाही आणि जोपर्यंत जिवंत आहे तोवर जाणार नाही..अशी अनेक उदाहरणे आहेत माझ्याकडे ...जातीयता संपणार नाही??
सामाजिक स्थिती आर्थकदृष्टया नाही ना ठरत मग ओबीसी ना नॉन क्रीमी का😅
Karan obc samajik backward nahi aahet mhanun.
ओबीसी आरक्षण हे sc, st पेक्षा वेगळं आहे.. अभ्यास कर थोडं..
यांच अभ्यास नाही काही, जे दुसरा बोलणार ते बोलतात. व्हॉट्सॲप वाचून
हो ना ! गुणवत्ता ही काळाची गरज आहे नाहीतर बांगलादेशातील
@@user-wf4uo3pt6oare bhau bangadesh cha mudda mahit ahe ka tula kai ahe te ,tithe hindu na arakshan dile hote tyavirodhat muslim lok rastyavar utarli hoti ,abhyas karun comment karat ja
तुमचा धर्म - देव ,तुमची एकच संस्कृती असेल
तर फक्त धर्माचे नाव तुमची ओळख असू द्या.
ज्यावेळी तुम्ही जात म्हणून स्वतःची ओळख लावता.
तिथेच मग भेदाभेद सुरू होऊन संपूर्ण समाजाची ,देशाची वाट लागते.
जात लावणे...जातीचा उच्चार करणे अगोदर बंद करा.
धर्म म्हणून एकच ओळख ठेवा.
आपल्या संविधानाने च जातीवाद वाढविला आहे...
आरक्षण व्यवस्थेच्या अगोदर येथे भेदाभेद नव्हते का हे एकदा समजून घ्या प्लीज
@@omkar-ql1cq मग आता जातीवर आधारित आरक्षण लागू झाल्यावर भेद संपले का??उलट तर जास्त वाढले...
@@Usergkirdhk खरोखर किती मूर्ख असशील याची कल्पना करूनच भीती वाटते.
मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो... त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या वंचित गटालाच आरक्षण मिळेल... अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीतील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब नाही... जर आपण क्रिमी लेयर लागू केले तर ...म्हणून फक्त SC आणि ST प्रवर्गातील ज्यांचे पालक IAS, IPS आणि राजकीय नेते सरकारी कर्मचारी नाहीत, जे श्रीमंत नाहीत आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच आरक्षण मिळेल या वर्गातील गरीब लोकांना आरक्षण मिळेल....
मूर्खता
लवकरच आरक्षण बःद होणार आहे . किलबील करू नका.
आधुनिक विकास में सामाजिक न्याय की कोई स्थान नहीं है
288 विधानसभा जागेत एकाच जातीचं प्राबल्य यावर का? यावर कोणी बोलायलाच तयार नाही.
Kontya re???
Barobar eka jatiche 50 60 % amdar asatat
संविधा नात असे काही आहे कां ?
आपण जे सांगता यावरून असे दिसते आहे की आपले कधीच समाधान होणार नाही...
विषयाच विषया तर करून आपल्याच समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे अरे न्यायालयाने सामाजी क आरक्षण बंद करा अस कुठही म्हटलेले नाही फकत आर्थिक उन्नत झालेल्या लोकांनी त्या आरक्षणाचा फायदा न घेता आपल्याच समाजातील गरीबांना द्यावा तेवढच म्णन आहे .
What's about untouchability?
मराठा समाजाला न्यायालयाने आरक्षण नाकारले तर संविधानिक आणि इतर समाजा बाबत खंड पीठाने निर्णय दिला तर तो संविधानिक असे कसे..हा अन्याय नाही का?