SKM Protest : हमीभाव कायदा कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा करणार आंदोलन |Agrowon
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- #Agrowon #kisanandolan #msp
संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्याची गुरुवारी (ता.११) घोषणा केलीय. तुम्हाला आठवत असेल २०२० साली तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीत एक वर्षांहून अधिक काळ आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलनापुढे अहंकारी केंद्र सरकारला अखेर गुडघे टेकावे लागले आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. आता पुन्हा एकदा याच संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनाची घोषणा केलीय.
Samyukt Kisan Morcha has announced to protest again in Delhi on Thursday (11). You may remember that in 2020, the Samyukt Kisan Morcha protested for more than a year in Delhi against the three agricultural laws. At that time, the arrogant central government finally had to kneel before this movement and withdraw three agricultural laws. Now once again the same Samyukt Kisan Morcha has announced the agitation.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
सरसकट कर्ज माफ करा शेतमालाला हमीभाव द्या
जे सरकारचे डोळे उगडण्याच्या पर्याय करतात त्यांना विरोधी मानतात
संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद.
खुप सुंदर माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व सामान्य शेतकरी सत्ताधारी सरकार वरती खुप नाराज आहे.
कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि हे सरकार या लहान योजना मध्ये सर्वांना गुंतवून ठेवते म्हणजे कर्जमाफी चा विषय कोणी काढत नाही
डोकेदुखी ठरत असेल तर कर्जमाफी द्यावी
शेतकऱ्यांना भिक नोको हक्क हवा फक्त शेत मालाला कायदेशीर योग्य भाव मिळावा
कर्जमाफी झाली पाहिजे
Veri nice information
भाजपला हार पत्करावी लागेल
कोणताच पक्ष शेतकर्याचा नाही.
प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ता आमदार सदैव जनते सोबत आहे
प्रहार चा एकही आमदार गुवाहाटी ला गेला नव्हता... बरोबर ना
सरसकट कर्जमाफी
सरसकट कर्जमाफी करा पिक विमा द्या
Pick karj mapi kravi Maharashtra India
सरसकट कर्ज माफ करा 2014 पासूनच
संपूर्ण कर्ज माफी करा
सर लातूर जिल्हा चा विमा मीळाला नाही मीळनार आहे की नाही
कांदा शेतकऱ्यांना सुधा आंदोलन करावं लागेल चलो मुंबई
Jay kisaan
Krija mifa kra
जो शेतकरी कर्ज माफी करेल, हामी भाव देईल, तोच निवडून येईल
काही जरी झाले तरी शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. नाही तर बि जे पी चा सुपडा साफ होईल . महाराष्ट्रातून . शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे . जय जवान जय किसान . 😅😅😅😅😅
महाराष्ट्रात सरसकट कृषी थकबाकीदार कर्जमाफी केली तर भाजपचे सरकार येईल अन्यथा येणार नाही
तूम्ही पण शेतकरी संघटना ना.....
योग्य सहकार्य करावे 🎉🎉🎉🎉🎉🎉
काँग्रेसी आहेत....
एक एक वर्ष कुठे शेतकरी आंदोलन करत असतो का हे कोणती शेतकरी आहे सर्व जनतेला माहीत आहे आणि हमीभावाचा कायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एकालाही लागू होत नाही कारण या कायद्याची महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला गरजच नाही उदाहरणार्थ तुरीचे भाव 12000 आहे आणि हमीभाव 7,500 आहे शेतकऱ्यांनी नसून राजकीय नेत्याचे एजंट आहे
पांढरपेशा दिसतोय???
तु सरकार विरोधी आहे का
देश. हा. फुकट. मिळावा. लढत. आहे एसटी बस. हाप. लागली. बहीन. विज. बील. सीलेडर.विहीर.आनखिन.काय.
कर्जमाफी झाली पाहिजे