अहो पत्रकार दोन वर्ष झाली उध्दव ठाकरे यांचे पक्षा बाबत निर्णय देतय कोर्ट , न्यालयावरील विश्वास संपलाय सर्व समाजात , भाजप पक्षाचे एजेंट आहेत सर्व त्यांना कळेल लोकसभे सारखे विधान सभेला
कोर्टाने पक्ष व चिन्ह मूळ पक्ष्यालाच दिले पाहिजे त्याशिवाय अशी गद्धारी तसेच पक्ष फोडाफोडी बंद होणार नाहीत नाहीतर कोर्टपन मॅनेज झालंय असा जनतेचा समज होईल
सुप्रीम कोर्टाने हा शिवसेना आणि राष्ट्रवादी आपत्रता आणि चिन्हाबद्दल चा निकाल विधानसभेच्या निकालांतर दिला तर खूप छान होईल. महाराष्ट्राची जनता खूप आभारी होईल.
90 वर्ष म्हातारी आजी न्यायालयात आली होती,,,,, कांही नी विचारले,,,,का आलीस आजी,, आजी म्हणाली,,,मी 16 वर्षाची असताना बलात्कार झाले होते,,,, त्या केस चा आज निकाल आहे,,,, म्हणजे,,,,, भारतीय न्यायपालिका कि जलद गती ने न्याय देतो,,,,,,, ,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
अनुजा धाकस मॅडम लोकसभेच्या अगोदर निकाल दिला पाहिजे होता कारण कोर्ट विकले गेलेले आहे शिंदे कडून धनुष्यबाण चिन्ह काढून घ्यावे अजित पवार गटा कडून घड्याळ चिन्ह काढून घेतले पाहिजे त्या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत नवीन चिन्ह द्यावे
जनतेचा आता कोणत्याच कोर्टावर विस्वास राहिला नाही जर कोर्टाला खरच न्याय द्यायचा असता तर कोर्टाने अजितदादा गट आणि शिंदे गट कधीचं अपात्र झाले असते जर न्यायाधीशच विकले जात असतील तर न्याय कोणाजवळ मागायचा
आमच्या कंपनीचा पण असच काहीसं बाविस वर्षापासून केस चालु आहे. सुप्रीम कोर्टाने हा कामगारांच्या बाजूने संमती दिली होती सेम टू सेम जिथे सत्ता त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही तर हे असे कट कारस्थान करायला लागतात. ज्याचा कोणी वाली नाहीं त्याचा देवच पण केंव्हा पावेल काही भरवसा नाही जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
Supreme court he vikale gele ahe... 2 varsha pasun janatecha paisa he govt aplya khishat ghalat ahe...ani supreme court he tyana support karte he lokana kalat nahi ka. supreme court la sah aaropi kara
सुप्रीम कोर्टाने सुद्धा जनतेचा विश्वास गमावला आहे .
ह्याच महिन्यात दोन्ही पक्षांचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाने लावावा हिच अपेक्षा आहे 🙏
आम्हाला कोणत्याच कोर्टवर विश्वास राहीला नाही देश या लोकांना जनता माफ करणार नाहीत
जनतेच्या मनात मा.श्री ऊध्दव जी ठाकरे
साहेब 🔥🔥🚩🚩
मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आहेत यांना स्विकारले आहे भरघोस प्रतिसाद देऊन त्यांना निवडून आणतील 🚩🚩
🚩👍
सुप्रीम कोर्ट अजिबात एक वर्ष निकाल देणारच नाही . मोदि निवडणूक आयुक्त आणि सर्व कोर्ट एकमेकात गुंतलेले आहेत .😂
Tyana bolu dya
या ताईने मुद्द्यावर येण्यासाठी तब्बल ५ ते ६ मिनिटे वाया घालविली.
कोर्टा पेक्षा बरं आहे की?
सरळ मुद्दा घ्या
वीडियो मोठा कराय साठी इकडच्या तिकडच्या गप्पा हानतेत
Thanks. Mi video 5 min nantar chalu kela
😂😂😂😂
भारतीय न्यायव्यवस्थेवर लोकांचा भरोसा नाही कोणी पण पक्ष फोडून सत्ता उपभोगून बेकायदेशीर सरकार चालवणार सुप्रीम कोर्ट तारीख देत राहणार
न्याय विकला जातो हे आज पटायला लागते, कितीही प्रयत्न केला तरी लबाड लोकांना न्यायालयात त्यांच्या बाजूने न्याय मिळतोच
दोन वर्षे झाली तरी निकाल लागू नये ही शोकांतिका . 😢केवळ वेळकाढूपणा आहे !
@@sandeepjadhav2859 न्यायव्यवस्थेचे अपयश मानायला लागेल.
शिंदे वकील दुसरा उज्वल आहे 😮 हे बोलतात तसं घडत नाही ! त्याच्या उलटंच घडते
जनतेच्या न्यायालायत निर्णय झाला आहे ... खरा पक्ष कोणाचा ... झालेल्या लोकसभा निवडणुकीत ...
जनतेचे न्यायालय आहे.
विधानसभा ला जनता निर्णय देईल...
कोर्टा विरुध आदोलन करायची वेल आली आहे का ? मानुस मरेल पन न्याय नाही मग असा कोर्ट कशा साठी
अहो पत्रकार दोन वर्ष झाली उध्दव ठाकरे यांचे पक्षा बाबत निर्णय देतय कोर्ट , न्यालयावरील विश्वास संपलाय सर्व समाजात , भाजप पक्षाचे एजेंट आहेत सर्व त्यांना कळेल लोकसभे सारखे विधान सभेला
याच्यामुळे न्यायालयावर चा विश्वास उडत चालला. तारीख पे तारीख हे किती दिवस चालणार
@@dinkaraher6983 तारिख पे तारीख याचा अर्थ निकाल नाकारणे .
कोर्टाकडून एवढा वेळ लागला तर अशा मीळणाय्रा न्यायाचा उपयोग काय ?
लवकर निर्णय घेतला जाणार नाही हे सर्वांना माहीत आहे कारण भारतीय न्याव्यवस्था
दीड दोन वर्षात काही झाले नाही ते आत्ता काय होणार,
आज कोर्टात काय झाले 😂😂😂😂😂😂😂😂 तारीख पे तारीख
टाईमपास, वेळेवर न्याय नाही, तो अन्यायच असतो.
त्यामुळें टाईमपास
शिंदे ने स्वतःचा पक्ष काडावा
कुत्रं पण विचारणार नाही
तारीख पे तारीख 😂
निर्णय फक्त पुढे ढकलायचा आणि खोट्याना संधी देऊन राजकारणाची पोळी भाजून घ्यायची.
सत्याचा निर्णय नाही😢
इलेक्शन कमिशनर भाजप चा पोपट आहे. त्यामुळे निर्णय भाजप च्या सांगण्यानुसार च देणार कारण भाजप ला संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
निकाल जनतेच्या न्यायालयातच लागेल कोर्टात जनतेने अपेक्षा करू नये
न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही
कोर्टाने पक्ष व चिन्ह मूळ पक्ष्यालाच दिले पाहिजे त्याशिवाय अशी गद्धारी तसेच पक्ष फोडाफोडी बंद होणार नाहीत
नाहीतर कोर्टपन मॅनेज झालंय असा जनतेचा समज होईल
सुप्रीम कोर्टाने हा शिवसेना आणि राष्ट्रवादी आपत्रता आणि चिन्हाबद्दल चा निकाल विधानसभेच्या निकालांतर दिला तर खूप छान होईल. महाराष्ट्राची जनता खूप आभारी होईल.
सगळी थोतांडबाजी आहे
कोर्ट मॅनेज झालेले आहे निकाल येणार नाही
जनतेच्या कोर्टात न्याय मिळेल कोर्टात नाही😮
सर,तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन करत आहेत.
तारीख पे तारीख बघत रहा
१६ आमदारांच्या अपात्रता निकाल विधानसभा बरखास्त झाल्यानंतर लागला तर काय अर्थ उरेल.... न्यायालयाच्या विश्र्वासाह्रयतेचं काय....?
न्याय मिळणारच नाही
सगळेच विकली गेली आहेत.
सिस्टिम सडली आहे.
आमचा विश्वास उडालाय.
हा दुसरा उज्वल निकम😂 आहे.
फितुर आहे.😂😅😂
वक्त पे न्याय नाही मिला तो वो न्याय नहीं होता
आज दि 15 जुलै ला शिवसेने बध्दल सुनावणी आहे, त्यावर बोला
सर्वात आजपर्यंतचा बिनकामाचा sarnyaydhish,निकाल देवू शकत नाही
संशयित वाटतय
Justice delayed is justice denied
सर्व सरकारी संस्थाची विस्वाहार्यता
धोक्यात आली आहे. जनता हे खाजगीत बोलत आहे.
90 वर्ष म्हातारी आजी न्यायालयात आली होती,,,,,
कांही नी विचारले,,,,का आलीस आजी,,
आजी म्हणाली,,,मी 16 वर्षाची असताना बलात्कार झाले होते,,,,
त्या केस चा आज निकाल आहे,,,,
म्हणजे,,,,,
भारतीय न्यायपालिका कि जलद गती ने न्याय देतो,,,,,,,
,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,
आमदार अपात्र व पक्ष कुणाचा हा निकाल लागणार नाही त्यामुळे कसल्या प्रकारेचर्चा करण्यात काहीही अर्थ नाही
खोटे निर्णय, खोटे निकाल, खोटे राजकारण..... काहीही अर्थ उरलेला नाही...😂
न्याय फक्त जनतेच्या न्यायालयात भेटतो
निकालाबाबत आता जनतेला रस राहिला नाही न्यायालय आता निकाल देईल तो आता कामाचा नाही आता इलेक्शन लागणार आहे
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पक्ष आणि चिन्ह मिळणारच .तसेच ठाकरे साहेब यांना पक्ष आणि चिन्ह मिळणारच
.
All authority do decide disqualification of 16 mla only speaker can decide
पुढील 5 वर्षे तरी निकाल लागेल का
तारीख पे तारीखच
न्यायव्यवस्थेने वेळेत योग्य भुमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे जेणेकरुन जनतेचा विश्वास कमी होऊन उद्रेक होईल . जनतेचा उद्रेक सहन होणे अवघड
राजकीय पक्षाला न्याय मिळत नाही तर सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळणार
जनतेच्या कोर्टात निर्णय झालेला आहे वेळ घालायचं काम आहे
विधानसभा निवडणूक पूर्वी दोन्ही चिन्ह घड्याळ, धनुष्यबाण Supreme court ne न गोठवाव.
Maam aap bahot sweet ho
जनतेचा तुमच्यावर कोणावरच विश्वास राहिला नाही ना कोर्टावर ना वकिलांवर
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवण्यात येईल।
कोर्टाने इतका वेळ घ्यायला नको होते खरा पक्ष कोणता हे शेम्बड पोरगही सांगेल त्याला इतका वेळ लागण्याची गरज नाही
जो पर्यंत शरद पवार साहेब राजकारण करत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात विकास नाही होणार
अनुजा धाकस मॅडम लोकसभेच्या अगोदर निकाल दिला पाहिजे होता कारण कोर्ट विकले गेलेले आहे शिंदे कडून धनुष्यबाण चिन्ह काढून घ्यावे अजित पवार गटा कडून घड्याळ चिन्ह काढून घेतले पाहिजे त्या दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत नवीन चिन्ह द्यावे
जनतेचा आता कोणत्याच कोर्टावर विस्वास राहिला नाही जर कोर्टाला खरच न्याय द्यायचा असता तर कोर्टाने अजितदादा गट आणि शिंदे गट कधीचं अपात्र झाले असते जर न्यायाधीशच विकले जात असतील तर न्याय कोणाजवळ मागायचा
November पेक्षा लवकर घरी पाठवा काही कामाचा नाही
कोर्टामुळेच सरकार धोक्यायत आलेला आहे असे दिसते.
सुप्रीम कोर्ट सुध्दा विकलं गेलल आहे
दोन वर्ष जर निर्णय होऊ शकत नाही तर कसली ही न्याय व्यावस्ता. सगळं डोळ्यासमोर असताना देखील खोट्याची बाजू रेटून धरतात
सुप्रीम कोर्ट ही govahati फिरून आलंय,,,,ok झालय
न्यायालय तारीख पे तारीख दोन्ही वकिलांची पैसे कमावण्यासाठी नवी शक्कल,
ताई थोडक्यात सागिंतल तर बर होईल
वकिलांना बोलू देत जा!
Supreme Court ED EC Modi all are.hand in glove
सुप्रीम कोर्टात बुजगावणे बसले आहेत
आमच्या कंपनीचा पण असच काहीसं बाविस वर्षापासून केस चालु आहे. सुप्रीम कोर्टाने हा कामगारांच्या बाजूने संमती दिली होती सेम टू सेम जिथे सत्ता त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही तर हे असे कट कारस्थान करायला लागतात. ज्याचा कोणी वाली नाहीं त्याचा देवच पण केंव्हा पावेल काही भरवसा नाही जय महाराष्ट्र 🙏🚩🙏
न्या देवता आहे? का भाजपने सगळ सेटींग केली आहे
अर्थहीन सर्व होणार..
Supreme court and not taking any action by knowing everything it's bad on the part of India
न्याय मिळणार नाही
Public hv given half verdict in loksabha election 💯💯💯💯....Full justice ⚖️ in STATE Vidhan sabha elections 💯💯💯💯💯💯💯💯... EKDUM OK
सुप्रीम कोर्ट काही वेगळा निर्णय देणार नाही, कोर्ट सरकारला घाबरते,असच चालू राहणार, ठाकरे यांना न्याय मिळेल असे दिसत नाही........वेळ काडू धोरण
सुप्रीम सेटलमेंट
सगळं रिकंन्सिडर मग कन्सिडर ते काय
घड्याळ, धनुष्यबाण चिन्ह गोठवा.
Trumpet means* pipani* मराठी भाषेत
काम धंदा बघा यांच्या नादाला लागू नका तिन खासदार एक आमदार अजुन एक बनवण्याच्या तयारीत आहेत तुम्ही फिरवा झेंडे आता तरी सुधरा नाहीतर अवघड आहे
Supreme court kuch Karne wala Nahi, Faisla to Janta hi Degi.
Anuja sunder disate
Court justice nahi dega.... Wasting time ,moeny of middle class people,
प्रश्न छोटा विचारा
Nirnay 20 varshani aala tar kay fayada
Only udhav thakare
फक्त भ्रष्टाचारी जमावडा पार्टीच्या आशीर्वादाने असंविधानिक सरकार सत्तेत आहे हेच सत्य बाकी सब छुट
timepass managed ahet sagale
Election commission fail aahe.election commission cancel kale pahije.
Supreme court पक्षपाती आहे
ताई तुम्ही जास्त बोलत आहात.
Jo paryant he sarkar aahe to paryant nyayachi apekshach thevu naka
निकला आघोदर विधानसभा विसर्जित करेल भाजप
थोडक्यात बोलत जा.
Deley Delay
UJAVAL. NIKAMLA. DEBET. BOLAVA
काही होणार नाही. शिंदेंकडे धनुष्य बाण तसाच राहील.
Supreme court he vikale gele ahe... 2 varsha pasun janatecha paisa he govt aplya khishat ghalat ahe...ani supreme court he tyana support karte he lokana kalat nahi ka. supreme court la sah aaropi kara
दुसऱ्या च्या बापाला आपला बाप कसे काय म्हणू शकता
ताई हल्ली ऐकणारे खूप शार्प ( ज्ञानी ) आहेत.तू गरजेपेक्षा जास्त बोलते ( म्हणजे वर्णन करते ) असे वाटत नाही का ?
Usirane milnara nirnay ha ekprakara ha anyaych ahe