बारामतीत पवार बोलले काय? त्याचा अर्थ काय? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar
Vložit
- čas přidán 19. 06. 2024
- बारामतीत पवार बोलले काय? त्याचा अर्थ काय? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
शरदराव ही महाराष्ट्राची अस्मिता आहे
हे खरे आहे.
खरंतर महाराष्ट्रातील एकमेव नेता असा आहे की विरोधकांनी केलेल्या टीकेला ही आपल्याला आपला प्रचार करण्याची वेगळी गरज नाही असं म्हणताना विरोधकांना मोठेपणा देण्यात धन्यता मानतात....!
एका गुजराथी न महराज्यात येऊन महाराष्ट्र च सुपुत्राला भटकंती आत्मा म्हणणं नाही आवडला
बारामतीतून सर्व मार्गाचा अवलंब करुन शरद पवाराना संपवायचं आहे असे चुटकी वाजवून चंद्रकांत पाटील बारामतीत जाऊन बोलले तिथेच निवडणूक महायुतीच्या विरोधात गेलेली होती हे विसरता येणार नाही
👌👌संजय जी आवटे साहेब, तुम्ही अगदी योग्य विश्लेषण करता, 💐💐🙏🙏
पवार साहेब हे सत्य आदर्श देशातील नेता महाराष्टला आभिमान आहे
तुमचे विश्लेषण फार सुंदर असते 🙏
तुम्ही जेव्हा सविस्तर विश्लेशन करतात तेव्हा खूप अभ्यास पुर्ण करताय धन्यावाद
एका पंतप्रधानाचे वक्तव्य म्हणून खूपच अपेक्षा भंग ठरले करणारे ठरले !👍🙏
अप्रतिम विश्लेषण... संजय जी💐🙏
शरद पवार आणि सता वेगळी
राहु शकत नाही
ते हुशार आहे दोन खासदार होते आता तीन झाले अजित दादा फक्त नावालाच फडणवीस बरोबर आहे कारण
त्यांनी सर्वो कडे तुतारी चालवली
आवटे साहेब तुम्ही खूप उत्कृष्टपणे विश्लेषण करता याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार...
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जाणकारांनी केलेला अंदाज बहुतांशी खरा ठरला मात्र दिल्लीत निकाल पूर्ण उलट लागला.
दिल्लीत असे नेमके काय झाले की आप ची एकही जागा आली नाही आणि सर्व जागा बीजेपीला गेल्या याचं विश्लेषण समाज माध्यमावर कुठेच दिसले नाही. आपणास शक्य असेल तर ते करावे.
सुंदर विश्लेषण
सर पृथ्वीराज चव्हाण वरती एक 1 सेशन होऊ द्या ना.. कारण राज्यातील खूप मोठं political assets आहेत ते.
अहो आवटे जी तुम्ही प्रत्त्येक शब्दाचे अर्थ गैर होत नाहीत.साहेबांनी मोदींचे कौतुक केले आणि pm ni इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आणि शरद पवार यांना डिवचले की मराठी लोकांना आवडत नाही.कारण कोणी कितीही विरोधी पक्षातील लोकांनी कीवां अंतर्गत विरोधकांनी टीका टिप्पणी केली तरी त्यांनी १९५६ पासून म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी काढलेला पोर्तुगीज विरुध्द मोर्चा काढला तेंव्हा पासून महाराष्ट्रासाठी खूप कामे केली आहेत पण त्यांनी BJP सारखं मार्केटिंग केलेलं नाही ह्याच गोष्टीचa fayda उठवत BJP nehami मुंडे पासून केवळ बदनामी केली पण तत्काळ कधी प्रतिक्रिया दिली नाही हाच त्यांचा सुसंस्कृत राजकारणी पना आहे.त्यामुळे टीकाकार व्यतिरिक्त सर्व जनता शरद पवार यांच्या आत्ता पर्यंत chya कामावर खूष आहे हे आताच्या निवडणुकी वरून देशातील सर्व राजकीय पक्षांना जाणीव झाली आहे आणि आता भारतीय जनतेला पवार किती मोठे आहेत आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळाली आहे हे निश्चितच निवडणुकी chya निकालावरून सिध्द झाले आहे.तरीही विरोधकांना मान्य नाही का? झक मारत मान्य करावे लागेल.आणि टीकाकारांनी आता तरी पवार यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका थांबवावी अन्यथा घोडा मैदान जवळ आहे विधानसभेचे. शरद पवार यांच्या पुतण्या la सुद्धा असमान दाखवले खुद्द बारामतीत.त्या अजित पवार la सुद्धा माज आला होता त्याला सुद्धा झोडपून काढले बारामती करानी हे दिल्ली वाल्यांना समजून घ्यावेच
विशेष म्हणजे अंधभक्त व टरबूजे, व स्वताला चौकीदार म्हणून घेणारे
सध्या नामुकीन वगैरे वगैरे म्हणून घेणार्या नी, पवार काय आहे हे समजून सुद्धा खोटे बोलून प्रचार करतात.
अगदी अचूक सांगितले आभारी आहे
तुमचे विश्लेषण अचूक व योग्य आसते धन्यवाद सर.!
Great Sir
तरी सुद्धा व्यभिचारी सरकार असताना राज साहेबांनी बीन शर्ट पाठिंबा दिला हे लहान मुलांना सुद्धा
पटणार नाही.
मा वी आघाघडी २५०जागा जिंकेल
Khar Aahe
खुपच सुंदर विश्लेषण.
खुप चांगले विश्लेषण
You are absolutely right Sir
Great sir 👍
Sir तुमचे विश्लेषण हे खरंच सराहनिय असतात. कुठेही biased वाटत नाही नाही सत्य परिस्थितीला अनुसरून वाटतात.
Very Nice Sir अशा पद्धतीचे विश्लेषण फक्त आपणच करू शकता. खूपच छान राजकीय वैचारिक गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळतात.
नाद करायचा नाय
❤❤❤
एकतरी पत्रकार असं बोलते का की काँग्रेसने बाळासाहेबांसोबत युती करायला पाहिजे होती आणि उत्तर प्रदेश मध्ये माहिती सोबत युती करायला पाहिजे होती तर त्यांचं सरकार बंद असतं पण असा एकही पत्रकार विश्लेषण मध्ये बोलत नाही पत्रकार सुद्धा दलित मतदाराचा देश करतात
Vidayapith namantrala pan lokancha virod Astana dhdadivha nirnay geun samajacha virod patkrla pan namanter kele particha vachel ki jael vichar kela nahi
छान विवेचन.
Why Maharashtra no 1 last 50 yrs ? Mr Sharad Pawar Big Boss 🎉🎉🎉
अतिशय उत्तम विश्लेषण
खुप छान विश्लेषण केले सर 🙏🙏🙏
👌 विश्लेषण
शरद पवार म्हणजे महाराष्ट्र नक्की आहेत गुजराठयानी महाराष्ट्राची अस्मिता जागृत करू नये
👌👌
🙏
भटकंती आत्मा कोणाला म्हटले आहे 😂😂
अगदी बरोबर आहे.
खुप छान विश्लेषण व अभ्यासू पत्रकार
Perfect
तुमच्या विश्लेषणाला काहीच अर्थ नाही.
Awatesaheb your explanation इस correct
❤❤❤🙏💯
2:39
👌👍🙏
Right
Real facts.
👍👍👍👍👍
🙏✍️❤️
अचूक विश्लेषण
एक बाकी खरं आहे की या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झळाळून निघाले.
काऊंटीग नंतर इ व्ही एम सेटिंग केले असेल तर काय करणार कारण काऊंटीग नंतर विजयी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी रिकाऊटिंग होईपर्यंत थोडाच वाॅच ठेवलेला आहे त्यामुळे निकाल फिरवला जाऊ शकतो
महामूर्ख आहेस तू एवढंच बोलेल. त्यासाठी पूर्ण ज्ञान घेऊन ... घालावी
Yes. Your opinion is ours.
Write Ahe 100Take
रास्त व अभ्यास पुर्ण माहिती.
शरदचंद्र पवार साहेब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जनतेची अस्मिता आहे.... आणि ते एक सुसंस्कृत राजकारणी आहेत.... हे ज्यांना कळत नाही ते लोक आपलं अज्ञान दाखवतात
सटिक विश्लेषण सर.
It is perfect analysis...Sharad Pawar an unpredictable personality in politics.
ईडी ची बिडी करून हवेत धुर सोडला आमच्या महाराष्ट्रातील वाघा सारख्या नेत्यांनी, बाकीचे शेपूट घालून पळत सुटले.
पंतप्रधान बाहेरचा नेता कुठल ज्ञान पाजळतोय काय माहीत.
पण ह्या पवारांच्या आजच्या काळात महाराष्ट्र किती तरी पटीने जास्त मागास राहिलेला आहे
Indian 💯
पवारांची विचारधारा कोणती जिकडे फायदा तिकडे जावे ही साधी सरळ विचार धारा आणि त्याच्यासाठी काहीही करायचं
पण कधीही स्वबळावर महाराष्ट्रात सरकार येऊ शकले नाहीत, तसेच दिल्ली मध्ये अविश्वसनीय व्यक्तीमत्व असे समजतात
विश्वास घातकी नेत्यांचा लाचरीचा कळस गाठलेला पत्रकारिता विश्लेषक
तुम्ही नेमके कोणाकडून आहात मतदानाच्या वेळी तुम्ही महविकास आघाडी कडून बोलत होता आता काय झाले
Pawar saheb🎉
ही छुपी युती बऱ्याच दिवसांपासून आहे हो सरजी त्यामुळे ती आता छुपी न राहता उघड झाली आहे.
Tumache vislation farach dishashul karnare aahe
Mr.sharad pawar will never become prime minister. Please explain why did not become mr.Sharad pawar
भटकती आत्मा फायदेशीर
शरदचंद्र पवार, बाळासाहेब ठाकरेवर टिका __वार फिरवत
शरद पवार नी राज्यात नेहमीच दूसरे पक्ष मध्ये फोडाफोडी चे राजकारण करुन च सत्ता मिळवले आणि अस च रितिनि सत्ते चा फायदा घेऊन च नेहमी पवार परिवार चा साम्राज्य वाढ़ावला.
शरद पवार साहेब...असा नेता होणे नाही...खूप काही केलं ह्या महाराष्ट्रासाठी...एक दूरदृष्टी असलेला नेता..आजच्या नेत्यांना जे जमत नाही किंवा ज्यांना फक्त कॉपी paste करता येत असे नेते काही कामाचे नाहीत..
प्रामुख्याने पवार साहेब , आमचे आर आर आबा, विलासराव देशमुख साहेब, मुंढे साहेब, बंटी पाटील साहेब ह्यांना खूप मोठी दूरदृष्टी आहे जी आताच्या इतर जातीयवादी आणि स्वार्थी नेत्यांकडे अजिबात दिसत नाही.
लक्षात ठेवा महाराष्ट्र हा नेहमीच स्वाभिमानी आणि ताठ मानेनं जगणार राष्ट्र आहे .जय शिवराय..
I know him since he was in Congress as food Minister . The Court asked him that the grain is decaing in goowns and the people are hungry ? l forgot the snswer. He separated from Congress when he realized that there is no chance of leading this party till Gandhi family is there. Along with Hidu Marathas mostly Muslims Jagirdar Marathas and anumber of other Muslims are his supprters
आमी कोणी असो.. मराठा, धनगर, माळी, वंजारी
आमी भांडू
पन भाहेरील माणुस आमच्या साहेब बदल बोलतील तर ते ठीक नाही
ते शरद पवार असतील कि गोपीनाथ..
सावरकर यांच्या बाबतही महाराष्ट्राची अस्मितेचाच भाग आहे. म्हणूनच राहुल गांधीनाही त्यांच्या बद्दलचे भाष्य करायला आता रोखण्यात आलेले आहे. हे सर्व लक्षात ठेवावेच लागते मग अस्मिता कुठल्याही स्वरूपाच्या असोत.
भाजपच्या नेत्या ना शरद पवार हे काय रसायन आहे समजल नाही
अहो आवटे साहेब. जे लोकांना माहिती आहे ते कशाला सांगता. तुम्हाला उशिरा कळल. कशाला लोकांना फसव्या. काही तरी नवीन सांगा.
पंतप्रधान फक्त स्वप्नात होणार😂 साहेब कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत!
तुमच्यासारखे शेपूट घालणारे मराठी लोक असतील तर मराठी पंतप्रधान होऊच शकत नाही,गुजराथी बघा एकगठ्ठा मतदान करतात त्यांच्या उमेदवारांना आणि आपले मराठी चाटु गिरी करतात गुजराती लोकांची, बुलेट ट्रेन गरज नसताना कर्ज घेऊन आणण, त्याचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर,हिरे बाजार पळवण,फायनान्स सेंटर पलवण या सर्व गोष्टी मराठी लोकांना चालतात कारण आपण आपला स्वाभिमान गहाण टाकलाय.
आपले नशीब आहे शिंदे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आहेत
एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्र राज्य वाचवतील आपल्या सर्व बहुजन बांधवांना वाचवतील
अ. म्हणजे अमेठी ब म्हणजे बारामती मोदी ची वाट लागली ❤❤❤❤❤
शरद पवार गोंधळलेले होते हे म्हणनं संयुक्तिक वाटत नाही. अत्यंत पगल्भतेने निर्णय घेणारा अभ्यासू नेता शरद पवाराईतका या वयात तरी भारतात दुसरा नाही. त्यामुळे आपले म्हणने बरोबर नाही.
Sahebancha Nad karicha NAHI !
शरद पवारांना भटकता आत्मा म्हटलं याचा उल्लेख तुम्ही केला त्याचाही फायदाच झाला असेल...
आपण आवटे कमी लोमटे जास्त आहे
देवेंद्र फडणवीसांनी 24मध्ये जास्त वीरोध न करण्याचं कारण **मी पून्हा येईन**ची घोषणा ते कधीच करू शकणार नाहीत हे आहे.
N. D. A main bahut badi foot Girnewali hai, 50/60 Sansad India gutbandhan Yaane Congress ke sath jaane wali hai.
Bhavi pant Pradhan yana vishwasharya nete bolyavar video band karava lagala
भटकता आत्मा महाराष्ट्रात खूप फिरला पण उपयोग झाला नाही
खुप फायदा झाला आहे, 31/17.भाजपा समावेत मोदींचा महाराष्ट्रात दणदणीत पराभव !
अरे लाज वाटली पाहिजे मराठी माणसांना,पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलंय याची माहिती घ्या , खोटारड्या पंतप्रधानाच्या बोलण्यावर अंधभक्तासारखा विश्वास ठेऊन बिनडोक पणे काहीही विधान करू नका,स्वाभिमान गहाण टाकलाय सगळ्या अंधभक्तानी
आता चळाचळा कापतात, घाम फुटतो, जीभ चाचरते, नको नादी लागून रहायला.
चंपा टरबूज दूकान बंद शटर डाऊन
एवढं करून काय झालं 42 वरून 53 एवढंच 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
एवढं करुन काय झालं २३ वरुन ९ एवढंच 😂😂😂😂😂😂😂😂😂
सई पकडे .
शरद पवार खालची जातीचे म्हणून हिनवतात त्यावर पण vedio बनवत.... खूप जातीवाद केला बीड, परभणी
देशाचे पंतप्रधान मोदीजी ह्यांचाबद्दल इंडी आघाडीचे लोक काय काय बोलतात ह्यावर तुम्ही काही बोलणार नाहीत. तुम्हाला फक्त narrative set करायचे आहे.
खर बोलेल आध भक्तांना मीरची लागते
खोटं बोलणारे। न झाकलेल्या बाॅम्ब स्फोट सांगून जातो!
पूर्ण राजकारण काड्या करण्यात गमावलं