माझ्या सर्व मित्रांना महाराष्ट्रा च्या धन्यवाद आता पुढे खरी लढाई आहे तुम्हाला गुजराती पाहिजे का महाराष्ट्र ते बोला या क्षणाला बाळासाहेब ठाकरे असतील तर मोदीचे पण आणि शहाजी पण काय चालले नसते नसते बाळासाहेब नाहीत म्हणून हे नाटक करायला लागले पण उद्धव आणि आदित्य आहेत आदित्य आणि महाराष्ट्राची शान शान आहे जय महाराष्ट्र साहेब 🙏
दुर्दैव आहे सुप्रीम कोर्ट पण या बेकायदेशीर शिंदे सरकार ला दिड वर्ष वेळ दिला, आतातरी न्याय मिळेल यात शंका आहे,परत निवडणूक आयोग ला जर सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले तर मग आणखी पाच वर्षे मोदी असेपर्यंत निकाल येणारच नाही
आज पुन्हा एकदा कळल बाळासाहेब ठाकरें चा ताबडतोब न्यायच बरोबर होता!! ही सुप्रीम कोर्ट नौटंकी ने काय निष्पन्न झालं!! जनतेच्या टॅक्स च्या पैश्याची नासाडी आहे हे असले कोर्ट चालवून!!
@@user-oh5ye2rt6lउज्ज्वल निकम हे खरोखरच निकम्मे झालेत. त्यांची पत, इभ्रत सर्व वेशीवर टांगले आहे. TN शेषन सारखे जगात अजरामर झाले तर निकम जिवंतपणीच मेलेले आहेत. कोण होतास तू काय झालास तू. चांगल्या माणसानी भ्रष्टाचाऱ्या बरोबर जाऊन आपली कारकीर्द धुळीस मिळविली. भावपुर्ण श्रद्धांजली!
वेळेवर निकाल दिला नाही याबद्दल सुप्रीम कोर्टाला सजा कोण करणार? एक असे असंवीधानिक सरकार जनतेवर लादले त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला कोणते न्यायालय शिक्षा ठोठावnaर???
शिंदे गटाचे धनुष्यबाण आणि अजित पवार गटाचे घड्याळ हे दोन्ही चिन्ह गोठून टाकले पाहिजेत ----- अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर योग्य होईल असे वाटते
साहेब आपण एव्हडे जीव तोडून जनतेला सांगत असतात.जणतेल! जागृत तेवतात हे खूप मोलाचे काम आहे. शिंदे आणि अजित सारखे चुकीचे वक्ती ह्या महाराष्ट्रावर निर्लज्जपणे राज्य करीत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेचे बोगस सबापती चुकीचे काम केले
जे बेकायदेशीर सरकार २ १/२ वर्षे चालू देतात त्यांच्याबद्दल आदर नाही. जे करायचं ते जनताच करते. ह्या केसेस संबंधित फिर्यादीनी जर वैफल्यापोटी केसेस काढून घ्याव्यात अशी परिस्थिती कोर्टाने आणली आहे.
तस खर पाहिल तर == शिवसेनी स्थापना पाहता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ! याची वाट लावणारे निवडणूक आयोग आणि ईडी सीबीआय हेपण आहेतच ! नंबर दोनला विधान सभा अध्यक्ष ! आता पात्र अपात्र ! काय उपयोग ? खेळ करणारा अणाजी पंत !!!!
सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांची हकालपट्टी करावी.कारण त्यानेच सुप्रीम कोर्टाचा आदेश पायदळी तुडवला आहे.........नाही वाटत CJI रिटाइयर्मेंट घेयिपर्यन्त या केसचा निर्णय लागायला देतील हे😊......खरा निर्णय जनतेच्या कोर्टात लागेल😅
सुप्रीम कोर्टाने लवकर घेतल्या बद्दल आभार. विधानसभा निवडूणूक झाले नंतर सुनावणी झाली असती तर न्याय मिळाला असता. नार्वेकर आणि सुप्रीम कोर्ट मध्ये फरक नाही. दोन्ही सारखेच.
तरीपण गद्दारांना माफी नाही ----- महाराष्ट्रातील जनता शिंदे आणि अजित पवार यांना माफ करणार नाही आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जनता माफ करणार नाही
काय ऊपयोग नाही, आणि गरज पण नाही सुनावणीची, हे सर्व सर्व हास्यास्पद आहे, आता काय करायच्यांत सुनावण्या,जब चिडीया चुग गयी खेत, वारे न्याय, आता जनसुनावणींच होईल,
सुप्रीम कोर्टाने निःपक्ष पणाने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित असणार तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस चाही लागेल असा विश्वास सामान्य जनतेला वाटते 💯🙏💐
ते निवडणूक लढवु शकणार, म्हणजे त्यांना काहीच शिक्षा होणार नसेल, तर कोर्टबाजीचा काय ऊपयोग सगळी फालतुगीरी, महाराष्ट्राचे नुकसान केले कायद्याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्राचा बळी दिला,
निकाल विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात लागेल. चिन्ह आणि पक्ष परत नाही मिळाले तरी चालेल पण ठाकरे आणि पवारांचे आमदार लोकांनी परत मिळवून द्यायला पाहिजे.
शिवसेना नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार अस मला वाटतय नाहीतर ते गोठवू शकत पण शिवसेना हे नाव उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार म्हणजे भेटणारच कारण नाव देन हे चुना आयोगाच काम नाही चुना आयोगाच काम फक्त चिन्ह देन हे आहे
कालापव्यय झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष यांना जबाबदार धरून मा.सर्वोच्च न्यायालयाने त्याची आवश्य दखल घ्यावी.तसेच निवडणूक आयोगाच्या नियमबाह्य निकालाची योग्य दखल घ्यावी.
ठाकरे पवार दोघेही जिंकतील
सुप्रीम कोर्टाचा काही निकाल असो जनतेच्या कोर्टामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार जिंकतील
जय महाराष्ट्र 🙏
माझ्या सर्व मित्रांना महाराष्ट्रा
च्या धन्यवाद
आता पुढे खरी लढाई आहे तुम्हाला गुजराती पाहिजे का महाराष्ट्र ते बोला
या क्षणाला बाळासाहेब ठाकरे असतील तर मोदीचे पण आणि शहाजी पण काय चालले नसते नसते बाळासाहेब नाहीत म्हणून हे नाटक करायला लागले पण उद्धव आणि आदित्य आहेत आदित्य आणि महाराष्ट्राची शान शान आहे जय महाराष्ट्र साहेब 🙏
@@nandapurmaruti7298l
Amhi khare shivsainik tumchya sobat ahot
@@nandapurmaruti7298aaaw❤www
सुप्रीमकोर्ट वरचा विश्वास उडाला आहे
Be optimistic bro
BJP महाराष्ट्रातून मराठी माणसाने ठरवले तर तडीपार होइल
लाख मोलाची गोष्ट 💥👊👌
Hoil hoil BJP lavkarach tadipar hoil
जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस
सत्याचा विजय होईल खरी शिवसेना उद्धवची
ठाकरे पवारांसाठी नको तर देशासाठी तरी सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय द्यावा ही कळकळीची विनंती.
उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्याय आहे.
खरं आहे कारण न्याय मिळेपर्यंत मोदी आपला देश लूटून त्याची काय भीषण वाताहत करेल याची कल्पनासुद्धा करवत नाही.
दुर्दैव आहे सुप्रीम कोर्ट पण या बेकायदेशीर शिंदे सरकार ला दिड वर्ष वेळ दिला, आतातरी न्याय मिळेल यात शंका आहे,परत निवडणूक आयोग ला जर सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले तर मग आणखी पाच वर्षे मोदी असेपर्यंत निकाल येणारच नाही
आज पुन्हा एकदा कळल बाळासाहेब ठाकरें चा ताबडतोब न्यायच बरोबर होता!! ही सुप्रीम कोर्ट नौटंकी ने काय निष्पन्न झालं!! जनतेच्या टॅक्स च्या पैश्याची नासाडी आहे हे असले कोर्ट चालवून!!
विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी
आपण च "सुप्रिम " आहोत हे सुप्रिम कोर्टाने " सिध्द करून दाखवावे हिच वेळ आहे लोकांचा विश्वास संपादन करण्याचा लोकशाही जिवंत ठेवावी 🙏जय महाराष्ट्र
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार जिंकणार ओरिजनल पार्टी जय महाराष्ट्र 🚩🔥🚩
निकम साहेब कुठे आहेत अजित पवार च्या भाषेत बोलायच झालं तर बाई ने पाडला
😂😂😂😂😂
त्याला साहेब कशाला म्हणता.तो निक्कंमा म्हणा.
@@user-oh5ye2rt6lउज्ज्वल निकम हे खरोखरच निकम्मे झालेत. त्यांची पत, इभ्रत सर्व वेशीवर टांगले आहे. TN शेषन सारखे जगात अजरामर झाले तर निकम जिवंतपणीच मेलेले आहेत. कोण होतास तू काय झालास तू. चांगल्या माणसानी भ्रष्टाचाऱ्या बरोबर जाऊन आपली कारकीर्द धुळीस मिळविली. भावपुर्ण श्रद्धांजली!
धनंजय चंद्रवूड, CJI न्याय करण्याचा दिखावा करतात.
जिथे ठाकरे तिथे शिवसेना जिथे शरदचंद्र पवार तिते राष्ट्रवादी सत्यमेव जयते
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली
शिंदे फडणवीस आणि अजित दादा.अरे कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र.कुठे फिरणार हे पाप
अपात्र आमदारांना पुढील निवडणूक लढवायला बंदी घातली पाहिजे.
शिंदेंच्या सेनेचे भरत गोगावले आणि संजय शिरसाठ जाहीरपणे सांगतच होते की दोन वर्षे तरी निकाल लागणार नाही.
उद्धवजी व पवार साहेब दोघेही विजयी होणारच
आता जनतेने गांभीर्याने विचार करावा आणि भाजप,फडणवीस, अमित शाह, मोदींचा पाडाव करायचा.
वेळेवर निकाल दिला नाही याबद्दल सुप्रीम कोर्टाला सजा कोण करणार?
एक असे असंवीधानिक सरकार जनतेवर लादले त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला कोणते न्यायालय शिक्षा ठोठावnaर???
निखिलजी कोर्टाने प्रशासनाने निकाल देण्यास असमर्थता दाखवली आहे . निकालाची किंमत शुन्य आहे. कोर्टात जाऊन वेळ मातित घालू नये .
१०० टक्के जिंकणार !
म्हातारी मेली तरी चालेल पन काळ सोकावला नाहि पाहिजे...
येत्या निवडणुकीत माहविकास. आघाडी येणार. आहे
या देशातील न्यायव्यवस्था केव्हाच विकली गेली आहे!
काही प्रमाणात
100% बरोबर
शिंदे गटाचे धनुष्यबाण आणि अजित पवार गटाचे घड्याळ हे दोन्ही चिन्ह गोठून टाकले पाहिजेत ----- अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर योग्य होईल असे वाटते
Sir आमदार अपात्र झाले तर पक्ष सोडला असे
स्पष्ट होईल
आणि एकनाथ शिंदेचा पक्षावर दावा चुकीचा ठरतो
त्यामुळे पक्ष आणि चिन्ह ठाकरे yanach मिळणार
नॉन बायोजिकलं मुळे माझा देश संकटात सापडलाय. हे नक्की
१००% जिंकणार सुप्रीम कोर्टाने वेळ काढू पणा करु नये
सुप्रीम कोर्टात न्याय होत नाही.
साहेब आपण एव्हडे जीव तोडून जनतेला सांगत असतात.जणतेल! जागृत तेवतात हे खूप मोलाचे काम आहे. शिंदे आणि अजित सारखे चुकीचे वक्ती ह्या महाराष्ट्रावर निर्लज्जपणे राज्य करीत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेचे बोगस सबापती चुकीचे काम केले
बरोबर उरला सुरलं विश्वास सुप्रीम कोर्टा वरील शाबीत राहील
भाजप असेपर्यंत या देशात कोणालाही नाय मिळणार नाही , आणि तशी कोणी अपेक्षाही करू नये फार वाईट परिस्थिती आहे
कोर्टावरचा विश्वास गेल्या दहा वर्षात पूर्ण पणे उडालेला आहे
वागळे साहेब देशात न्याय शिल्लक कुठे आहे. त्यामुळे अपेक्षा कोणाकडून ठेवणार. सर्व मॅनेज होतात.
महविकास आघाडी जिंदाबाद
कायदे तज्ञ सुद्धा हारलेत .
जे बेकायदेशीर सरकार २ १/२ वर्षे चालू देतात त्यांच्याबद्दल आदर नाही. जे करायचं ते जनताच करते. ह्या केसेस संबंधित फिर्यादीनी जर वैफल्यापोटी केसेस काढून घ्याव्यात अशी परिस्थिती कोर्टाने आणली आहे.
निवडणूका पारदर्शक व्हाव्यात असे वाटत असेल तर राजीव कुमार यांना तिहार मध्येच ठेवावे लागेल . पुन्हा असे धाडस कोणीही करणार नाही.🎉
तस खर पाहिल तर == शिवसेनी स्थापना पाहता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ! याची वाट लावणारे निवडणूक आयोग आणि ईडी सीबीआय हेपण आहेतच ! नंबर दोनला विधान सभा अध्यक्ष ! आता पात्र अपात्र ! काय उपयोग ? खेळ करणारा अणाजी पंत !!!!
आशाच योग्य प्रबोधनाची गरज आहे आता आपल्या समाजाला
निकाल, लागेल पण ऐन निवडणूकीच्या तोंडावर लागेल. बघा...धन्यवाद
आम्हा सामान्य कार्यकर्त्याला पूर्ण विश्वास आहे सत्याचा विजय होनार
जय महाराष्ट्र
पहिले अंधकाणून होता आता बिहिरा पण झालेला आहे त्याला जनतेचा समस्या ना दिसतात ना आईकु येतात हेचं आहे ते सत्य 🙏😔🇮🇳
उध्दव साहेब विजय होईतिल
असे वाटते किंवा नाव चिन्ह गोटातील होईल
हा निकाल 50 वर्षानी लावा .देशात न्याय नाही.
सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या काळातील न्यायमूर्तींच्या बोटचेप्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात हा राजकारणाचा चिखल झाला.
सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण
सुप्रीम कोर्ट मॅनेज झालं होतं...हे संपूर्ण देश जानतो.... CJI... काही डा्मा करुदे पण मोदी ला घाबरून निर्णय देतात हे संपूर्ण देश ओळखुन आहे....
लोकशाही जिवंत असेल तर ठाकरे पवार यांच्या बाजूने निर्णय येणार❤
कुठला कायदा, कुठला कोर्ट, कुठली विधानसभा, कुठला सभापती????? आणि कुठला निकाल....
सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांची हकालपट्टी करावी.कारण त्यानेच सुप्रीम कोर्टाचा आदेश पायदळी तुडवला आहे.........नाही वाटत CJI रिटाइयर्मेंट घेयिपर्यन्त या केसचा निर्णय लागायला देतील हे😊......खरा निर्णय जनतेच्या कोर्टात लागेल😅
निकाल राखून ठेवला जाईल.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागू शकेल.सगळी मिलीभगत आहे.जनतेचा विश्वास गेला खड्ड्यात, त्याचं काहिही कोणालाही नाही.
सत्यमेव जयते निखिल सर
खरोखर साहेब आपलं म्हणणं बरोबर आहे जय भवानी जय शिवाजी जय राष्ट्रवादी
सुप्रीम कोर्टाने लवकर घेतल्या बद्दल आभार. विधानसभा निवडूणूक झाले नंतर सुनावणी झाली असती तर न्याय मिळाला असता.
नार्वेकर आणि सुप्रीम कोर्ट मध्ये फरक नाही. दोन्ही सारखेच.
माननीय चंद्रचूड साहेब ऊधदव साहेबांन च्या बाजुने निर्णय देतील तमाम महाराष्ट्र वाट बघतोय
म्हातारी मेली आता काही उपयोग नाही
जय महाराष्ट्र
तरीपण गद्दारांना माफी नाही ----- महाराष्ट्रातील जनता शिंदे आणि अजित पवार यांना माफ करणार नाही आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जनता माफ करणार नाही
वागळे सर सुप्रिम कोर्टाने दाखवून दयावे पुढच्या ला ठेच मागचे शहाणे होतील ठोस निर्णय घ्यावा जनतेच्या अपेक्षा पुर्ण होतील
काय ऊपयोग नाही, आणि गरज पण नाही सुनावणीची, हे सर्व सर्व हास्यास्पद आहे, आता काय करायच्यांत सुनावण्या,जब चिडीया चुग गयी खेत, वारे न्याय, आता जनसुनावणींच होईल,
या विधानसभेचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढला याची इतिहासात नोंद होईल.
निर्लज्जं सदा सुखी. कारण 80% र राजकारणी लोक निर्लज्ज असतातच. अशा लोकांना जोड्यानी हाणलतरी काही फरक पडत नाही.
घटनाबाह्य मुख्यमंत्री हे बाद होणार आहे
छान विश्लेषण निखिल सर
आजकाल असत्यमेव जयते सुरू आहे. सुप्रीम कोर्ट पेक्षा जनतेच कोर्ट सुप्रीम आहे.ते लोकसभेत दिसले.आणि आता विधानसभेत दिसेलच.
चुकीच्याला माफी नाही, खरे काय आणि खोटे काय हे लक्षात येईल, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती 👍👏
सत्यमेव जयते
ठाकरेंना पक्ष मिळणार नाही .
पण धनूश्यबाण दिला जाईल ,कारण मशाल हे चिन्ह घराघरात पोहचले आहे ..लोकांंची
दिशाभूल करण्यासाठीच अनवेळी निकाल
आमदार जर अपात्र झाले तर त्यांच्याकडून सरकार ने जो काय आमदार आणि मंत्री वर खर्च केला तों त्यांचा कडून वसुल करावा तरच खरा न्याय मिळेल
20:09
नाहीं जिंकणार, कारण. सध्याची न्याय व्यवस्था काय , करते, ते. हिंदुस्तानी लोकांना माहीत आहे
Thank you so much sir. God bless you sir
या केस चा निकाल लागू दिला जाणार नाही,जोपरेंत त्याचे नातू पंतु आमदार खासदार होतोपरेंत,लोकांचा विशश्वास नाही राहिला आता न्यायालयवर्,
सर...फार छान विश्लेषण
सुप्रीम कोर्टाने निःपक्ष पणाने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित असणार तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस चाही लागेल असा विश्वास सामान्य जनतेला वाटते 💯🙏💐
Nikhil सर धन्यवाद.
ते निवडणूक लढवु शकणार, म्हणजे त्यांना काहीच शिक्षा होणार नसेल, तर कोर्टबाजीचा काय ऊपयोग सगळी फालतुगीरी, महाराष्ट्राचे नुकसान केले कायद्याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्राचा बळी दिला,
७.३५ मिनीट ,शरद पवारांनी तर या फुटफुटीच्या नंतर मी आजिबात कोर्टबाजीच्या फंदात पडणार नाही.असे म्हटले होते. तरी ते गेलेच.
निकाल विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात लागेल. चिन्ह आणि पक्ष परत नाही मिळाले तरी चालेल पण ठाकरे आणि पवारांचे आमदार लोकांनी परत मिळवून द्यायला पाहिजे.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
न्यायालय में एक ही वर्ग के ज्यादातर न्यायाधीश बैठे हुए है। न्यायालय में आरक्षण लागू होना बहुत महत्वपूर्ण है।
निवडणूका संपेपर्यंत निकाल लागणार नाही निकाल लांबविण्या करीता काहीही होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टावर लोकांचा विश्वास आहे 😢😢😢😢
जिंकतील
भारत देशात न्याय जिवंत असे पर्यंत मिळत नसतो. कायद्यात बदल होणे जरुरी आहे. सत्तेतील लोकांना एक न्याय आणि गोर गरिबांना दुसरा न्याय
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
शिवसेना नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार अस मला वाटतय
नाहीतर ते गोठवू शकत
पण शिवसेना हे नाव उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटणार म्हणजे भेटणारच कारण नाव देन हे चुना आयोगाच काम नाही चुना आयोगाच काम फक्त चिन्ह देन हे आहे
जर विधिमंडळ म्हणजे पक्ष असेल तर लहान लहान पक्ष ज्यांचे एकही आमदार नाही त्यांचे काय?
Supreme court वरचा विश्वास उडाला
स्वायत्तसंस्थासांगून सुप्रीम कोर्ट काही करणार नाही.
धन्यवाद सर🙏
नाही जिंकणार कारण न्यायव्येस्तेवर दबाव आहे कुणाच हे सर्वाना माहीत आहे
Nikhil sir congratulations your right 👍
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जर लवकरच रिटायर होणार असतील तर हा निकाल नक्कीच मोदींच्या इच्छेनुसार लागेल. असा आजपर्यंतचा अनुभव आहे तो खोटा ठरू नये.
या जुलै महिन्यात जर अंतिम निकाल लागला नाही आणि निकाल नंतर लागला तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाला काहीच अर्थ राहणार नाही.
कालापव्यय झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष यांना जबाबदार धरून मा.सर्वोच्च न्यायालयाने त्याची आवश्य दखल घ्यावी.तसेच निवडणूक आयोगाच्या नियमबाह्य निकालाची योग्य दखल घ्यावी.
We Support INDIA Alliance 🧡🤍💚 महाविकास आघाडी 👍🏻
अशा केसेसचा निर्णय कोर्टाने सहा महिन्याच्या आत द्यायला पाहिजे होता. कारण सरकार बेकायदेशीर आहे.
मराठी माणसापेक्षा गुजराती माणसं महाराष्ट्रावर राज्य करायला लागले
❤🎉 जय हिंद साहेब
हो, जिंकायला च पाहिजे.