आभारी आहे साहेब.
2010 मधे खतांच्या रेट बगा सोन कापड व आजचे भाव गा जसे कंपनिचे वाढले तेल पेटोल डिजेल शेतकरी याच बग
आश्वासने पुरे झाली....मागच्या काळात म्हणजे गेल्या 90दिवसात 240शेतकरीवर्गाने आत्महत्या केल्यात. प्रत्यक्ष अंमलबजावणी करा.भाषणबाजी पुरे.
औरंगाबाद जिल्हा तालुका औरंगाबाद मध्ये अजून विमा नाही अतिवृष्टी चे पैसे अजून मिळाले नाही
शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी भाषणं
दोन किवटल कापूस पिंजून ठेवलाय गादी तयार करून आराम करू अस ठरवलं का तर सरकार 21000हजार देतो
कधी मिळेल तुळजापूर तालुक्यामध्ये अजूनही विमा नाही मिळाला
नियम अटी व त्या मध्ये भरपूर खुंट्या मारलेल्या आहेत लाभ घेण्यासाठी अर्ज करताना समजते
Well done sir
Phul na phulachi pakali shetkarela dya .tech shetkari shetat peral shetatun increases productivity
बेघर वासियांना एकही घर मिळाले नाही
नेत्यां na निवडनुका जवळ आल्या ki शेतकरी दिसू लागतो ,आतां तुमच्या hati असताना कापूस सोया भव का tumhi det नाही
शेतकर्यांच्या मालाला योग्य ते भाव दया मग सगळ ठिक होईल.
अत्यंत आभारी आहे
एक नंबरचा नाटकी माणूस.
आधी कांदा अनुदान आणि अवकाळी ची मदत तरच तुम्हाला मतदान करतील शेतकरी असे एकांतात शेतकरी बोलतात
भाऊ यात औषातः तर काही नाही ना.
निवडणुक आहे महनुनहो आशव सन देवुनराहीलया
आमाला आमच्या घरासाठी सोलार वइजकन्शन बसवायचे आहे तरी दोन ते तीन लाख रुपये खर्च सांगितले जाते तर शेतकऱ्यांनी सोलर कन्शन कशे बसवायचे
शेतकरी कांदा आणि कापसाचे भाव वाढला
निवडणुकीसाठी उगाच काहीतरी घोषणा देतात, यांच्या खुर्ची साठी वाटोळे करत आहेत हे लोक.
यांच्या जवळ देण्यासाठी काही नाही फक्त शेतकरी बांधवांना आशेला लावतात बाकी काही नाही
Please implement
उद्योगपती हजारो कोटी रुपये घेऊन पळाले त्याचा एक शंभरावा भाग देखील शेतकरी बांधवांना मिळाला असं वाटतं नाही.
जाता जाता फक्त घोषणा.
अस
साहेब अशी नाटक आम्हाला काही सांगू नका
अश्वसने देऊन खुश करायचे आहे फक्तं निवडणूक येईपर्यंत ढवळाढवळ करणार शेतकऱ्यांना भुलथापां आश्वासन देऊन खुश करायचे वाट लावली आहे देऊ नका भुलथापांना बळी पाडू नका तुम्हाला 24ला आम्हीं आश्वासने च देऊन पदावर खुश पण जणतेच्या मरणातून भाजप सरकार उतरलं की
भीक नको भाव पाहिजे
पी एम.शेतकरी योजनांचे पहीले २०००मीळत नाही ते द्या मंग पुढल्या बाता मारा हे सरकार काहीच करू शकत नाही पी एम कीसान योजना ६०टक्के लोकांना याचा लाभ मीळत नाही
फक्त आश्वासन
Very good saheb
आमच्या कापसाला सोयाबीनला योग्य तेभाव द्या
निव्वळ खोटे किती दिवस चालणार आहे
भिक.नको.शेतमालालाभावदध्या.
चोक्य सहाहाजार नको भाव दे
अतीवरषठी अनुदान कधी देणार
.त ेअगोदर द्या .नंतर दुसरया घोषणा करा.
विश्वास ठेवण्यायोग्य माणूस नाही हे महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवा
@@i_am_pm_9490 pandhra rashn card KSA karaycha ..ani kay yojna ahe ji naund lele nntr yojna chalo hoil
पवारापेक्षा लय चांगला मानूस आहे फडनवीस साहेब
शेतकरी च्या मालाला योग्य भावदया केळीला फळाचा दर्जा दया शेतकरीला 3हजार रूपये महिना पेनसन दया
हो राहुदे पंचायत समिती लेईमानदार आहे तुम्हाला लक्षात आलं असंन
🎉🎉
Gajar dakhawane band kara.
Taynche utpnna double kara.
धनगर समाजाचे आरक्षण मुद्दा काय झाले
अनेक शेतकऱ्यांचे PM किसान चे पैसे बंद झाले..
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा नुसत्या फुकटच खायची सवय लावू नका
उत्पादन वाढलं की कसा मिळेल भाव? कितीतरी प्रकारच्या आहेत अशी शेती ज्याला भाव मिळेल
Devendr fadvnis saheb st valynacha sathi kay nirnay ghetla?
Kadhi denar aahe
Anjangaon bari tq. Dt.Amrati pik vima milala nahi
Ka shetkryavar upkar kart ahe ka
धोंडराई महसुल बोगस कारभार ता गेवराई जि बीड
अहो मोदी सरकार शेतकर्यांना फक्त 17 रुपये पर day मिळतात. वर्षाला 6000 milatat. आंबा पीक विमा lavakar द्या.
Ajun majya ghari paise milale nahi
तु फक्त खोटं बोलतो, शेतकरयांना तु काहीही देणार नाहीस हे पक्कं आहे
Sab bakwas hai. Inke chakkar mat me jayiye. Teen saal pahale maine PM awas me form bhara tha. Abhitak kuchh nahi hua. Saal ke 6000 hazar dene se unka guzara nahi hoga. Unko monthly paisa do. 10:02
❤❤❤
Maharashtra til Shetkari Swabhimani aahe. Shetkaryanchya malala hami bhav Pahije.
Ha Maharashtra Shivaji Maharaj &Sambhaji Raje yancha aahe.
Jai Maharashtra.
Kadhi denar saheb majya ghari theen muli ahet
महिला वर्ग जर बाहेर गेले तर वापिस आली पाहिजे सर.
👍🙏
कधी मिळणार आहे
आदरणीय उपमुख्यमंत्री दैवैंद्र फडणवीस साहेब यांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Aajprynt kiti setkryal labh dila nalayka khote bolto
6000 माणसाला 6000 बयान ला द्या
कापसाला भाव द्या हो शेठ चाकलेट देऊ नका.तुम्ही २०२४ला पराभूत होणार.आम्हाला तुमचा १रू पण नको पिकाला योग्य भाव द्या.विदर्भातला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारा चुप बसून भाषा ऐकू नका दिवसा लाईट द्या.गरजच पडत नाही.५००००रूफक्त अनुदान .निकषमंत्री.
शेतकऱ्यांना लाईट दिवसा द्या
हाथों हाथ आली च समझ ही। घोषणा😂😢😅
Super
Ghabarana नाही
अरेरे थांबवावे यांना गप्पागोष्टी करणे हे च जमत धन्यवाद
Look at 24th election.
मराठीत एक म्हण आहे खोटं बोल पण रेटून बोल सद्या हेच काम आपले फडणवीस साहेब करत आहेत 🙏🏻
अहो साहेब आमच्या पिकाला योग्य भाव द्या
भंडारा जिल्ह्यामध्ये जील्हला परिसद मधून गोट फरमिंग 100/अनुदानित मनुन बातमी जागोजागी लावण्यात आली परंतू त्याचा फायदा कोणालाच मिळालेला नाही
घरकुल कुठे गेले साहेब माझा गावात एक हि घरकुल आलेले नाही साहेब आपले शासन काय करत आहे साहेब
प्रोत्साहन अनुदान चे बघा. झाली तीन वर्ष. कशाला घोषणा करता. ग्रामीण भागातील शेतकरी वाट बघतोय. 30 मार्च गेला. नाहीतर टाईमपास 3 नवीन सिनेमा.
देवेंद्र फडणीस कशाला आता खोटं बोलताय सरकारी कर्मचारी एवढे निचरा पैसे पडू देत नाही पहिल्या सरकारी कर्मचार्यांवर कारवाई भ्रष्टाचार भ्रष्टाचार गरिबाला तर काही योजनांचा लाभ भेटत नाही
Maharastra chya nasibi Khote Sarkar Aale aahe kendrat Zhut Sarkar yamule Jantechi Galchep zhali aahe aata yanche Divas Bhart Aale Aahe mhanun Khare Kami Khote Jasti
आधी कापसाचे भाव वाढवा
लक्ष्मी चौधरी यांना खात्यामध्ये पैसे झाले नाही काय करायचं सिंदखेडा जिल्ह्यामध्ये
1 Rupayya tumhi bhara aami sath gath. Kalyeli aahye taduwarcci loni khnar aahot
Hindu dharm ki Jai Ho dharm raksha hetu suport BJP chatrapati shivaji Maharaj ki Jai
Bagav
God bolun nikesh laun gaar karnari Sarkar aahye
❤❤❤❤❤❤🎉🎉
देवा भाऊ थेट अकाउंट मधे पडले तर खरे... नाही तर सुरत gohati मार्गे नको....पी.पा.
हा दिवस कधी उजाडणार
2024
सहाहजार मोदीनी दिले आणि रासायनिक खताच्या पन्नास किलो च्या गोनी मागे बारेशे रुपये वाढवले
कितु परन्तु सोडा बरयाच शेतकरयाना अजुन केळी विमा भरुन पण शेतात केळी असु पण विमा मिळाला नाही त्याचा बद्दल बोला शेतकरी च्या अडचणी बघा बेरोजगारांन कडे लक्ष दया सरसकट ऊतारा कोरा करा हा कागद जोडा तो कागद दया हे बंद करा
आहो फडणवीस साहेब माझे वडील, मला कळत्यास, 19से95 पासुन, सरपंच्या घरी जाऊन जाऊन थक्कले कोणीच दखल घेतली नाही 30.000 एका घरकुल साठी मिळत होते तेव्हां पासुंन आज पर्यंत मिळाले नाही आज 2023 सपंत आले आता 2024 चालु होणार माझे वडील वयस्कर झाले केव्हां पर्यंत मिळणार माझ्या वडीलांना तुमचे घर कसे आस्ते ते राह्यलाय मिळणार का मी शरीराने अपगं आहे
कवाढकतता
Viswasch nahi,,, karan kapasala soya la bhaw ka det nahi
Pik vima tregistratiom kutha karayacha
Tyanchya mulinche sikction kse krave २०००००० fis ahe
Hi
अबकी बार किसान सरकार ओन्ली B R S
Setkaricha. Faydakahich. Nahi. Court. Nikal60. Varsh. Eka. Courtchanikal. Vijayi. Dusara. Courtcha. Khota. G. Rkhota. Ha. Brhstachr. Ahe
किती वेळा घोषणा ऐकायच्या साहेब तुमच्या महाराष्ट्रातला शेतकरी मरेपर्यंत तुमच्या घोषणाच होतील आम्हाला आज वाटतय आठ महिन्यात शंभर घोषणा पण दमडी नाही शेतकऱ्याला
महाराष्ट्र राज्यात आजच्या ईतकालबाड माणूस नाही