धार्मीक देव न मानणारेही बरेच लोकही संस्कारी व चांगले मानव
किवा माणूस असतात,या उलट
देव मानणारेही राक्षसीवृत्तीचे
असू शकतात।
मी विचाराशी सहमत आहे 100%
डाँ. लागू,,, 👌सर आपल्या विचाराशी मी 100%आपल्या सोबत अहो 🙏
परमेश्वर ही एक economy आहे कोणी माना किंवा न माना पोटाची खळगी भरण्याची एक संधी किंवा मार्ग
Amhi sagla sodu tu nokrya de bhadkhau tu potasathi kahi kru nko tula fakt hat oay ahet
असं वाटत होत की डॉ लागू बोलतच रहावे आणि मी ऐकतच राहावं, खूप छान विचार(डोळे उघडणारे)..
भगवंत म्हणजे आदर्श, एकलव्यासारखे आपल्या आतली सायकाॅलाॅजीकल ताकद जागृत करण्याचा पूजा हा मार्ग आहे, तसेच जीवन जगण्याचे सुसंस्कृत मॅन्युअल म्हणजे प्रत्येक धर्माचा आधार आहे
भक्ति करा भक्तीच्या स्वरुपात मीच परमेश्वर असं समजून वेडपणा करा चराचरात एकच तत्व व्यापून असा अनुभव येईल देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठैलो या संत तुकाराम महाराजांच्या वाक्याची प्रचिती येईल
डॉ. श्रीराम लागू सर ..... आपले विचार ऐकून धन्य झालो ..... मला गर्व आहे की मी विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या संत महापुरुषांच्या मराठी मातीत जन्म घेतलाय .....
चिकित्सक, विज्ञान निष्ठ विचार..... ❤
अंधश्रद्धा,कर्मकांड आणि धर्म याचा काहीही संबंध नाही.
आपण धार्मिक आहोत म्हणजे ,जी व्यक्ती चारित्र्य,मानवता,देशप्रेम इत्यादी मुल्याना ,मानते तो पण मानवी धर्म असतो.
ग्रेट सर 🙏
ईश्वर तुमच्या डोक्यात कोणता आहे हे अगोदर सिद्ध व्हायला हवे. अनादी काळापासून चालत आलेला हा अभ्यास चूक असू शकत नाही त्रुटी आपल्यात आहे नक्कीच.ईश्वर ही तुमच्या मते संकल्पना ज्यादिवशी पुसट होईल त्यादिवशी मानव जात सुद्धा पृथ्वी तळावरून पुसट होईल.
डॉ लागु च्या विचाराशी मी सहमत आहे.
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
छान मार्गदर्शन केले आहे, ❤
राम कृष्ण अस्तित्व तेच नाकारतात ज्यांच्या नावात राम कृष्ण आहे.
हाच न्याय तुम्हाला सुद्धा लागू आहे. नावातच दीपक असून सुद्धा अंधार तुमचा स्थायी भाव आहे
अगदी बरोबर बोलतात डाँ. लागू
असा विज्ञान वादी विचार मांडण्यासाठी अभ्यास लागतो.
डॉक्टर श्रीराम लागू साहेब खूप धन्यवाद सर
मानव निर्मीत ईश्वरी संकल्पना, व तंत्र विधेने मनोनिर्मित केलेले देविदेवता हे अध्यात्मिक धंदा चालवणार्या संस्थाना अर्थप्राप्ती करुन देणारा आहे.
सर लोकांना खर पटत नाही ग्रेट सर
सत्य विज्ञान आहे,ते परिपूर्ण अभ्यास,प्रयोग करून सिध्द करून दाखवत.आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतः अभ्यास करून, डोळस कृती करून अनुभव घेवून सिद्ध केल तर सत्य समोर येत.म्हणून कुणी सांगितलं म्हणून विश्वास ठेवणे म्हणजे अज्ञान,विनाश,जीवन नष्ट होणे.
खूप छान विचार सर, समाजाने खरंच स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अशा गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे
खूप छान सर ग्रेट सर
दिवंगत श्रीराम लागू यांना कोटी कोटी नमन
विनम्र अभिवादन सर.
Great I like this video
निर्सग म्हणजे देव
छानच मार्गदर्शन 👌👌👌👍👍👍
हे नवविचार केवळ कल्पनाच आहेत,
परमेश्वर ही स्थिती अनंत काळापासून चालत आलेली आहे, व पुढेही अनंत काळापर्यंत चालत रहाणार आहेत,
Anant kala pasun 🤣🤣Shemnya Manus Yeun layi jala 20 lakh varsha jaltea dinosaur Hindu hote ka Jai shree Ram Manta hote ka😂
Super sir❤
खूपच छान 👌👌👌
Great Sir
अप्रतिम विचार सरांचे 100
Great rational thinker . Very realistic thoughts.Hats off. Good compilation of Dr Lagoo's videos.Thank you.
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
Khup chan speech
Very good thinking sir.
Yes.. Spiritual and Science are two good concept of Life.
Khup saan mahiti dili sar❤
परमेश्वर एक शक्ती आहे विचार करा.... कोण आहे ? जो अवघं विश्व चालवतो . निसर्ग...... काय आहे तर परमेश्वर च न? माणूस जिथं नतमस्तक होतो तिथे असतो परमेश्वर. हो पण मीच मोठा असा समज जर कोणाचा असेल तर त्याला हा प्रश्न पडणारच. 🙏
ज्या देशात देव आहे, त्या देशातील लोक बुद्धि हीन आहे,...... त्या देशातील लोक कुठलेच शोध लावत नाहीत,
हे स्वतःला विज्ञानवादी बुध्दीवादी समजणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंधभक्तांची आवडती समजुत.
याला वैज्ञानिक आधार असल्याचे ऐकिवात नाही.
भगवान है तो फिकर क्यु, नही है तो जिकर क्यू😊
परमेश्वर आहे की नाही मला माहिती नाही..
मनाची ची उलघाल,जी असते ती परमेश्वर चे नामस्मरण केल्याने समाधान मिळते
उत्तम विचार
Great sir Di lagu
अगदी बरोबर आहे, दुर्दैवाने आपल्या देशात जास्त अशिक्षित असल्याने इथे देवाची भीती जास्त आहे.
पण जर तो खरोखर आपल्या माता पित्याच्या भूमिकेत आहे तर तो आपल्या लेकरावर का रागवेल? (असला तरीही)
Mi sushikshit ahe, senior software developer ahe, pan mazi devavar atyant shradha ahe. Char pustak vachun degree ghetlyane devavarch vishwas thevaycha nahi mhatal mhanje yala murkhpanach mhatal pahije. Ajkal dev manan mhanje ashikshit ani te lokanna sanganara ha devapeksha motha zala ahe, ani tyanchyat ahankar evdha bharla jato ki te swatla devacha bapach samju lagatat nave tr te swatach dev ahet as tyanna watat. Jyapramane doctor honyasathi medical kinva engineer honyasathi engineering la admission ghyav lagat tyapramane dev shodhanyasathi adhyatmachi degree ghyavi lagate. Swatachi akkal hi anubhavashivay pajalu naye.
@@abhishekdongare999there is no relationship between degree holdings and rationality.
खुप छान विचार आहेत
Chaan ....
सूर्य पाहण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची गरज भासते तो इतर साधनानी पहाता येत नाही तसेच देव होऊनच देव भक्ती करावी लागते देव, इंद्रिय नेणती ज्याचे घर जे मना वचना अगोचर, बुद्धीशी नकळे ज्याची मेर, ऐसी निर्वीकार निज वस्तू, हाती देईजे पदार्थ किंवा दृष्टी दाविजे साक्षात ऐसा नव्हे गा परमार्थ, ज्ञानेश्वरांनी साडे सातशे वर्षा पूर्वी जे सिद्धांत मांडले त्याला आजही चॅलेंज नाही तें समजून घ्या पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे, पाण्या पासून वीज तयार होते, ठिबक सिंचन सर्वच सांगत नाही, आग उठी आकाश मे झड झड उठे अंगार आगर संत नं होते तो जल जाता संसार
Very nice work
Hats off to Dr.
Great thought
परमेस्वर नाही परमेस्वर नाही परमेस्वर नाही हे सतत मानसावर बिंबवीले तर माणसाच्या मनात आणि फरक बसतो
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है..
हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है...
बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग..
हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो..
९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो...
कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
Andhya tuje Dhrama che log kartat Parmeshwarcha shonya evidence Ahe maga te best agontisim hota.
या विश्वात एक अदुश शक्ती ती निराकार अनंत आहे. पण आतापर्यंत कोणाला दिसली नाही आणि दिसणार ही नाही. आतापर्यंत कोणालाही माहिती नाही. कितीही बुद्धीमान जन्माला येऊन गेले. या प्रश्नाचे उत्तर देउ शकले नाही.
खुप सुंदर 👌👌
No.1
आज डॉ. लागू असते तर राजकीय परस्थिती चा खरपूस समाचार घेतला असता.
आणि काय केले असते? एक पेग मारून झोपले असते!भाड खाऊ हरामखोर परजीवी
Very nice post ❤️❤️💯
मला वाटते परमेश्वरला जे मानत नाहीत त्यांना संकटातही देवाची आठवण यायला नको
Great work sir.❤
खुप छन सर धन्यवाद त्यांनी शिक्षित लोकन्ना कालेल हीच अपेक्षा धन्यवाद सर
Doctor saheb tumache vichar barobar ahe andhshradha asu nay pan shradha asavi sadhu santani sudha parmeswar ahe he Manya kele ahet
अगदी बरोबर डॉ श्री राम लागू नी मनहाले होते ,👍👍🙏🙏
देवाच्या नावावर दुकानदारी चालवणाऱ्यांना धर्मभोळ्या लोकांकडून लुटायची संधी धर्माचे ठेकेदार कसे सोडतील???
Thanks for your support 🙏 ...you can explain the way i think
Hatts off to Great Dr. Shriram lagu
👍👍 बरोबर आहे जोपर्यंत माणसाच्या डोक्यात अंधश्रद्धा आहे तोपर्यंत त्याची प्रगती नाही
म्हणूनच आपण सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर एकत्र येऊन हिंदूत्व नष्ट करून इस्लाम कबुल केला तर निश्चितपणे भारताची फार मोठी प्रगती होणार.
ईश्वर ही संकल्पना माणसाच्या समाजात राहण्याच्या गरजेतून उदभवली आहे, जोपर्यंत माणूस सामाजिक प्राणी आहे तो पर्यंत तो धार्मिकच राहील!
I like this video thanks.
Extremely thoughtful and brilliant speech by veteran Dr.Shtiram Lagoo.
जिथे तुमच विज्ञान संपत तिथे आमचं आध्यात्म सुरू होतो.... अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏⚜☘🔱🙏
जपान, अमेरीका, चीन यासारख्या विकसित देशांमध्ये बुवा बाबा स्वामींची गरज पडत नाही. तुमच्या सारख्या अवलंबित लोकांमुळेच भारतीय प्रगती करीत नाहीत. वाईट फक्त तुमच्या घरातील लहान मुलांचे वाटते. त्यांच्या डोक्यात अंधश्रद्धेचे खिळे ठोकले जातात. मस्तीत पण शिस्तीत जगता आलं पाहिजे, देव असला काय किंवा नसला काय काही फरक पडत नाही. विचार बदलले की जीवन बदलतेच.
५००० वर्ष अध्यात्म होतंच की कुठे काय फरक पडला? विज्ञान हाच खरा धर्म आहे.
खूप छान आहे
Great व्यक्तिमत्त्व
Can you tell me birth of supertion
❤
We expect discussion on
Literature of
Pandit Gopi Krishna
Unbelievable mysterious spiritual experiences......
*
Unbelievable mysterious powerful spiritual path :
Kundalini Yoga
' Ramlal ji siyag sidhayog '
*
Towards the Truth 😊
❤
Great Dr. Lagu...🙏🏻
आज समाजाला असे मार्मिक विचार देणार्या विचार वंताची गरज आहे
विचार सारेच मांडतात पण ते जनमानसात पोचवणे कोणालाच जमणार नाही.
Mala hya sagalya mulakhathi kuthe milatil? Please help
देव माना न माना तो खर्या-अर्थाने अजिबात नाहीच- नाही!😂
देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी परमेश्वराचं नाम घेऊन आपली कामं करून आपल्यालाच पुढे जावं लागतं हेही तितकच खरं आहे परमेश्वर कुणाला काही आयत देत नाही देवाचं अस्तित्व हे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवाला मानत नाही मग ती स्वतःला जास्त मानू लागते... एखादं क्रिटिकल अवघड ऑपरेशन डॉक्टरांनी केल्यानंतर तेही म्हणतात आम्ही आमचे प्रयत्न केलेत आता देवाच्या हातात आहे.....
How to download this video....🙏
जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ Albert Einstein हे म्हणाले होते की परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी मला खुप मोठ्या पुराव्याची गरज नाही! माझ्या हाताचा 'अंगठा ' पुरेसा आहे!
पण त्याची ईश्वराची संकल्पना आणि तथाकथित शेंदूर वाल्या ईश्वराची संकल्पना यात फार फरक आहे,,,तुम्ही हेडलाईन च वाक्य उचललं फक्त
ये सतयुग त्रेता द्वापर सब का सब भारत का इतिहास नहीं बल्कि ब्राह्मणों द्वारा बनाया गया झूठा काल्पनिक इतिहास है ये सिर्फ ब्राह्मणी ग्रंथों में ही मिलेगा और कहीं नहीं।
आश्चर्य होता है आप जैसे शिक्षित व्यक्ति भी इन कपोल कल्पित कहानियों पर विश्वास करते हैं।
आप तर्क क्यों नहीं करते कि इनका दावा सारे संसार के इतिहास का वर्गीकरण का है उन युगों में पैदा हुए ईश्वर के अवतारों को तीनों लोक का मालिक बताया गया है किन्तु इन युगों और उनमें पैदा हुए कथित जगत के पालनहार भगवानों के बारे में इंग्लैंड फ्रांस जर्मनी अमेरिका किसी को पता ही नहीं है।
आपने पढ़ा होगा इनका एक एक युग कई कई लाख साल का होता था जबकि मानव सभ्यता के पूरे विश्व के इतिहास अध्ययन करिए तो पाषाण काल से लेकर अभी तक अलग ही इतिहास है जो पुरातात्विक सबूतों के आधार पर सिद्ध भी किया जा चुका है कि कब मानव ने अग्नि का उपयोग शुरू किया ,कब से शिकारी जीवन से खेती पशुपालन आदि करने लगे, कब से घर बनाकर बस्तियों में रहने लगे ,कब से कपड़ा पहनने लगे, कब से पढ़ने लिखने लगे कब लोहा तांबा पीतल सोना आदि का आविष्कार हुआ यह सब कुछ हजार सालों का सत्य व प्रमाणिक इतिहास है दूसरी तरफ ब्राह्मणों के एक एक युग लाखों साल के होते थे और उनकी गप्प कथाओं में ऐसे ऐसे पात्रों का वर्णन है जो तीन तीन युगों तक जीवित रहे जैसे परशुराम वह सतयुग में गणेश के दांत तोड़कर उन्हें एक दन्त बनाता है त्रेता में सीता स्वयंवर में जाकर हंगामा करता है और द्वापर में भीष्म व कर्ण को धनुर्विद्या सिखाता है यानी तीनों युगों में जवान सैनिक के रोल में , बूढ़ा तो होता ही नहीं , हनुमान जामवंत आदि त्रेता यानी रामायण कालीन पात्र महाभारत काल यानी द्वापर में भी अपना रोल निभा रहे हैं ।
यह सब सिर्फ कहानियों में ही संभव है वास्तव में नहीं ।
लोहे का आविष्कार होकर अभी चार हजार साल भी नहीं हुए फिर सतयुग से लेकर द्वापर तक फरसा लहराने वाले परशुराम व अन्य योद्धाओं के हथियार तलवार त्रिशूल आदि के लिए लोहा किस ग्रह से आयात किया गया था ?
चारों धाम की स्थापना शंकराचार्य जो ब्राह्मण थे ने सातवीं आठवीं शताब्दी में किया था उसके बाद ही धीरे-धीरे प्रचारित करते हुए आज वे उन्हें उन शूद्रों को भी अपना तीर्थस्थान स्वीकार करवाने में कामयाब हो गए जिन्हें उनके ब्राह्मण धर्म के अनुसार शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान का अधिकार ही नहीं था जिनकी संस्कृति श्रमण संस्कृति थी श्रमजीवी थे जो बुद्ध के अनुयायी थे।
आज भी शंकराचार्य का पद ब्राह्मण के लिए ही आरक्षित है कोई शूद्र शंकराचार्य नहीं बन सकता।
भारत में संघर्ष विषमता वादी अंधश्रद्धा वादी ब्राह्मण वाद और समतावादी मानवतावादी वैज्ञानिकता वादी बुद्धिज्म के बीच ही रहा है और आज भी जारी है ब्राह्मण वादी शूद्रों को सत्ता के बल पर शिक्षा संपत्ति शस्त्र सम्मान से वंचित करके उन्हें पूर्व की स्थिति में ले जाने के लिए प्रयासरत हैं, एससी एसटी ओबीसी के जीवन स्तर में जो भी सकारात्मक बदलाव आये हैं वे समतावादी महापुरुषों फुले साहू अम्बेडकर पेरियार आदि के संघर्षों के बदौलत आये हैं किंतु यह बात अभी तक अशिक्षित तो छोड़िए शिक्षित शूद्र भी नहीं समझ पा रहे हैं और हिन्दू बनकर ब्राह्मण वाद और ब्राह्मण शाही को ही मजबूत कर रहे हैं जिस दिन शूद्र समाज के लोगों को अपना सच्चा इतिहास और समतावाद विषमता वाद का संघर्ष मालूम पड़ जायेगा वे ब्राह्मणों द्वारा थोपे गए झूठे काल्पनिक इतिहास होगा..
आपल्या मुलगा कसा मेला भगवानबाबा वामनभाऊ हे कोण होते🙏
जय श्रीराम
सहमत हूं।
रोहिणी हट्टंगडीदेखील आहेत इथे 😍 शाम मानव देखील!
परमेश्वर हा मानवी बुद्धिच्या पलीकडे आहे. तो बुध्दीने कळणारा नाही. ज्ञापन.गीता ,ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,भागवत वाचा म्हणजे कळेल.
Aho he sagle grantha manavi buddhi cha vapar karun lihile gelet ani te vachaylapan buddhi cha vapar hoto
भागवत वा गीता हे कोणी लिहिले आहे?
माणसानेच हे लिहिले आहे.
भागवत वा गीता मध्ये महिलांना तुच्छ मानलं गेलं आहे.
जो देव डोळ्यांना दिसत नाही त्याला मानायचे कसे?
जर असला तर मग संकटात तो धावून का येत नाही?
साधं उदाहरण आहे ना भारतात कोरोना शिरलाच कसा?
इतके जर तेहतीस कोटी देवांचा जथ्था असताना प्रवेश दिला कसा?
आजही महालक्ष्मीचे हेड आॅफीस भारतातच आहे ना मग प्रधानमंत्री परदेशातून हजारो कोटीचे कर्ज काढून का घेतात?
यावर विचार केला पाहिजे.
@@user-is1dt7mj2rTu jaa apla shengdane vik jaun train madhe kuth sushikshit lokanchya naadi lagun tujha standard sodtos
Hari Om Hari Om Hari Om मोठ्या माणसाला देवाची गरज नाही तोच देव असतो
परमेश्वर या संकल्पनेमुळे कोणाचे नुकसान झाले ? देव आहे ह्या विश्वासामुळेचं लोक नीतीमत्तेने वागतात, स्वतःचे आचरण चांगले ठेवतात. आमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे आणि तो कायम राहणारचं ! मग कोणी काहीही म्हणो.
म्हणूनच माणसाचे पाप गंगेमध्ये धुतल्या जातात...मग त्याने कुणाचा जीव घेतला असेल तरी
हे निरीश्वरवादी, बुद्धीवादी, धर्म, कर्मकांड हे थोतांड मानणारे परंतु मोहनदास करमचंद गांधींचे कालबाह्य अहिंसा तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते मुसलमान किंवा ख्रिश्चन समाजातील सुधारणा, अज्ञान, धार्मिक वा राजकीय अत्याचार यासंदर्भात मिठाची गुळणी घेऊन का बसतात ? हिंदु समाज सहिष्णू असल्याने ही हिंमत ते करू शकतात. आपली बुद्धी, वेळ ह्या अल्पसंख्याक आणि धर्मांध समाजाच्या प्रबोधनासाठी वापरली तर जीवनाचे सार्थक होईल.
@@user-vn2fs5dd8qभाऊ प्रत्येक गोष्ट आपल्या बुध्दीला समजतेच अस नाही,,
One of the greatest human being
मला वाटत ह्या बाबतीत संतांनी बोलेल चांगल .तुम्ही शिकले म्हंजे सर्व जानल अस म्हणता येणार नाही.
सर्व धर्म मनुष्यने निर्माण केले आहे.बरोबर आहे.पण
या विश्वात एक अदुश शक्ती ती निराकार अनंत आहे. पण आतापर्यंत कोणाला दिसली नाही आणि दिसणार ही नाही. आतापर्यंत कोणालाही माहिती नाही. कितीही बुद्धीमान जन्माला येऊन गेले. या प्रश्नाचे उत्तर देउ शकले नाही.
👏👏
माझ विश्वास देवावर आहे अंध्रध्देवर नाही 🚩🙏
देवावर विश्वास असणे गरजेचे आहे कारण आपल्याला एक आधार राहते एक भेव राहते की आपल्या वरती सुध्धा कोणी तरी आहे आणि आपण पाप कर्म नाही करणार
आणि गंभीर वेळेस ठाम राहतो कारण मला विश्वास राहणार की मझ सगळा छान होणार आणि मझ आत्मविश्वास खाचानार नाही
माननीय डॉ श्रीराम लागू सरांचे विचार खरोखरच विज्ञानवादी आणि पुरोगामी आहेत. जे आजच्या समाजाला या विचारांची गरज आहे डॉ श्रीराम लागु सर हे आजच्या काळातील चार्वाक आहेत.त्यांणा सप्रेम नमस्कार.
@@dattatrayadeshpande8546 जिथं विज्ञान संपते , तिथून अध्यात्म सुरू होते.
Barobr bole sir 100 persent agree ❤
आचार्य प्रशांत
`tukaram maharaj yanche tatvadnyan khote ahet ka mag....?
प्रचंड अभ्यासाने आत्मसात केलेले बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी विचार आहेत सर आपले तुम्हाला सलाम🎉