Navri Milena Navryala : शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला, थेट Shirol- Kolhapur मधून
Vložit
- čas přidán 9. 04. 2023
- #farmers #MarathiNews #abpmajha #Navri #Kolhapur #Shirol
Navri Milena Navryala : शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला, थेट Shirol- Kolhapur मधून
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
-------------------------------------------------------
शिंदे गटाचे आमदार आयोध्या दौऱ्यावर | Shinde Group MLA Ayodhya Visit Live Updates
"सध्या लग्न म्हणजे संस्कार राहिला नसून व्यवहार बनत चालला आहे "🙏
?ä
व्यवसाय नाही धंदा झालाय आणि काही मुलींचे आई वडील हे व्यापारी ahet
खरंय र तुझ भावा
@@madhavdhule6123 in
@@reelsstarviralm.r 😊😊
बाकी काही यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत .शहरातील झगमगीत जीवनशैलीच जास्त आकर्षक होत आहे . नवरा मुलगा 12 तासाची shift करून मेला तरी चालेल . पण तो मुलीला सुखात , समाधानी ठेवला पाहिजे . पण त्या अगोदर मुलींनी समाधानाची एक निश्चित पातळी ठरवून घ्यावी .
अपेक्षा मुलांची पण खूप आहेत. सर्वांना गोरी सुंदर हवी. मग बाकि तिचे सगळेच अवगुण दुर्लक्षित करतात.
शिकताना लॉजमध्ये जाऊन १००० च्या अंगाखाली आलेल्या.
नंतर फक्त गोरा रंग आणि सौंदर्याच्या जोरावर एका मोठ्या घराण्याची इज्जत बनतात किती हास्यास्पद आहे हे
धन्य आहे ती मुलगी स्वतः Dr असुन शेतकरी मुलाशी लग्न करण्याची तयारी. धन्य ते माता पिता
Kharokhar alyavr karnar nahi 😅
@@kuldeepsankpal6443tila saport krt asl tr krl na ti jr teacher asl kiva police asl tr tila job sathi saport kel tr krnar ki
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ❤❤ आणि शेतकरी मुलासोबत लग्न म्हणजे मी माझ भाग्य समजेल
Ye bolne ki baat h bas
बोलणं सोपं आहे पण सत्यात उतरवण फार कठीण,
फार कष्ट करावे लागते शेतकऱ्याला 😊😊
बोलणं सोपं आहे पण सत्यात उतरवणे फार कठीण आहे
खूप कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला
एवढ्या एपिसोड मध्ये एकाही मुलीने असं सांगितलं नाही की मला कसाही मुलगा चालेल पण तो पोटा पुरते कमावणारा,माझ्या व माझ्या परिवारावर प्रेम करणारा आणि मुख्यतः निर्व्यसनी असावा. हे विशेष...😔
Paisa kayam jinkto... Bhalehi tyana divorce zala tari chalel... Paisewalach pahije
Barobar dada
मुलगा निर्व्यसनी व चांगला मनमिळावू प्रेमळ व पोटापुरता कमावणारा असावा हे मुद्दे कोणीही उपस्थित केलेले नाहीत
वरील कार्यक्रम हा फक्त सफेद रेशन कार्ड वाल्यांसाठी ठेवण्यासाठी ठेवला आहे असे वाटते पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्ड साठी हा प्रोग्राम ठेवला नाही असं वाटतं
Barobar aaha
नोकरी हे जास्त दिवस चालणार नाही.
👑शेतकरी राजा होता आणि राहणार आहे
एक दिवस आमचा येणार आहे....
💪👳 एक शेतकरी 👳💪
Ghanta as kadhich honar nahi
To.ek divs konta , संपूर्ण आयुष्य गेल्या नंतर
जर अशा गोष्टीवर मुलाखत, चर्चा, कार्यक्रम घेतला पाहिजे उत्कृष्ट ❣️abp maza 🙌
शेतकरी मुलगा निरोगी असतो टाकतवार असतो प्रेमळ असतो समजून घेणारा असतो. शहरतील मुलासारखा फसवा नसतो आणी पळपुटे नसतात. 🙏🏻
Sharia gunner gavat hotat
😊9😊88 oloo😊9
Pp😅on o😊😊 22:14 @@66688r
कोणतेही सरकार असो शेतीमालला योग्य भाव देत नाही.2024च्या निवडणूक मध्ये महाराष्ट्रआत शेतकऱ्यांना भाव देणारे सरकार येणार. मीडिया सुद्धा शेतकऱ्यां बद्दल बोलत नाही. सगळे हरामी.
Takadwar 😂
ABP maza चे धन्यवाद. समाजातील मूळ मुद्द्याला हात घातल्या बद्दल 🙏 असेच जनतेच्या प्रश्नांना आपण हात घालावा ही नम्र विनंती 🙏
शेतकरयांच्या मालाला योग्य बाजारपेठ न मिळणे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. दूधाला् योग्य भाव नाही. वार्षिक उत्पन्नाची गाॅरंटी नाही.त्या मुळे मुली शेतकरी मुलांबरोबर विवाह करण्यास धजावत नाही असे मला वाटते.
ज्ञानदा आपण खुप चांगला,सुदंर व योग्य विषय हाताळला ,धन्यवाद🙏🙏 मला शेतकरी या विषयावर आपल्याशी व श्वेता शिंदे शी सविस्तर चर्चा करायची आहे.आपण वेळ दिलीतर
तुम्ही फक्त डॉक्टर शिकणाऱ्या मुलींना बोलवल आहे. सरसकट मुलींना बोलवा.
@Monkey D Luffy 😂😂😂
बरोबर सांगितलं तुम्ही
नोकरी चं महत्त्व कमी झालं तरच , शेतकरयांना महत्व येऊ शकतं
6@@shrikantlsawant619
या मुद्द्यावर वारंवार चर्चा होणे आवश्यक. मुलाखत घेतली ... बदल नक्की घडतील... एबीपी आभार
मुलांना शेतीवर आधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे, शेतीबद्दल मुलांच्या मनात आदर हवा आहे, शेतीला खऱ्या अर्थाने बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी हवी आहे.
ज्ञानदा ताई तुम्ही अत्यंत गरजेचा विषय घेतल्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद जय जवान जय किसान🙏💐
मुली पळून गेल्या तर चालते... पण शेतकरी नको... हसायस्पद 😍😍🥰🥰🥰
काय बोलताय तुम्ही? किती जुने विचार आहेत?
मुलींना पळून का जावं लागलं असेल, त्यावर तिची बाजू काय होती यावरून ठरतं तिचं घरातून निघून जाणं योग्य का नाही ते.
मुलींना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे जसा तो मुलांना असतो.
Tech aahe aaj kal sarvann gov. Job pahije asto aani muli yekhdya bhikarya brobr pn palun jatat
@@pallavigokhale5536 madam jara palun gelelya mulincha analysis kara Samjel konasobat palun jatat te😂
शेतकरी शिवाय पर्याय नाही कधी कोरोना येऊ शकतो नोकरी वाला नवरा पाहिजे म्हणानारे लक्षात ठेवा
@@dnyaneshwarshirsath6846 कोरोणा असला काय नि नसला काय शेतकऱ्याचे मरन आहेच. दररोजच शेतकरी चिंतेत आहे.
किती शेतकरी असे आहेत जे आपली मुलगी शेतकऱ्याला देतात... सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी
काय करतो हे महत्वाचं नाय, किती कमावतो हे महत्त्वाचं आहे
बाकी सब मोह माया है😅
धन्यवाद, तुम्हाला राजकारन्याच्या न्यूज मधून वेळ निघाला, आणि शेतकऱ्याचा मुलांची लग्ने होत नाही हा टॉपिक घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद....
नोकरी करत असलेल्या मुली हे नौकरीवालाच मुलगा शोधतात.... हे सत्य परिस्थिती आहे.... आणि नौकरी नसनाऱ्या मुलीना सुद्धा नौकरी वालाच मुलगा पाहिजे....
भाऊ मग तसं तर काळ्या पोरांना पण गोरी बायको पाहिजे आणि गोर्या पोरांना पण गोरीच पाहिजे त्याचे काय???
मुलींना शॉपिंग करायला पाहिजे मुलाची इन्कम भरपूर जेणेकरून दोघात प्रेम कमी असले तर काही बीगडत नाही
शेतकरी ची शोकांतिका मांडले बद्दल ए बी पी माझा चे अभिनंदन
अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच्या मुलांची ही फार मोठी समस्या आहे.
मग अभ्यास करा आणि चांगला जॉब करा.50-60 महिना कमवा.
@@boyfromsambhajinagar are bhava 50 60 hajar mahina mumbai pune sarkha city. Madhe kahi nahi hot tya madhe ani ajkal shetkari pan 4 5lakha cha pic kadato varshala 4 5 aikar sheti asnra shikun pan naukari nahi ahey compition khup ahe,
@Monkey D Luffy l de ,
.😢
Dr
Shetkari la sanga aapli mulgi shetkari la deyala,toch det nahi mulgi adhi
मुलगा आणि मुलगी जन्मदर हा पण एक महत्त्वाचा आहे. 1000 मुले, 900 मुली , म्हणजे 100 मुलांनी कुठे मुलगी शोधावी. सामाजिक जागृती झाली पाहिजेत
शेती जर प्लॅनिंग न केली तर सरकारी नोकरी वाल्यांना ऐकणार नाय. माझं वय 27आहे.2015पासून शेती करायला सूर्वात केली. तेव्हा पासून मी आले पिकाची शेती करतोय.12 एकर क्षेत्र आहे. ह्या 8 वर्षात शेती तून 2.70कोटीच उत्पन्न काढलंय. जे की पूर्ण सरकारी नोकर दाराची संपूर्ण सर्व्हिस मध्ये पण एवढा पगार मिळत नाही. शेती चया जीवावर मी 6 हजार sq feet चा बंगला बांधला आहे. आणि आता 46 lac ची fortuner book केली आहे. ❤ शेती सारखं business नाही भावांनो.
❤❤1 adarsh farmar
*इथं शेतकरी भावाला पण आपली बहीण शेतकरी मुलाला देऊ वाटत नाही. मात्र त्याला शेती करणारी बायको हवी...
* काही मुलं शेतकरी शेतकरी म्हणतात पण शेतीत काम करत नाही. बिचारे आई वडीलच उन्हा तानात काम करतात...
* काम न करणाऱ्या मुलींना पण काम करणारा नवरा पाहिजे..
😊 अजून दोन वर्षे थांबा शेतकरीच हा जगाचा राजा आहे
असच म्हणून घर जळालंय
भाऊ असं म्हणता म्हणता एक पिढी मातीत गेली
@@User_9064 फक्त शेतकरी असून प्रगतशील शेती करणं काळाची गरज आहे. नाहीतर सोसायट्या आणि बॅंकांची कर्ज भरण्यावारीच आपल्याला आत्महत्या कराव्या लागतील. लग्नतर लांबची गोष्ट
आज काल मुली शेतात काम करत नही,,,, मुलं पण नही करत
💯
राजू शेट्टी साहेब तुमची आभार
मला आपल्या या विषयी भरपूर बोलायचे आहे
तरी कृपया आपली परवानगी मिळावी.
🙏
याचे मूळ शिक्षण व्यवस्थेत आहे.श्रमप्रतिष्ठा हे मूल्य चांगले रुजवायला आहे.लहानपणापासूनच कष्टाची सवय हवी.
जर गाय ,म्हैस, शेळी पालन व दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या शेतकरी मुलांची सर्व जिल्ह्यात मुलाखती घेतल्या व दररोज टिव्हीवर जर दाखविली तर नक्कीच मुलांच्या मेहनत व प्रगतीचा आलेख समाजाला माहिती होईल व हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही,
Kstalu mule khup ahet tyanchi mulakhat ghya
Right 👍
👍
मुलं खरोखरच कष्टाळू आहेत,पण त्यांच्या मेहनतीचे, प्रयत्नांचे गुणगान फक्त खाजगी युटुबर आपल्या युट्यूबवर दाखवतात टिव्हीवर यायला हवं, समाजाला माहिती कशी मिळेल
दुधापासून महिन्याला अडीच लाख कमावणारी मुलं पण आहेत. यांना महिन्याला 50 हजार पगार आहे. त्या पगारात भाड्याची खोली आणि विकतचे खाद्य पदार्थ यातच सर्व पैसे खर्च होतात.
ज्ञानदाजी खूप सुंदर विषय घेतला आहे तुम्ही , असाच एक कार्यक्रम आई वडिलांना सोडण्याच्या मुलींच्या अटी बद्दल घ्यावा
हे बरोबर आहे
शेतकरी मुलांच काल्या माती शी नातं असत. त्यांना समजून घेण्याची वेळ आली आहे....❤
मुलींनीचं सगळी अँडजेसम्नेट का करावी
तो व्यसनी असला तरी चालेल पण पण पैसा वाला असला पाहिजे 😂
Ha yar kuni tyabaddal discussion kelach nhi😢
पैसा नसला तरी चालेल पन शेतकरी मुलगा नको अशी मानसिकता झाली आहे।
आनी मी ऐसे अनेक विवाह/लग्न पहिले आहेत रियल मध्ये
गावाकडं पण सर्रास पोरं वसनी झालेत आता. भिकेचे डोहाळे.
बाहेरनं आलेले भैय्ये मराठ्यांच्या पोरी करायला लागले गावातल्या आणि आपले हांडगे सतरंज्या उचलत बसलेत
पैसा महत्वाचा,ठोके तर खुप मिळतात😅
हा महत्वाचा मुद्दा या चर्चासत्रामध्ये विसरला गेला आहे. हा मुद्दा मांडणे पण तितकेच महत्वाचे होते.🎉
आम्ही आदिवासी खुप चांगले आहोत आमच्याकडे शेती आसो कींवा नसो तरी पण दुसर्याच्या शेतात काम करू पोट भरतो पण आम्ही वेळेवर लग्न करून निसर्गा च्या सान्निध्यात राहून निसर्गा चा आंनद लुटतो यांच्यासारख्या आपेक्षा नसतात जय महाराष्ट्र जय आदिवासी
जय आदिवासी भावा. 🙏
💪💪👌💪 मर्दा
खर आहे भावा
Hyalach jivan jagne mhantat .
खूपच छान 👌
फक्त या जमान्यात सगळ्यात जास्त पैसा पाहिजे प्रेम कोणालाही नाही पैशाने सर्व काही विकत घेऊ शकते पण प्रेम नाही शेती वाल्यांच्या घरी प्रेम आहे नोकरी वाल्याच्या घरी प्रेम नाही आहे कारण मी पाहत आहे शेती वाल्याला कधी पण टाईम भेटते आणि नोकरीवाला कधी टाईम नाही सुख आणि प्रेम फक्त शेती वाल्या कडे आहे
अन्नदान करून पदरी पुण्य पाडणारे दाते दिलदार असतात .
खूप दुवा घेतल्या चव्हाण बंधूनी .
खूप छान .
संगळयात महत्वाचे म्हणजे शेती हा व्यवसाय उत्तम आहे.मुठ सर पेरले तर पोते भरून मिळतंय,असे कोणत्याच व्यवसायात मिळत नाही.पण दुर्दैव असं आहे की त्या उत्पादीत मालाला कवडीमोल भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी मुलांची आर्थिक परिस्थिती पार खालावलेली आहे.त्याच्या भौतिक गरजा पूर्ण होत नाही.आज काळ बदललाय आजच्या कोणत्याही मुली असो त्यांना ते हव असतं आणि नोकरी करणारा त्याला मिळणाऱ्या पगारात तो खाण्यासाठी १० टक्के सुध्दा खर्च होत नाही, राहिले ली ९० टक्के रक्कम तो भोतिक गरजावर खर्च करतो , पर्याय या ने १०० रू १० रू हे शेतकरयाकडे जातात . त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही,भयान वास्तव आहे.समाजातील उच्च घटकातील लोक आपल्या उत्पन्नातील शेतकऱ्यांकडून थेट येणाऱ्या खाद्य पदार्थ वर किती खर्च करतात हे त्यांनीं स्वताच्या मनालाच विचारले पाहिजे . शेतकऱ्याकडुन थेट खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू भाजीपाला आणि धान्य फळे तेही माफक दरात
Ppppllplppppll ego😊😊😊
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.एके काळी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळत नसे ,परंतु सद्य स्थितीमध्ये ग्रामीण भागातील मुली सुशिक्षित आहेत. युवक आणि युवतींनी कृषी क्षेत्राबाबत अभ्यासातून वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणे काळची गरज आहे.कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यावर मार्ग निघायला हवा. कृषि क्षेत्रातून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल,परिणामी देशाच्या विकासाला, अर्थव्यवस्थेला हातभार लागेल..🙏
Right
या कार्यक्रमाचं नियोजन करणार्या व सुत्रसंचलन करणार्या म्याडमचे आभार धन्यवाद
,好,ppppp3
@@poojakamble4511 k j o j k kk k k😮😮😮😮😮 😮😮😮❤😮😮 k 😮😮 o 😮 k
खुप छान चर्चा झाली . विषय clear झाला
आता चा परिवर्तन मधे फार महत्वाची बैठक छान❤
शेती मालाला भाव नसल्याने व सतत हलाखी ची परस्थिती शेतकर्यांची असल्यामुळे मुलांची लग्न होणे कठीण झाले आहे 🙏
योग्य उत्तर आहे
शेतकरी मुलांनी एक संघटना करू त्यामध्ये दोन वर्षे स्वतः पुरते अन्न पिकवा मग समजेल की शेतकरी मुलगा पाहिजे की नौकरी वाला
शेतीला प्रत्येक पिकाला जर हमीभाव असला...आणि जनजागृती झाली पाहिजे...आणि जोडधंदा ला प्रोत्साहन दिले पाहिजे
निसर्गाने साथ दिली आणी उत्पादित शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला.
तर शेतकरी राजाच आहे. जय किसान जय जवान.
मला शेती थोडीच आहे मी 15 वी शिकले .शेती पण करते कारण मला अभिमान आहे मला शेतकरी नवरा बेटला कारण स्वतःता कमवते स्वतः खाते आणि माझे मिस्टर मी स्वतः ची कला आहे त्यात करयर करावे
Salute आहे muslim बांधवांना कोणता पण धंदा असो लग्नं जमून जातेच 👏👏
मुस्लिम समाजात इतक्या अपेक्षा नसतात... 👍
Culturach vegal ahe.
भैय्या लोकामध्ये पण बघा. नवरा रद्दी गोळा करतो, भंगार गोळा करतो, कुठतरी चाने फुटाणे, भाजी, कांदा, बटाटा विकत असतो तरी पण लग्न होतात त्यांची.
पीस पण भारी असतात ,
@@rj-aspirant3810 😂😂😂
एबीपी माझा.एक सामाजिक ज्वलंत समस्या लग्न व शेतकरी कार्यक्रम आयोजित केला.फार छान थोडक्यात माहिती, सर्व घटकांना एकत्र करून दाखविल्या बद्दल.एबीपी माझा चे आभार.धन्यवाद!
100 कायम टिकून राहणार शेतकरी आहे शेतकरी राजा ❤❤❤❤❤
मुलींनी शेतकरी नवरा केला तरी चालेल पण निर्व्यसनी कष्ट करणारा असावा
स्थळ पाया गेल्यानंतर मुलीचा बाप दहा रुपयाचा साखर आणायला पळतात चहासाठी आणि विचारतात नोकरी सरकारी आहे का😅 अशी परिस्थिती आहे
😅
भाऊ घरात खाणार रेशनच भात आणि गहू आणून आम्हाला विचारतात
लाखो रूपयाचा उस कारखान्याला देवून दहा रूपयाची साखर आणणारा शेतकरी बापाची ती खरी परिस्थिती पाहत आहे भाई ...कसा शेतकरी नवरा निवडेल ती 🤔
हो
अगोदरच आणून ठेवलीये असते हो पण नोकरी वाल्याला शुगर असते 😀😀😀
धन्यवाद ज्ञानदा ताई अतिशय जिवाळ्यांच बातमी केलात❤
हास्यास्पद तर्क वितर्क, कुठे ही प्रेम चा आविष्कार दि स त नाही. सर्व स्वार्थी हित दृष्टिकोण 🏵️
खुप खुप छान अप्रतिम निर्णय धन्यवाद ❤❤
मँडम आमच्या गावात शेती नाही,फक्त पोटापूरते कमवतो मग तो बायकोला कपडे घेऊ शकत नाही, सुख,समाधान,सोनं कसे देणार आज काय काय काय मुलाची वय 42,36,34,35 वर्ष पूर्ण झाली आहेत
राहुल कुलकर्णी सरांनी रीपोर्ट घ्यायला पाहिजे होता या विषयावर.
खूप छान reporting आहे
विषय गंभीर होता.....मात्र कोणत्याही मुलीला "होतकरू"नवरा नको होता...almost medical field च्या मुली असल्यामुळं एकांगी झाली चर्चा.
Right bhava main situation tr bajulach rahili😢
Right bhau
सभेत जर मुली पुढे ,एका बाजूला मेडीकल मधील औषदे ठेवा आणि एका बाजूला शेती मध्ये पिकनारा माल ठेवा विचाऱा काय खानार
@@tejasghorpade7916
😂😂😂
शेती प्रोपटी म्हणून पाहिजे
पण शेतकरी करणारा नको ❤
शेतकऱ्यांचे प्रश्न खूप आहेत. त्यासाठी मेडिया काही करत नाही. फक्त राजकीय फायद्याचे प्रसारण करतात.
🌾🌾शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आपल्याला कोरोना काळातून कळून आला 🌾🌾
अगदी बरोबर
सागल्या मुली एक सारख्या आहेत,
मला हसू एका गोष्टी चे येते की आपण फक्त शिकलो बोध घायला विसरलो, ज्या दिवशी शेतकरी स्वतः पुरते पिकवेल त्या दिवशी जगाला यांची किंमत कळेल .मग खावा इंजेक्शन, लोखंड, भारी कपडे
Good
👌
खडी विटा सिमेंट वाळू
2bhk चाटत बसा म्हणावं
ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच शेतकऱ्याची अवस्था ही खूपच काठीवरची कसरत झाली आहे त्यामुळे शेतकरी पण शेतकरी पोराला पोरगी देत नाही,हे खरे वास्तव आहे.परिस्थिती बदलली तरच हे चित्र बदलू शकते
*शेतकऱ्याच्या मुलांनों आता सावध राहण्याची गरज आहे, शेतीसोबत डाइरेक्ट सेलिंग बिजनेसला महत्व दिले पाहिजे जे मुली आज नौकरी करणारी मुले पाहिजे म्हणून बोलत आहेत भविष्यात तेच मुली एक नेट्वर्किंग करणारा मुलगा पाहिजे म्हणतील आणि स्वतः पण एका चांगल्या कंपनी सोबत नेटवर्क मार्केटिंग करतील आणि हे अटल सत्य आहे*
*2030 पर्यंत हे सिद्ध होईल*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
या सर्व गोष्टीतून शेतकऱ्या बदल सरकारची धोरण यावर कोणीच बोललं नाही
कोरोना काळात जगाचा पोशिंदा शेतकरीच ठरला हे विसरून चालणार नाही.
आत्ताच तरुण पिढी ही शेती करायची कमी झाली आहे कारण शेतीला योग्य तो हमीभाव भेटत नाही
It's point
भेटेल अजून दहा वर्षे थांबा अर्धा एकर शेती असली तरी त्याला डिमांड असणार आहे
त्याला कारण आहे . आपण एकमेकांना मदत करत नाही . आपली शेतीमाल विकण्याची पद्धत चुकीची आहे .
मुलींना शिक्क्षण दिल्याचे परिणाम !
खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे❤
पुन्हा असे कार्यक्रम आयोजित केले pahijet
काही वर्षा नंतर, सरकारी नोकऱ्या पण कमी होणार आहेत, टेकनलॉजी मुळे कमी होणार आहेत, शेती विकू नये, शेती शिवाय भविष्यात पर्याय नाही
अगोदरच कमी झालेल्या आहेत सरकारी नोकऱ्या
एकदम राईट,आगदी सत्य १००/टक्के बरोबर आहे।यापुढील काळ अस राहनार आहे की ज्याच्या जवळ ५ एकर जरी शेती असेल तो राजा समजा,आताच्या मार्केट भावनानुसार ५ एकर शेतीचे एक करोड रुपये होतात,गुट्यांवर विकु लागली आहे जमीन।म्हनुन शेतकरी बांधवाना कमी लेखू नका👍
बरोबर आहे.. शेतीला चांगले दिवस येतील
शेती नसल्यावर काय घंटा चांगले दिवस येणार.
@@vinodzanjad678 शेती नाही तर कष्टकर, शेती घे, घंटा काय म्हणतो . मजकरी सोड, नाहीतर घंटाच वाजत राहाशिल . नाही तर म्हण आहे .आमक्याच कुत्र, घरचे ना घाटचे , मग शेवटपर्यंत घंटास वाजत फिर . मग उचलली जिभ, लावली टाळ्याला. रिकाम ठेकडा . मग मार बोभा .
ज्ञानदा कदम यांनी चागला विषय घेतला
Swata naukari ghetala tina
महत्वाच्या विषयावर आपण चर्चा केली याबद्दल आपले प्रथम अभिनंदन. शेतकऱ्यांना कमी समजणे चुकीचे आहे. कोव्हीड च्या काळात सर्वांनी अनुभवले आहे की सर्व व्यवहार(व्यवसाय) बंद होते तेंव्हा धान्य व भाजीपाला यांची मागणी मात्र कमी झाली नव्हती. त्यामुळे सर्वांनी शेतीला महत्व दिले पाहिजे. शेतकऱ्यांनी सुध्दा सुधारीत शेती कडे वळले पाहिजे.
मुलगा निर्व्यसनी व माझ्यावर प्रेम करणारा आणि माझ्या परिवाराला सांभाळणारा असा एकही मुलीने सांगितले नाही वारे पापा की परी उड गई भररर
दादा मुलं पण मुली पाहताना त्या किती गुणी, चांगल्या आणि प्रेमळ आहे हे नाही पाहात, तुम्हीसुद्धा फक्त सुंदर गोरी शोधतात मग तीचं वागणं, गुण, लफडे काहीही असो कोणी विचारात नाही घेत, मग आमच्याकडून कशाला अपेक्षा करतात कि प्रेम करणारा शोधावा?
एखाद्या दिवशी एक वेळ उपाशी राहून जगता येतं खर नवरा समजुन घेणारा नसल्यावर पैसे कितीही कमवले तरी सुख भेटू शकत नाही... त्यामुळं पैसा आणि नोकरी बघण्यापेक्षा बाकीच्या सर्व गोष्टी पण बघा 😊
आगदी बरोबर
अगदी छान
असे बघनारे अगदीच ४-५ मिळतील हजारात
बाकीच्या कोणत्या गोष्टी बघायचा. शेती नसेल, शिक्षण नसेल, नोकरी नसेल, दिसायला चांगला नसेल, घरदार नसेल तरी पण एखादा केवळ सद्गुणी मुलगा निवडायचा का आणि लग्न करायचे.
@@narayanp4256 अस नाही दादा , अश्या काहीच न करणाऱ्या मुलांच्या विषयी बोलत च नाहीये आता आपण... इथे विषय कष्ट करून जगणाऱ्या शेतकरी पुत्रांचा आहे.. आणि जे काहीच काम करत नाहीत ते सद्गुणी असुन तरी काय उपयोग.. शेवटी नवरा स्वतःच तरी पोट भरत असलेला च असावा
मुलीचा बाप आता पगार वाढीमुळे माजला आहे स्वतः लग्न केलं तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा होता सासऱ्यानी नोकरीला लावले किंवा पैसे भरले म्हणून अनेकांनी राणू मंडल सारख्या बायका केल्या आणि आता त्यांना सर्व गोष्टी पाहिजे .
कमेंट एकदम बरोबर आहे
माझ् आस म्हांन आहे की ज्या मुलींना शेतकरी नवरा नाहि पाहिजे शेती कश्याला मागता. कश्याला आपेक्षा पाहिजे
शेतकरी पिकवतो म्हणून अन्न नावाची गोष्ट मिळते नाही तर नोटा आणि डॉलर खाऊन पोट भरत नसतं त्यासाठी तिसरा एकच पर्याय आहे.....
🎉
खेड्यात येउनबघाज्ञानदाकदमखरीपरिस्तिकायइआहे
शेतकरी आहे म्हणूनच आपण आहोत शैतकरीच नसतील तर भूके राहावे लागेल कारण शेतकरी अनाज काढतात मनून आपण घरात बसून आनंदात जेवण करतो . छान विषयावर चर्चा केली आहे.
ABP majha चे आभार
आयुर्वेदिक बद्दल मुलगी चांगली व्यक्त झाली 👌
L
काही दिवसांनी उच्चतम शेती, मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी हे लवकरच होईल...
शेतीला पूरक जोडधंदा करून जर शेतीकडे उद्योग म्हणून शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असायला हवा आणि नव नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात यावा..... निश्चितच शेती उद्योगाला चांगले दिवस येतील आणि मुलागा व मुलीनं एकमेकाला, कुटुंबाला समजून साथ दिली , एकमेकांचा आदर केला तर आदर्श परिवार म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही...👋👋👋👋
शेतकरी जेव्हा सेती मधून स्वतः पुरते उत्पादन घेईल .शेती उत्पादनाच्या किमती औद्योगिक वस्तूंच्या किमती प्रमाणे ठरतील .तेव्हा मात्र शेतकरी आणि शेतीची किंमत लोकांना कळेल.
शेती करायला खरा 💪💪 दम लागतो
✌️❤️😍
खरंय मर्दा 💪💪💪💪
Doctor मुलगा पाहिजे मग त्याला जमीन ५ एकर कशाला उपटायला पाहिजे 😂😂😂
Rautachya भाषेत सांगायचं तर YZ आहेत ९९ टक्के पोरी 😂😂 ekta kapoor chya serial pahun yedya jhalet 😅
😂😂
🤣🤣🤣
Bhavu ek no
🤣
😂😂😅
खरच शेतकरी नवरा मुलगा हवा हा विषय महत्वाचा आहे
सगळ्यांना व्यसनी चालेल पण भरपूर पैसेवाला अशी अवस्था आहे, शेतकर्यांनीही काही बदल करायला हवेत व इतरांनीही
खूप उपयोगी discussion. श्वेता शिंदे, Pl sasu suna, jawa, किळसवाणा घरातील कुरघोडी अश्या सिरियल प्रोड्यूस करण्यापेक्षा, ह्या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर विचारधारा मांडा.
Hona kasle murkha sarkhe vishay mandtat proparty bahin bahinila marte java bhandtat tyamule samjachya mentility var parinam hoto
15 एकर शेती आहे. एकुलता एक आहे. स्वतःचा चांगला बँकिंग bussines आहे. शिक्षण इंजिनर आहे. फक्त मी पुणे किंवा मुंबई मध्ये राहत नाही या करिता माझ लग्ना होत नाही.
🤣🤣
हो बरोबर आहे. आमच्या साईटला पण अशी उदाहरणे आहेत. खर तर मुलींची मानसिकता बदलायला हवी.
@@dipalijadhav2922 brahmin
माझं पण goverment jobs आहे पण हुंडा देऊ शकत नाहीं. mahnun लग्न होत नाही
@@msuradkar7411 gov job ani kon nagty hunda
आज जी परीस्थिती निर्माण झाली ह्याच मुख्य कारण म्हणजे भृण हत्या भृण हत्या जर झाल्या नसत्या तर ही परीस्थिती निर्माण झाली नसती.परीणाम मुलांची संख्या
वाढली आणी मुलींची संख्या कमी झाली .त्याचे भोग भोगावेच लागतील..
१९७० पुर्वी नोकरी करणार्या मुलांचे लग्न होत नव्हते शेतकरी मुलाला प्राधान्य होतं हा सगळा अर्थचक्राचा परीणाम आहे धन्यवाद
खर म्हणजे लोकाची parisharm करण्याची मानसिकता दिवसेंदिवस संमपत चाललेली आहे. दुसरं म्हणले आजची लाईफ स्टईल की ज्यामुळे फक्त आणि फक्त शहर मोठी झाली आणि गाव वश पडत चालीय. हे सर्व निसर्ग नियमानुसार विरुद्ध होत आहे.लोकांना कमी कष्टात जास्त पैसा पाहिजे कामापेक्षा अरमाला महत्त्व देणारे लोक ज्याच्यामुळे आजचे युवक आणि युवती शेतात जायला तयार नाही. या सर्व गोष्टींना पालक जबाबदार आहे. परिश्रम करण्याचं आजचे पालक लहानपणापासून शिकवीत नाही त्यामुळे शेतकऱ्याला सामाजिक दृष्ट्या समाजात तुच्छ समजल्या जात आहे. त्याच social status माझ्या दृष्टीने सर्वात वरच आहे आणि राहील यात शंका नाही कारण तो जे उत्पादित करतो त्यामुळे आज भारतात तरी अन्न धान्य व इतर कृषी उत्पादनांच्या बाबतीत आपण निश्चिंत आहे. शेतीबद्दल असच सुरू राहील नतर आपला श्रीलंका, पाकिस्तान व बांगलादेश होयला वेळ लगनात नाही. आपला शेती प्रधान देश आहे याचं भान आजच्या पिढीने तसेच पालकांनी ठेवावे त्या कळ्या आईच्या जोरावर आपल्याला आजपर्यंत कसलीच उणीव जाणवत नाही त्यामुळे आपण सर्व मिळून या मानसिकतेला कुठे तरी थाबवल पाहिजे ही सामाजिक समस्या आज शेतकऱ्यासाठी नक्कीच आहे पण एक एक करून शेती कारण सोडून देऊ लागला तर ही समस्या सर्वासाठीच एकूणच देशासाठी भविष्यात एक मोठी समस्या ठरेल ठरेल.
सध्या तरी इतर क्षेत्राच्या मानाने शेतीत पैसा कमी आहे, पण सुख समाधान भरपूर आहे, इतर क्षेत्राच्या मानाने. मुलींच्या सुख समाधानाबाबतच्या कल्पना ह्या अज्ञानीपणाच्या आहेत, मुलींनी वास्तव समजून निर्णय घ्यावा, भपक्याला भुलून आयुष्याचं वाटोळ करू नका.
अगदी सत्य बरोबर १०० % खरे आहे .
Thanks to ABP team for rising this issue
माझा विचार असा आहे की शेती करून प्रॉपर्टी घेऊ शकतो पन नोकरी करून शेती घेता येत नाही फक्त शेतीमालाचे भाऊ शेतकरी राजा ला त्याच्या मालाचा भाव त्याच्या मताने ठरविता आला पाहिजे सरकार नि शेतकऱ्याला सपोर्ट करायला हवा
शेतकरी नको म्हणता मग त्यांनी पिकवलेला मल खायला लाज वाटली पाहिजे
Abp maza thanks. Maratha samaj jwalant prshna hati ghetala.khup aabhar. Mazya bhache companies che 100 ekar sheti asun. Tyche kade ghargadi kam kartat.mag te bhau kase Baheri kam kartil. Kahi diwsani ase zale ter konihi Tarun mule sheti karnar nahit.mag aapan Kay khanar shahratil lok.well educated asun tyna muli lagnashati bhetat nahi.durdaw .
Farm house have pan farmer ka nako.
बरोबर भावा
सहमत भाऊ
विकत घेऊन खातात, फुकट कोण देत का , मान्य आहे शेती तोट्यात आहे
मुलींना फक्त शेअर मार्केट वाला मुलगा हवाय,
Very good subject thank you
मुलींनी शिक्षणाची जोड शेती ला देऊन पहा शेती सारखा उद्योग कोणताही नाही agriculture is a future 💯
प्रचंड कष्ट मेहनत सहनशीलता हे आताच्या पिढीच्या मुली अजिबात करणार नाहीत तर शेतकरी नवरा फार लांबचा विचार 😢
हो कष्ट भरपूर माझा प्रायव्हेट जॉब होता आता शेती करतो
Seti karan sop nave I'm formar
शेतकर्यांना कमी समजू नका कारण पिशवी तीन आणून खात नाही डायरेक्ट तट्याला हात घालतो. ❤❤❤ जय जवान जय किसान.
ज्या.मुलीनां डॉ नवरा पाहिजे त्या मुलींना शेती मधेआंनपिकत ते खान बंध करा
Nice
शेतीत येणाऱ्या अडचणींबाबत विचार होणे जरुरीचे😢
मला तर शिकलेली मुलगी नसली तरी चालेल पण समजुन घेणारी आणि मान सन्मान वडीलधाऱ्या माणसांना देणारी,लाईफ पार्टनर असावी.
तसलं प्रोडक्ट बंद झालंय लै नादाला नका लागू...😂
😂😂😂😂😂😂🎉
😂😂😂😂
खुप छान विषय
छान कार्यक्रम केला ABP माझा ने.... प्रत्येक angle discuss केले....
शेती करणाऱ्या मुलांची एवढी दुर्दशा आहे यास स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी व सरकारी धोरण जबाबदार आहे. सर्व राजकारणी मंडळींना शरम वाटली पाहिजे.
एकदम बरोबर आहे
Very nice news thanks Sir ji.
धन्यवाद दादाजी