कलम ३७०वर सर्वोच्च मोहोर! मोदी सरकार आता पुढे काय करणार? | Chandrashekhar Nene | Article 370
Vložit
- čas přidán 10. 12. 2023
- कलम ३७०वर सर्वोच्च मोहोर! मोदी सरकार आता पुढे काय करणार?
कलम ३७०वर सर्वोच्च मोहोर! मोदी सरकार आता पुढे काय करणार? | Chandrashekhar Nene | Article 370
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
व्वा व्वा नेनेसाहेब....तुमचे राष्ट्रवादी खरेखुरे विश्लेषण ऐकून कान तृप्त होतात, अंगावर मुठभर मांस चढते...भारतमातेला असेच निर्भिड राजकीय विश्लेषक हवेत...
माननीय खंडपीठाने खूप चान्गला निर्णय घेऊन ऐतिहासिक निर्णय घेऊन सत्याच्या बाजुने तसेच देश-हित समोर ठेउन निर्णय घेतला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन....सत्यमेव जायते 🙏💐🚩
1) Waqf board रद्द करने 2)धर्मांतरण बंदी 3) लोकसंख्या वृद्धी बंदी घातली पाहिजे 4) गोहत्या बंदी देशपातळीवर लागु केले पहिजे 5) समान नागरिक संहिता 6) घुसखोरांचा नायनाट परत पाठवणे त्याच्या देशात.. ईत्यादी कामे लवकर झाली पाहिजे सरकार द्वारे
एकदम सही
देशाबद्धल प्रेम, अभिमान असलेल्या प्रत्येकाची प्रतिक्रिया विषद केलीत
सर्वच मुद्धे विषद केलेत
त्यासाठी मोदी सरकारच पाहिजे
त्यासाठी पुन्हा हेच सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे हे जनतेने निवडून दिले पाहिजे.
POK व अक्साई चीन परत घेणे 👍🏽
कपिल सिब्बल याला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे
उद्धव ला म्हणावं ऐक हे मेहबूबा मुफ्ती बरोबर मोदी का गेले?? अर्थात उद्धवच्या बुद्धीची तेवढी कुवत नाही.
उद्धव हा उद्धट व निक्कंमा प्राणी आहे.
😂 Balish hai " O"
प्रतिक्रियेतील दुसरी ओळ अर्थातच अतिशय महत्वाची. 🎉
रोगी बुद्धीचा माणूस
@varadajoshi अगदी बरोबर आहे
आता समान नागरी कायदा हेच ध्येय असावे
खूप माहितीपूर्ण VDO सर.
या देशाचं वाटोळे खरे तर काँग्रेस मुळे झाले आहे. मोदी सरकार आल्यानंतरच आता खरा विकास होत आहे. काश्मीर प्रश्न हे पहिल्या PM चे पिल्लू आहे. मोदी सरकारला असेच वेळोवेळी यश मिळो व देश सुजलाम सुफलाम होऊन जगात एक नंबर हो ओ हीच जगदंबे कडे प्रार्थना. भारत माताकी जय, वंदे मातरम्
आपली मागणी पूर्ण होऊदे 🙏
देशद्रोही तुरूंगात गेलेच पाहिजेत.
सिब्बल ला सीरियात कायमचं पाठवलं पाहिजे
खूप तळमळीने तुम्ही माहिती देत आहात.तुमचा अभिमान वाटतो व तुम्हाला सर्वकाळ समृध्द जीवन लाभो असेच वाटते .खरंच देशद्रोह्यांना जरब बसेल तर उत्तम.
अवतारी युग पुरुष ऋषि तुल्य माँ भारतीय के सच्चे सपूत मोदी जी को अराध्य प्रभू राजा राम चन्द्र रूपी जनता जनार्दन की आशीर्वाद से आत्मनिर्भर शक्तिसंपन्न समृद्ध साली युवा उज्जवल भविष्य के लिए कटिबद्ध जागो सनातनियों जागो राष्ट्र धर्म निभाने के लिए जागो
370 आणि 35A च्या कायदेशीर मृत्यू.😊😊😊भगवान 370 आणि 35A आत्माला अशांति देवो !!
Sahmat sagle deshdrohi sampwa
@@hemantkul3867बरोबर
@@hemantkul3867.😢😊😢😢😢😢😢😢😢😢 न😮😮😮😮😮😮😮 .😢🎉😢😢
खुप खुप आनंद झाला आहे
भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यांना सलाम
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना सलाम आणि धन्यवाद
शेख अब्दुल्ला व पंडित नेहरू यांच्या आत्म्यास शांती लाभली असेल?
Tyanche aatma yaapudhe tadfadat rahtill.
समान नागरी कायदा, म्हणजे जे मतांसाठी भ्रष्टाचार करतात त्यांची पोळी भाजन बंद होईल
Also abolition of caste based reservation
मी तुम्हाला म्यानमार विषयावर व्हिडिओ करा म्हणून मागणी केली होती त्याची पूर्तता करावी ही विनंती. मोदी व शहा यांनी लवकरच समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी.
खूप छान माहिती सांगितली आहे,देशाभिमान नसलेल्या लोकांनी या बाबी ऐकू नये कारण ते नेहमी देश विरुद्ध पवित्रा घेतात,जय भारत,जय हिंद,BJP विजयी भव, जय महाराष्ट्र🎉🎉
कपिल सिब्बल इसापनीती मधील लबाड कोल्हा आहे.
सिधी बात - नो बकवास ...! सर तुम्ही एकदम स्ट्रेट फाॅरवर्ड आहात. इतकं खुमासदार बोलता की ...गालात खुदकन हसू येतं ...! 😊😊😊
हो सर आपण म्हणता ते एकदम बरोबर आहे देशद्रोही आहेतच यांना अटक झालीच पाहिजे तर नवीन येणारे
सरते शेवटी कां होइना भारताच्या सरन्यायाधीशांना सदसद्विवेकबुद्धी आली. आता भारतातील भारताच्या विरोधात असलेल्यांना कधी अक्कल येते ते पाहुया. ३७० व ३५ए ला मुळासकट उपटून फेकून जाळून टाकले , ही अतिशय आनंदी घटना आहे. 👍👍👏🚩 😊 नेने साहेब आता नेहरूंच्या चुका व मोहनदास करमचंद गांधी यांच्या घोडचुका ह्यावर पण सर्वसामान्यांसाठी एक व्हिडिओ टाका. तूमचे विश्लेषण अभ्यासू व उत्तमच् असते.
अगदीं खरय... हे देश द्रोहीच आहेत... शिक्षा झाली पाहिजे त्यांना...भारतविरोधी कारवाया करण्याची हिम्मत नाही झाली पाहिजे... खूप छान माहिती दिली नेने साहेब..तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो
अगदी बरोबर योग्य अभ्यासपूर्ण विश्लेषण केले अभिनंदन जे भारत मातेचे गुन्हेगार आहेत देश द्रोही आहेत त्यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल करून त्या देश द्रोह्याना जेल मध्ये सांभाळन्या पेक्षा फाशीच दिली पाहिजे.🙏🏾
३७० कलम घालवण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही, असे सुब्रमण्यम स्वामी नेहमीच सांगायचे. त्यांचा सल्ला मोदींनी घेतला असावा का?
विरोध करणारे देशद्रोही आहेत हे स्पष्टपणे सांगितले याबद्दल धन्यवाद.
फार छान समजून सांगितले नेने साहेब धन्यवाद
देशद्रोही लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची अपेक्षा आहे परंतु मला नाही वाटत की मोदी जी इतके कडक पाऊल उचलतील,
काही सांगता येत नाही कदाचित मोदीजी कडक पाऊले उचलतील ही . पुष्कळ कामे केली आहेत मोदीजींनी आणि करत ही आहेत
नेहरून्नी जे हे 370कलम घातले केवढया अविचाराने 👎🏿👎🏿👎🏿पण त्याचेच हे परिणाम आज ठाणे --पडघा येथे जे lsls मानणारे पकडले आहेत त्या रूपाने दिसत आहेत जो केवढा धोका आहे कृपया आपण ह्यावर व्हीडिओ करावा जास्त माहिती प्लीज सांगावी 🙏
तेच पहिले देशद्रोही होते
जय हिंद ।
जय हिन्दुराष्ट्र ।
वन्दे मातरम ।
मेरा भारत महान, जय हिन्द जय मोदीजी
वाव खुप छान आहे विश्लेषण नेने साहेब तुम्ही खुप जे कोनी ह्या मध्ये आहेत अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी जय हिंद जय भारत हो
खूप छान आणि सविस्तर सांगितले. काँग्रेस चे dक्शनेरीत ...तात्पुरते....याचा अर्थ...सत्तर वर्ष...असा होतो 😅
😂🥲🥲
खूप छान सर. समाजापुढे ह्या गोष्टी येणे खूप गरजेचे आहे. अश्या अनेक गोष्टी समाजाला सांगा सर बरेच लोकांना ह्या गोष्टी माहित नाही. भारत माता की जय
उत्तम आणि स्पष्ट निर्भीड मत प्रदर्शन. अभिनंदन आणि शुभेच्छा
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
❤ सत्यमेव जयते ❤
आपल्या मताशी सहमत आहे.३७०कलमाला हटविण्यास विरोध करणारानातुरुंग वास देऊन त्यांच्या वर देश द्रोहाचा खाटला चालवावा.
Excellent analysis Nene Sir
खूप छान विश्लेषण जे कोणी देशद्रोही असतील त्यावर नेने सर म्हणतात त्याप्रमाणे कारवाई होणे आवश्यक आहे.
आपल विश्लेषण आगदी बरोबर आहे आपन आम्हाला आहेच मार्गदर्शन करीत राहने आपल्याला हार्दिक शुभेच्छा
" तेरा वैभव अमर रहे मा " ....जयहिंद ....!!!
उतम विवेचन... सखोल अभ्यास... धन्यवाद हा वीडियो अपलोड केल्या बद्दल..
खुप छान विश्लेशण निर्भिड पत्रकारिता भारतमाताकी जय
खुप छान विश्लेषण सांगितलं सरांनी 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊
नेहमी सारखेच सुयोग्य व परखड विश्लेषण. देशद्रोह्यांना कडक शिक्षेबाबत खरोखर विचार व्हायला हवा.
१०००% सत्य कथन केलंत.
आम भारतीय जनता को सरलता से समझाया है आपने इसलिए आपका हार्दिक आभार आभार आभार।❤
अब्दुल्ला खब्दुला वर IT raid टाकुन त्यांच्याकडे असलेली संपत्तीची मोजणी करण्यात यावी
तुमची सांगायची व मांडायची पध्दत अतिशय उथळ व बालीश आहे.
उत्तम विवरण साहेब सामान्याना सहज समजेल आसे फारच छान हार्दिक धन्यवाद ....
आपले अभिनंदन मार्मिक व सडेतोड विश्लेशन साठी आज देशाला आपल्या सारखे सडेतोड पत्रकार अत्यंत आवश्यक आहेत
योग्य.शब्दात.मांडणी.केली.भारत. माता.की.जय👍👍🙏🙏😎😎
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat ❤ kashamir bharat cha ek bhag ahey 😊😊
परफेक्ट विश्लेषण !!
सुप्रिम कोर्टाचे मनापासुन आभार
धन्यवाद नेने साहेब, अत्यंत रोखठोक विश्लेषण 👌👌👍👍
नेने साहेब खूप चांगले विश्लेषण तुम्ही करता. खूप सविस्तर माहिती तुमच्याकडून मिळते. तुम्ही परखडपणे तुमची माते मांडता.
PM and HM R. Historical Persons. !!!! ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤
झकास
👍,खूप छान विस्लेशन.अगदी व्यवस्थित परिस्थिती लक्षात आली
या अशा सगळ्यांवर देश द्रोहाचा खटला आणि आजन्म कारावास हीच शिक्षा योग्य
Bharat mata ki jay🙏
Jai ho modi shah saheb
आता पीओके ताब्यात घेऊन समान नागरी कायदा आणावा
नेने 🙏🙏. सुप्रीमकोर्ट चे अभिनंदन 🎉🎉🎉370 बाबतीत.
Excellent Sir ❣️
सर एखद्या मास्टर प्रमाणे खुप छान समजावता बोलण्याची शैली खूप चांगली आहे धन्यवाद
योग्य निर्णय.जय.हिंद
👍सर. माहीती अनमोल👌 वफ्फ मंडळ बरखास्त करण्यासाठी तसेज भारतीय भुमीवरून देशद्रोही कायमचे बेचिराब करण्यासाठी कायदा करावा.
सर
अस्ट्रोसिटी सारखा काळा कायदा पुन्हा रद्द बादल केला जाऊ शकतो का ?
Already it was done by supreme court..but changed by Modi govt due to pressure by Mr Paswan
देशद्रोही तुरुंगात गेलेच पाहिजे.मस्त सर.
जय श्री राम जय श्री कृष्ण
Very good analysis
Those who appreciate Dr.Ambedkar forget that what were views of Dr.Ambedkar on article 370.
नेने जी, कलम ३५/ए हे ही रद्द झालं आहे. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे काय म्हणणं आहे त्याबद्दल सविस्तर सांगाल का ?
मग आत्ता काय सांगितले. सविस्तर च सांगितले की.....
छान माहितीपूर्ण विश्लेषण....👌👌
आपले विवेचन व विश्लेषण खरोखरच सुबोध आहे
SGRANGNEKAR
Great analysis.
Your recommendations for punishing the people opposing this decision should be implemented sooner than later.
Very very Excellent newes Sirji.🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)
खुप छान आणि आम्हाला कधी नाही अवगत होनारी माहिती दिली त्याबद्दल
सरांचे खुप खुप अभिनंदन
फारच छान
अप्रतिम परखड माहिती, भारतात राहून विरोध करणार असाल तर तुरुंगात पाठवा
फारच अभ्यासपूर्ण विवेचन आहे
अतिशय बरोबर...We salute you sir
हा निर्णय देणारे जज यांचे सारा भारत देश ऋणी राहील......🇮🇳🇮🇳🙏🙏🫡🫡🫡🫡
Great NAMO..👍😊
अगदी योग्य विचार
भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघेल अशी आशा करूया. अर्थात सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे!
🎉🎉🎉 अभिनंदन मोदीराज ❤🎉❤
प्रभाकरजी अगदी बरोबर बोललात. जे जे या 370 कलम हटवण्याच्या विरोधात होते किंवा आहेत त्या सर्वाना देशद्रोहाच्या आरोपाखाली विनाजामीन अटक करावी.
महोदय, सादर वंदन 🎉🎉 छान माहिती आणि विवेचन
सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठा सकारात्मक निकाल दिला आहे. देशद्रोही शक्तीना चांगला धडा शिकवला आदरनीय मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी आणि पूर्ण अर्थाने जम्मू आणि काश्मीर आणि लडाख भारताचा झाला. खूप छान विश्लेषण केले आहे तुम्ही नेने साहेब. खूप खूप आभार.
सर फारच छान आणि खरी माहिती आपण दिली आहे. फारच धन्यवाद तुमच्या माहितीची नेहमीच वाट पाहतो.
समान नागरी कायदा लवकर लागू झाला पाहिजे
फारच सुंदर विवेचन, आभार.
बरोबर आहे
नेने साहेब आपण ३७० कलम रद्द होणे का गरजेचे होते हे तुम्ही सोप्या शब्दात समजावून सांगितले , या साठी ५ न्यायधीशांचे खूप अभिनंदन , आज तिथली जनता , व्यापारी खूष आहेत , रोज मुडदे उचलून आम्ही थकून गेलो होतो , शाळा २५० दिवस बंद ठेवून येथील मुलांना फक्त मजूर बनविण्याचे काम तिन घराण्यान करायचे होते, आपली मुले परदेशी पाठवायची आणि गरीबांच्या मुलांच्या हातात दगड द्यायचे , येणाऱ्या पैशांवर मजा करायची हे सर्व बंद झाले आहे , त्यामुळे त्याना आता बंद खोलीत बसवून सरकारी थाळी देणेच योग्य .
भारतीय राष्ट्रप्रेमी जनता खुश आहे या छान घटनेमुळे.
वंदे मातरम् 🚩🇮🇳🙏🌹
उत्तम आहे
खुप छन प्रकारे आपन हा विषय संगितलात,
माझ्या माते येनारा काळत तिसारा महा युद्ध हा धर्मावर होउ शकतो, का करण सद्या विश्वत जे चालु अहे या वरूण ही शक्यता नकारता येत नाही.
जर आपन याला सहमत असाल तर कृपाया करुण या विषाई साविस्तर महिती सांगा.
आपल्या या बदलच्या मताची मी वाट पाहीन