नियमित कर्ज परतफेड करना-या शेतकऱ्यांवर अन्याय का व कशासाठी? आमचे पण सर्व कर्ज माफ करा. नसता आम्ही पण थकबाकीदार होवू. मग तर माफ करचाल की? पुर्वी 50000 दिले होते. अत्ता कमीत कमी रू. 75000/- प्रोत्साहन पर अनुदान नियमीत वाल्याना द्यावे. नियमीत वाल्याना 25000 च का व कशासाठी?
जून-2017 पर्यंत ची कर्जमाफी होणार आहे असे वाटते... परंतू ही कर्जमाफी डिसेंबर-2018 पर्यंत कर्जे घेतलेल्या शेतकर्यांना दिली जावी...तसेच कर्जमाफी मध्ये जाचक नियम व इतर अनेक जाचक अटी-शर्ती लादू नये.सरसकट हवी....
थकीत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कजॆ माफी केली आणि जे शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले अशा शेतकऱ्यांना नुसते २५ हजार रुपये हा नियमित कजॆ भरना या शेतकऱ्यांवर अन्य ााय आहे
जर सरसकट कर्ज माफी नाही झाली तर या नंतर कोणताही शेतकरी नियमित कर्जाची परत फेड करणार नाहीत .त्यामुळे नियमित कर्ज परत फेड करणार्या शेतकऱ्यांची सुधा कर्ज माफी झाली पाहिजे .
आम्ही नेहमी कर्ज भरत असतो आम्हाला फक्त 25,000 असं चालणार नाही साहेब आम्हाला जेवढा कर्ज उचला त्याचा आम्हाला अरदे पैसे मिळाले पाहिजे । जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी पी के पाटिल भुदरगड मधुन नियमीत भरणारा शेतकरी आहे म्हणून मी माझ्या तर्फे आपणाला आज पर्यंत कोणताही लाभ घेतलेला नाही आणि पीककर्ज घेत असून नीयमीत भरतो जर मला कोणताही लाभ जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई मिळणार नाही आसेलतर माझ आव्हान आहे सर्वकाही मालमत्ता जप्त केला तर चालेल पण एक रुपया सुधा भरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आसुन आज पर्यंत आम्ही पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आब्रु ईजतीसाठी नियमीत भरत आहे त्यामुळे ही आम्हाला शीक्षा मिळणार आहे हे समजतो आमच्या साठी सरकार दुबळ आहे हे मला वाटतं मला फाशी जाली तर चालेल पण नीरनय पका हे लक्षात घ्यायला हवे पी के पाटिल भुदरगड
मी जे कर्ज भरासाठी काही वस्तू विकून कर्ज भरलं की मला पुढील कर्ज मिळावं आणि आंदोलनात मी इतकं झटलो मी नियमित कर्ज भरून काय फायदा झाला माझ्या वस्तू विकल्या गेल्या त्या कश्या मिळवाच्या मुख्यमंत्री साहेब निर्णय चुकला तुम्हचा
मी देखील शेतकरी आहे. नियमित दर वर्षी कर्ज भरतो पण कर्ज माफीचा लाभ अपेक्षित झालेला नाही. तरी राज्य सरकारने सर्वांना दुष्काळामुळे समान एक लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करावे ही विनंती.
नियमित कर्ज भरणारा शेतकर्याला जर अशी फक्त 25000 ची सुट आणि थकबाकी दाराला पुर्ण कर्ज माफी अशाने भविष्यात नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांची संख्या घटत जाईल ,
नियमित शेतकरी कर्ज फेडता त्यांना काय नियमित म्हणजे काय चालू वर्षी कर्ज भरणाऱ्या चे काय कुठे कुठे काड्या घालू नका नियमित चा अर्थ असा धरा चालू वर्षी ज्यांनी कर्ज भरले आहे त्याला द्या प्रोत्साहन पर अनुदान मागचा इतिहास तपासू नका चालू असलेला भूगोल पहा आणि काही काड्या घातल्या तर लोकही 2024 मध्ये काड्या घातल्याशिवाय राहणार नाही
रेगुलार कर्ज भरण्याराला पण 150000 सुट झाले पाहिजे नाहीतर कोनिही कर्ज भरणार नाहीं कारण कार्ज भरून काही गुन्हा केला का 25000 हजार म्हादे समजावणार अहेतका हित कोणती पद्धत अहे सरकारची
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा सावकाराकडून कर्ज काढून करतात त्यांना त्यांना पण पूर्ण कर्ज माफ करावे नाहीतर कर्ज नाही भरणाऱ्यांची संख्या वाढेल हे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करू नका
नियमित कर्ज भरन्याचे कारन टक्याने पैसे काढून भरलयकि राव मुख्यमंत्री कसे सांगावा निस्त 7 12 देऊन सुद्धा बॅंकेचा व्याज न बसावे म्हनुन नियमित कर्ज भरला जातो सरसकट दि.1 1 20018 प्रयत्न माफी द्या साहेब
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना सरकार २५००० रूप या ची भिक देत आहे माझा सरकारला एकच गोष्ट विचारायची जे थकीत अशा शेतकऱ्यांना दीड लाख माफ जांनी ईमानदारी ने कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना फक्त २५००० रूप ये बाेनस ही कसली सरसगट कजॆ माफी १ला माय १ला मावशी अस ❓
स्वागत या निर्नयाचं .बरपूर शेतकर्यांना फायदा होईन ज्यांनी .राजकारनी लोकांनी शेतीच्या नावाने डाफलेला पैसा...बरोबर कर्ज म्हणून राहिल..गोरगरिबांना फायदा होईन
It is blunder 0f chief Minister for those farmer who repaid the loan.They are thinking regular loan payer are able .But it is wrong ,they want loan again,they scare the interest of loan, they are honest.If government decide in this ,in future nobody will pay loan.
नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पण दिड लाख माफी झाली पाहिजे
नियमित कर्ज परतफेड करना-या शेतकऱ्यांवर अन्याय का व कशासाठी? आमचे पण सर्व कर्ज माफ करा. नसता आम्ही पण थकबाकीदार होवू. मग तर माफ करचाल की? पुर्वी 50000 दिले होते. अत्ता कमीत कमी रू. 75000/- प्रोत्साहन पर अनुदान नियमीत वाल्याना द्यावे. नियमीत वाल्याना 25000 च का व कशासाठी?
नियमित लोन भरनारे साठी सुद्धा योजना लागू करावी त्याचे पैसे दिड लाख
जमा करावे ही विनंती
नाही तर त्यांनी भरलेले पैसे परत करा,तेवढीच माफी द्या
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी नी काय पापं केल त्याना पन दीड लाख माफ केले
रेगुलर कर्ज भरणारा शेतकरी याला सुदधा 150000 ₹ कर्ज माफ़ी मिळावी
💓
रेगुलर कर्ज भरते यांना पन कर्ज सुट द्या कारन यांनी पन मेहनत करून कर्ज भरल आहे माननीय श्री देवेन्द्र फडणवीस जी माझी तुम्हाला विनंती आहे प्लिज
Yes
Agree
@@ravikurekar8733 k
जून-2017 पर्यंत ची कर्जमाफी होणार आहे असे वाटते... परंतू ही कर्जमाफी डिसेंबर-2018 पर्यंत कर्जे घेतलेल्या शेतकर्यांना दिली जावी...तसेच कर्जमाफी मध्ये जाचक नियम व इतर अनेक जाचक अटी-शर्ती लादू नये.सरसकट हवी....
जुनी बातमी आहे
थकीत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कजॆ माफी केली आणि जे शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले अशा शेतकऱ्यांना नुसते २५ हजार रुपये हा नियमित कजॆ भरना या शेतकऱ्यांवर अन्य ााय आहे
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पण दिड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात यावी
जर सरसकट कर्ज माफी नाही झाली तर या नंतर कोणताही शेतकरी नियमित कर्जाची परत फेड करणार नाहीत .त्यामुळे नियमित कर्ज परत फेड करणार्या शेतकऱ्यांची सुधा कर्ज माफी झाली पाहिजे .
Niyamit karj bharnare tyanya purn karzmafi nshi zali tar te shetakari kadhi karz bharnar nahi & goverment var asalela vishwas rahanar nahi
@@sureshgabhane4637 j
😊😅😅
ले गु लर कर्ज भा इनर पैन 150000 जमा करा नहीतर अहमी कर्ज भरणार नही ठकीमधे राहु
आम्ही नेहमी कर्ज भरत असतो आम्हाला फक्त 25,000 असं चालणार नाही साहेब आम्हाला जेवढा कर्ज उचला त्याचा आम्हाला अरदे पैसे मिळाले पाहिजे । जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सरसगट चा अर्थ कळतो का,सरसगट म्हणजे सर्व आले त्यात,चालू बाकी थकबाकी अस काय नसत त्यात,म्हणून सगळ्यांचीच माफी व्हावी,कोणावर अन्याय होऊ नये
बोनस नको दीड लाख रुपये मंजूर करा नाहीतर हा अन्याय होईल कर्ज भरले आहे
झी 24 तास नी नियमित कर्ज भरनार्या शेतकरी चा आवाज सरकार लोग पोहोचवला पाहिजे
सर्व नाकारता येत नाहीत
कर्मचारी असो या शेतकरी याना पण दिड लाख कर्ज माफी दिली पाहिजे रिटर्न भरणाऱ्या ना पण झालीच पाहिजे यांनी काय पाप केलं सांगा साहेब
ँ
लवकर
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार कारण तेच खरं शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतात शिवसेना नाही तर शेतकरी नाही
मी पी के पाटिल भुदरगड मधुन नियमीत भरणारा शेतकरी आहे म्हणून मी माझ्या तर्फे आपणाला आज पर्यंत कोणताही लाभ घेतलेला नाही आणि पीककर्ज घेत असून नीयमीत भरतो जर मला कोणताही लाभ जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई मिळणार नाही आसेलतर माझ आव्हान आहे सर्वकाही मालमत्ता जप्त केला तर चालेल पण एक रुपया सुधा भरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आसुन आज पर्यंत आम्ही पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आब्रु ईजतीसाठी नियमीत भरत आहे त्यामुळे ही आम्हाला शीक्षा मिळणार आहे हे समजतो आमच्या साठी सरकार दुबळ आहे हे मला वाटतं मला फाशी जाली तर चालेल पण नीरनय पका हे लक्षात घ्यायला हवे पी के पाटिल भुदरगड
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे तो लेगलुर असो की थकित तेज नाही शेती पंप च विज बिल पण माफी करा
घाबरू नका यांच्या बापाला सरसकट कर्ज माफ कराव लागेल
लबाड्याच आमंत्रण जेवल्याशिवाय खर नाही
मी जे कर्ज भरासाठी काही वस्तू विकून कर्ज भरलं की मला पुढील कर्ज मिळावं आणि आंदोलनात मी इतकं झटलो मी नियमित कर्ज भरून काय फायदा झाला माझ्या वस्तू विकल्या गेल्या त्या कश्या मिळवाच्या मुख्यमंत्री साहेब निर्णय चुकला तुम्हचा
nilesh manusmare
Govinda ingle
True
कजॅ भरणारे शेतकरी मुखॅ ठरला .🙊
nilesh manusmare
Good
2018 cha karja maf hoil ka?
विडिओ कधीचा आहे
2017
माननीय मुख्यमंत्री साहेब गरीब शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ करावी
रेगुलर कर्ज भरने वाले लापन कर जो माफ झाला पाहिजे
मी देखील शेतकरी आहे. नियमित दर वर्षी कर्ज भरतो पण कर्ज माफीचा लाभ अपेक्षित झालेला नाही. तरी राज्य सरकारने सर्वांना दुष्काळामुळे समान एक लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करावे ही विनंती.
अरे 25000 तरी कशाला पाहिजे आम्ही सोनं घाण करू आणि बाकीचं भरू पण तुमचं 25 पण नको आम्हाला
अब कि बार शिवसेनेचे सरकार
Bahusaheb Patil आपकि बार कशाला हे सुध्दा या पापाचे वाटेकरी आहेत
नियमित कर्ज भरणारा शेतकर्याला जर अशी फक्त 25000 ची सुट आणि थकबाकी दाराला पुर्ण कर्ज माफी अशाने भविष्यात नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांची संख्या घटत जाईल ,
त्या
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी नी काय केल त्याना पन दीड लाख माफ करा आमी कर्ज भराला नको होत थकबाकीत च बर होत
bankechya krjace vyaj kami basave mhanun 8.divsache mudtivar Baherun karj ghevun (nave-june Karne)bankeche karj bhartat va 8 divsat bankeche karj ghevun khajgi Baherche karj fedtat hi Khari parstithi.Shetkryanchi ahe tyamule oct.2018 paryantchi karjmafi dyavi hi vinanti
सात बारा कोरा यालाच म्हणतात का?
कर्जमुक्त म्हणजे काय?
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांना थकबाकीदार होण्यासाठी सरकार कडूनच प्रोत्साहन
Rameshwar Bhosle लाखत एक विधान एकदम बरोबर
Anjuman maf zala aahe ka
2019,, ???
ज्यांनी कर्ज घेतलं नव्हतं त्यांना सरसकट एक लाख रुपये हेक्टरी जाहीर करावे
नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकरी हा पण सरसक्त कर्ज द्या
regular karj bharnare naraj
सरसकट कर्ज माफ करा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जय शिवराय 🙏🙏
हि कर्ज माफी केव्हा होनार आहे . आणी कधी पासून होणार आहे व्हीडीओ मध्ये सांगा
नियमित कर्ज भरनार्या शेतकरी ना पन दीड लाख माफ करा
जे थकबाकीदार आहेत त्यांना किती माफ करणार
नियमित शेतकरी कर्ज फेडता त्यांना काय नियमित म्हणजे काय चालू वर्षी कर्ज भरणाऱ्या चे काय कुठे कुठे काड्या घालू नका नियमित चा अर्थ असा धरा चालू वर्षी ज्यांनी कर्ज भरले आहे त्याला द्या प्रोत्साहन पर अनुदान मागचा इतिहास तपासू नका चालू असलेला भूगोल पहा आणि काही काड्या घातल्या तर लोकही 2024 मध्ये काड्या घातल्याशिवाय राहणार नाही
सरसकट कर्ज माफी झाली पाहीजे
🙏🤚⛳️
कधी होणार है यह
शेतकऱ्यांना फसवणूक होणार नाही न बातम्या समजली नाही
सरसकट कर्ज माफी करा
2013 ची कर्ज आहे होम चुकीमुळे अजूनही माफ झालेले वारंवार फॉर्म दुरुस्त करू नये अजूनही मी दीड लाखाच्या कर्जमाफी पात्र नाही
Ami gharatil vastu vikun karj bharle Mang Ami Kay thakit nahi ka
Amol,Salam
रेगूलर,वालयानि यापूढे भरू कजै. भरू नाहि
गजानन. नियमित वालयांना फा र तोडकि मदत बोंडे.
Jyani khajagi karj kadhun 2017 la Barnard kela aani Navin karaplon jyastiche kadhale ashya shetkaryala👊✊👎 thenga😭😭
रेगुलार कर्ज भरण्याराला पण 150000 सुट झाले पाहिजे नाहीतर कोनिही कर्ज भरणार नाहीं कारण कार्ज भरून काही गुन्हा केला का 25000 हजार म्हादे समजावणार अहेतका हित कोणती पद्धत अहे सरकारची
कोणीही नियमित भरू नये
24/6/2017 ची बातमी आहे
नेहमीच भरणाऱ्यांना दामदुप्पट कर्ज दिले पाहिजे तेव्हा ती कर्जमाफी म्हणता येईल नाहीतर शेतकरी पुन्हा कर्ज भरणार नाहीत
ya pudhe niymit karj fed karaychach nahi hech shiddh hot ahe aamhi vastu gahan karun karj fed karton aani sarkar as nirnay det aahe
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा सावकाराकडून कर्ज काढून करतात त्यांना त्यांना पण पूर्ण कर्ज माफ करावे नाहीतर कर्ज नाही भरणाऱ्यांची संख्या वाढेल हे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करू नका
नियमित कर्ज भरन्याचे कारन टक्याने पैसे काढून भरलयकि राव मुख्यमंत्री कसे सांगावा निस्त 7 12 देऊन सुद्धा बॅंकेचा व्याज न बसावे म्हनुन नियमित कर्ज भरला जातो सरसकट दि.1 1 20018 प्रयत्न माफी द्या साहेब
जुन २०१७ पर्यंत कर्जमाफ केलच पाहिजे. नाहीतर तुम्हाला जनता माफ करणार नाही. जय जवान जय कीसान.
आज घोषणा केली साल सांगा फडणवीस साहेब
नमस्कार म्हंटलं मी jagdish madne काय आम्ही काय पाप केले आहे आम्हाला फक्त 25000 देता ह्या 25000 ने आमची चूक झाली ok by
सरसकट कर्ज माफ करावे ही विनंती
kadhi milanar, Kahi CM saheb Shabd Badalt ahe
खाजगी बँकेचे कर्ज माफ होईल का
नियमित कर्ज भरणाऱ्या यांचा पण विचार करा आणि योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करा त्यांच्या खात्यावर प्रत्येकी एक एक लाख रुपये जमा करा
2.3 ऐकड वाले डायरेक डायरेक्ट बैंक की जमा करावा कारण पटवारयाला जो शेतकरी पैसे देतो तयाचे नाव पटवारी पैसे पाठवतो की चलो पन्ना पैसे देता
Government job wale Lokache, payment kami kara agodar.
नियम मीतांचा तोटा केला
Niymit sathi 50 chya aatil sathi 25000 ,50000 pudhil sathi 50.000 dyave
Satbara Kora asa asto ka
Amacha niyamit karz bharun fayda kadhi honar
केंद्र सरकारला एक नंबरचा कर भरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र पण केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी साठी हात झटकले
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना सरकार २५००० रूप या ची भिक देत आहे माझा सरकारला एकच गोष्ट विचारायची जे थकीत अशा शेतकऱ्यांना दीड लाख माफ जांनी ईमानदारी ने कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना फक्त २५००० रूप ये बाेनस ही कसली सरसगट कजॆ माफी १ला माय १ला मावशी अस ❓
स्वागत या निर्नयाचं
.बरपूर शेतकर्यांना फायदा होईन ज्यांनी .राजकारनी लोकांनी शेतीच्या नावाने डाफलेला पैसा...बरोबर कर्ज म्हणून राहिल..गोरगरिबांना फायदा होईन
Dipak Navaghane आम्हि. घेतलेल्या. नाही.आमहाला.काय.मिळणार
30जुन 2017 ची पन माफी झालि पाहिजे 25हजारात एक बैल भेटतोका
करज माफी दया सरसकट
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra
2o19 la zateka daya
मला तर 15 हजार मिलाले बाकीचे10हजार कुटे गेले?
ya karaj mafhit garib shetkryana fayda nichit hoil. jya shetkrya niyemit jeval karaj bharlel asel tevle paise tyana parat milayla pahijet.
मिनियमिय कजँभरनारा अलपभुधारक शेतकरी आहे.आमचयासाठी काहितरी उपाय योजनाकरा.
सर रेगूरल वालाच बाघ राव मि तर सोने मोडून भरले होते
25 hajar tyanach dya Kami padt astil tar...
Nice
सरकारने शेतकय्राची फसवणूक केली रेगूलर कजॅ भरणा करवा अस वाटत
yogesh deore आजचे बात्मय
Ramesh Bamne संतोष कुडेकर
Je shetkari regular karj bhartat tyancha sathikraj mafi hayka
पहिला नियमित शेतकर्यांचे कर्ज माफ करा भीक घालू नका
गाजरदाऊन रताळे पण देनार नाही मत देऊ नका
जे, शेतकरी, अजिबात, कर्ज घेत, नाही,त्यांना, काही मिळेल,का
जुन्या बातम्या टाकतात कारवाई झाली पाहिजे, लोकांना फसवतात
aami.jak marli regular karj.bharum
कर्ज काढुनच जगायच.दर दोन वर्षाने माफी मिळणार.
2017 cha shetkari bond ali aalyane thyanche khup nuksan zale mhanun devun taka sarsakat 2017 Che karj mafhi shetkari sukhi tar Desh suhi
कोनाला मिळाली साहेब
It is blunder 0f chief Minister for those farmer who repaid the loan.They are thinking regular loan payer are able .But it is wrong ,they want loan again,they scare the interest of loan, they are honest.If government decide in this ,in future nobody will pay loan.
देवगिरी नागरी सहकारी बँक तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद बँकेचे कर्ज माफ होईल का