मराठी माणूस खूप कोत्या मनाचा आहे म्हणून राज ठाकरे मागे पडले.मराठी स्वार्थी पण आहे. सगळ्यात मोठी चूक बाळासाहेब ठाकरेंची पुत्रप्रेम नड्डल महाराष्ट्रातला अख्ख्या
ह्यामुळे च मी राज ठाकरे यांचा चाहता आहे. कोणत्या च राजकारण्यां मध्ये ही व्हिजन नाही आणि तळमळ नाही महाराष्ट्र साठी. कोणी काही बोलू मनसे ची सत्ता येणार उशीर लागेल पण येणार च
त्या आधीचं रमेश किणी प्रकरण विसरलात का ? मराठी माणसाचा फक्त सत्तेत येण्यासाठी उपयोग ... सत्तेत आल्यावर यांची मैत्री राज्यसभा विधानपरिषद सगळं अमराठी लोकांसाठी !
भारतीय लोकांमध्ये गुलामी इतकी रुजलेली आहे की आपल्या सर्व भारतीयांना मुजरे करायला समोर कोणी ना कोणी राजाच्या रक्ताचा लागतोच. मी सुद्धा बळी आहे त्याचा. पण 2010 नंतर यांचे उभे राहिलेले मोठमोठे राजमहाल आणि अरब खरबांची संपत्ती पाहून स्वतः चीच लाज वाटली
श्री प्रभाकर सुयँवंशी आपणास नववर्ष गुडीपाडवयाचाया हार्दिक शुभेच्छा श्री राजसाहेब ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@@sanketgadge5202 काँग्रेसची तुलना इतर राजकीय पक्षांशी होऊ शकत नाही, आणि माझी अपेक्षा लगेच एकहाती सत्ता मिळेल अशी नाही, किमान काही भागात तरी प्रभाव टिकवता आला असता इतकंच अपेक्षित होतं...
खरच सर राज साहेबच काय, इतर नेतेही पारखायला शिकाव. त्या नंतर त्यांना साथ द्यावी. मला खरच अभिमान आहे की, मी राजसाहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा साथीदार आहे. महाराष्ट्र साठी असे नेतृत्व द्यायला पाहिजे, जे मतदातानी हेरले पाहिजे. कारण आपल्या साठी आपण चांगले नेतृत्व निवड करावे, आपण वेळ गेल्यावर विचार करत असतो. म्हणून आहे त्याचा आपण आपल्या विकासासाठी फायदा करून घ्यावा.
ठाकरे विचार कशाला हवेत, उद्धव साहेबांनी ठाकरे विचार दाखवून दिला की. आता हे विचार व्यक्तिगत झाले आहेत. एका बरोबर युती आणि आणि स्वार्थ साधून दुसर्या बरोबर सरकार, हाच का ठाकरे विचार.
सामान्य माणूस इतक्या खोलात जाऊन विचार करत नाही त्यांच्या समोर जे घडत आहे ते खर मानून चालत असतो वेळच्यावेळी प्रतिक्रिया दिली तर त्याचा फायदा होतो पहिली जी छाप पडते त्याचा विचार केला जातो हल्ली जग खूप वेगाने विचार करून विसरून जाते त्यातील ठळक घटनांची आठवण राहते.राज ठाकरे वक्ता म्हणून ठिक राजकारणी म्हणून नाही त्यांची आक्रमक कार्यपध्दती मुळे वेगळी ओळख पडली आहे.
सुर्यवंशी साहेब कांहीं म्हणा पण सगळ्याच ठाकरेना ईगोची बाधा आहे, आणि विचारसरणीत सातत्य नाही आणि ईगो दुखावला गेला की त्यांची द्वेष भावना अत्यंत पराकोटीची दिसुन येते त्यामुळे विश्वासाहर्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे
होय सहमत २०१९ मधे अजित डोवालांची चौकशी करा पुलवामाचा हल्ला त्यांच मोदींचं पाकिस्तान सोबत मिळुन कारस्थान आहे असे तोंड फाटेपर्यत बडबडत होते पवारांची मर्जी राखण्यासाठी.त्यावेळी मोदी शहांना हाकला म्हणत ममता सोनिया यांना भेटायला त्यांच्या घरी जाऊन ताटकळत उभे राहिले आणि परत आले पुढे मोदी भरघोस मतांनी जिंकून आले तेव्हा अनाकलनीय असे म्हणणारे आता हिंदू वगैरे गप्पा मारत आहेत.कोण यांच्यावर भरोसा ठेवणारं कसली आलीय व्हिजन यांना. देशाच्या सुरक्षा सल्लागारावर शंका घेण्याची जो स्वतःच्या जीवावर उदार होऊन शत्रू राष्ट्रात वावरत होता त्याच्या वर घातपात घडवून आणले म्हणून आरोप करायचे आणि कोण टुकार जावेद अख्तर पाकिस्तानात बडबडला म्हणून त्यांची लाल करायची हे काय आहे कसली व्हिजन ही.असल्या सरडे छाप रंगबदलु पणामुळे कोणी विश्वास ठेवत नाही.
Sir it's my personal request to you do take Interview of Raj saheb☑️💯...It will be the dream interview ever😍..Your Quality Questions Vs Raj Saheb's jabardast answers🔥❤️
एक मराठी माणूस म्हणून असे वाटते की, बाळासाहेब सदृढ असताना ह्या विषयावर वरिष्ठ नेत्यांचे विचार घेऊन चर्चा झाली असती तर आज हे दिवस बघायला लागले नसते. भुजबळ, राणे ह्यांसारखे वरिष्ठ नेते ही पक्षाने टिकवून ठेवायला हवे होते. जय महाराष्ट्र ||
Sir, RT is cultured and people by oriented leader who is not only thinks about election politics but is serious about the overall development of Maharashtra and people from civilization and Hindutva culture.
ऋषितुल्य व्यक्तींकडून मिळालेले आशिर्वाद व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा वारसाहक्क राज ठाकरे चालवतील व नवनिर्माण राज पर्व एक दिवस येणार. सुर्य वंशीआपलेही आभार
ह्या मनसेकडून काही होईल असं वाटत तरी नाही, यांच्याच लोकांनीं रोहिंग्यांना आणून बसवलं आहे दादर मधे, आणि हा माणूस हिंदूंच्या आणि मराठी माणसांच्या बाता मारत असतो, स्वतः ऐकलं आहे मी. काय बोलायचं, पैसे खायला हवेत नुसते, हे सत्तेत नसताना ह्यांचे कार्यकर्ते इतके पैशाने गब्बर कसे????
सवेंदनशीलता आणि आत्मसम्मान सांभाळून राजकारण करणे वाटते तितके सोप्पी गोष्ट नाही. तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही, ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती जमा होणे आवश्यक आहे. मी मुंबईकर नाही पण असतो तर मत नक्की मनसे ला दिले असते. ५० वर्षे काँग्रेस केंद्रात,२५ वर्ष शिवसेना नगरपालिकेत आपण अक्षरशः सहन केली, १० वर्ष जो पंतप्रधान आपल्या वर लादला गेला कुठे पोहचलो आपण फक्त जात, धर्म, पंथ भ्र्ष्टाचार, देशविरोधी तत्व जोपासले आणि ह्यांनी आपले घबाड भरून घेतले, सामान्य माणुस होता तिथेच राहिला. जे आ. मोदीजी आता जनतेसमोर आणता आहेत. म्हणून नेता निवडताना सावध असले पाहिजे, ५ वर्ष संधी मनसे ला नक्की मिळाली पाहिजे.🙏🚩
खरंच राज ठाकरे हे अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व आहे मला एक आठवण सांगावीशी वाटते की आम्ही जेव्हा कॉलेज जीवनामध्ये राज ठाकरे यांची पुण्यामध्ये भेट होती आणि माझे काही मित्र त्यांच्या गाडीच्या गाडीच्या पुढे थांबून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवून ठेवत होतो तेव्हा त्यांनी गाडी सिग्नलला थांबल्यावर एक बॉडीगार्ड आमच्या कडे पाठवला आणि सांगितलं त्या पोरांना सांगा बाकीच्या गाड्या आपल्यामुळे अडवू नका एखाद्याचे काही घाईचे काम असेल तर आपल्यामुळे त्याला त्रास नको त्या दिवशी मला समजले ते राज ठाकरे यांचे विचार आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपावी यासाठी या हिंदी चॅनल वाल्यांची जी काही बदनामी सोसली पण कधीही आपले विचार बदलले नाहीत 👌
सर मी बऱ्याच वेळा कंमेंट्स मध्ये सांगत असतो जो कोणी माझ्याशी वैचारिक वाद घालतो त्याला की साहेबांच्या जाहीर सभेपेक्षा त्यांच्या मुलाखती बघत जा मग कळेल त्यांना नक्की काय अपेक्षित आहे ते.
दोन्ही ठाकऱ्यांनी पवारांच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याची माती केली. आता दोघांवरही विश्वास उरला नाही. राजला चूक उमजली असेल तर त्याने प्रामाणिकपणे जनतेची माफी मागावी.
आम्हाला पण राज ठाकरे यांचे भाषण आवडते , त्याची मराठी माणसा विषयीची तळमळ कळते, पण त्याचे कार्यकर्ते जी सार्वजनिक संपत्तीची तोडफोड , नुकसान नुकसान करतात, hospitals , offices फोडतात, ते जनसामान्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांचे भाषण आज अनेक लोक ऐकतात तरी त्यांना मत देत नाही
जेव्हा मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते तेव्हाच राज ठाकरेंनी त्या आमदारांकडे व त्यांच्या मतदारसंघात खूप लक्ष द्यायला लागत होते त्या मतदार संघात भरघोस निधी देवून विकासकामं जर केली असती तर आज ते 13 चे कमीत कमी 30 आमदार तरी झाली असते पण तेव्हा राज साहेबांनी त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही त्याचा तोटा आज त्यांना सहन करावा लागतोय
ठाकरे विचार - १) कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा. २) स्वतः शिवाजी महाराजांच्या आविर्भावात वागणे आणि शिवकालीन भाषा वापरणे. ३) हिंदूंत्वाच्या आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर जनतेला भुलवून मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करणे आणि उत्पन्नाचे स्त्रोत नसताना अपार संपत्ती हडप करणे. ४) तोडीपाडी करणे. ५) बाॅलीवूड मधून दत्त आणि खान कंपनीला सहकार्य करुन खंडणी वसूल करणे.
बहुतांश लोकांना ठाकरे म्हणल्यावर राज ठाकरेच आठवतात, बाकी काहीही म्हणा पण हेच सत्य आहे.
Correct baki Thackeray mhtl tr penguin Ani udhvast athavtat 😂
👍
Mag, vote ka milat nahit?
@@Bad_guy07
Waghacha bhandnat kutryani bhag gheu naye?
@@KondibaMundhe-fn6le because Thakre= hindutva is narrative but Raj thakrey takes secular vaccine
तुमच्या सारखे जर सर्व लोकांना जर राज ठाकरे समजले तर मराठी माणूस माघे नाही राहणार ❤
आधी आपण मराठी नीट लिहायला शिका.
अगदी बरोबर !! महाभकास अंधभक्ताना घरी बसणारा मुख्यमंत्रीचे गुणगाण करण्यात मग्न आहेत
@@subhashbhobe3781 तुझं नाव इंग्लिश मध्ये दिसतय ते मराठीत कर आधी
@@pravinkadam9767 मी मराठी नाही त्यामुळे मराठीत नाव लिहिण्याचा प्रश्नच नाही.
मराठी माणूस खूप कोत्या मनाचा आहे म्हणून राज ठाकरे मागे पडले.मराठी स्वार्थी पण आहे. सगळ्यात मोठी चूक बाळासाहेब ठाकरेंची पुत्रप्रेम नड्डल महाराष्ट्रातला अख्ख्या
Mg kashala tyancha oodo oodo
बरोबर
ह्यामुळे च मी राज ठाकरे यांचा चाहता आहे. कोणत्या च राजकारण्यां मध्ये ही व्हिजन नाही आणि तळमळ नाही महाराष्ट्र साठी. कोणी काही बोलू मनसे ची सत्ता येणार उशीर लागेल पण येणार च
😊😊😊😊
Fadanvisachya itake vision konalach nahi
नक्कीच येईल कोणतीही शंकाच नाही
मनासारखा राजा
राजासारखं मन 🚩🚂
आज बाळासाहेब यांचे खरे विचार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेच पुढे घेऊन जाणार
जोक.....भाजप हटाव देश बचाव
@@supriyapawar3231वाट बघा....भाजप ला संपवणारा अजून पैदा नाही झाला...
@@Royal_Shetkari14 महाराष्ट्रातूनच हद्दपार
@@supriyapawar3231 Vat baghat basa tumachya kade Modina fight deyil yevadha netac nahi😂
जसे तुमच्या सारखे प्रामाणिक पत्रकार पण खूप कमी झाले आहेत ह्या महाराष्ट्रात . तसेच राज साहेबन न पण खूप कमी लोकांना समजले आहेत ह्या महाराष्ट्रात.
शरद पवांरांसाठी प्रचार करण्यासाठी गेले तेव्हाच त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे.
हो
Correct
उध्दव महाभकास आघाडी गेले आणि आम्ही शिवसेनेचे मतदार फार निराश आहोत
त्या आधीचं रमेश किणी प्रकरण विसरलात का ? मराठी माणसाचा फक्त सत्तेत येण्यासाठी उपयोग ... सत्तेत आल्यावर यांची मैत्री राज्यसभा विधानपरिषद सगळं अमराठी लोकांसाठी !
@@aparnabhide2725 शिवसेनेनी कायम राज्यसभेत अमराठीच पाठविले अपवाद संजय राऊत
फक्त राजसाहेब ठाकरे....❤
राज साहेब एक वेळेस खरचं मुख्यमंत्री व्हावेत ही मनापासून इच्छा,🙏, 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
नाही भाऊ तसं नाही करणार ते अपेक्षा पण नको
एक ठाकरे कसा शिव्या खातो आहे रोज.
राज साहेब नांदगावकर यांना मुख्यमंत्री बनवतील की बाकीचे सिनियर आहेतच
@@sandeepk846 barobar
राजसाहेबांचे विचार चांगले आहेत.
मराठी भाषेवर प्रभुत्व प्रभुत्व आहे.
राज साहेबाखाली दुसरी फळी नाही जशी शिवसेनेत बाळासाहेबांची होती फुल टीम होती
खरे आहे. दुसरी तिसरी फळी तयार व्हायला हवी होती
Wishing Raj Saheb All The Best ! 🙏
भारतीय लोकांमध्ये गुलामी इतकी रुजलेली आहे की आपल्या सर्व भारतीयांना मुजरे करायला समोर कोणी ना कोणी राजाच्या रक्ताचा लागतोच. मी सुद्धा बळी आहे त्याचा. पण 2010 नंतर यांचे उभे राहिलेले मोठमोठे राजमहाल आणि अरब खरबांची संपत्ती पाहून स्वतः चीच लाज वाटली
👍🏻👍🏻👍🏻🚩🧘🏻♂️
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯🚂🚂🚂💪💪💪👍👌🙏💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री प्रभाकर सुयँवंशी आपणास नववर्ष गुडीपाडवयाचाया हार्दिक शुभेच्छा श्री राजसाहेब ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
🚩🚩धन्यवाद सूर्यवंशी साहेब, जय मनसे 🚩🚩
*हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩🌎💐*
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
सूर्यवंशी साहेब तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा राज साहेब ठाकरे एकच मराठी माणसा साठी लढणारा नेता आहे
साहेब तुमचा हा राजसाहेबांचा विडिओ खुप आवडला राजसाहेब काय माणुस आहेत हे तुम्ही तरी दाखवून दिलेत😌
राज ठाकरेंचं किती कौतुक..अहो एवढी वर्ष झाली पक्ष स्थापन करून प्रगती ऐवजी अधोगती सुरू आहे
साहेब काँग्रेस स्थापन होऊन 100 वर्ष झाली आज देशात काय परिस्तिथी आहे.....😊😊😊😊
@@sanketgadge5202 काँग्रेसची तुलना इतर राजकीय पक्षांशी होऊ शकत नाही, आणि माझी अपेक्षा लगेच एकहाती सत्ता मिळेल अशी नाही, किमान काही भागात तरी प्रभाव टिकवता आला असता इतकंच अपेक्षित होतं...
जय महाराष्ट्र 🎉❤❤❤❤
राज ठाकरे यांना जनतेनी पाठिंबा दिला पाहिजे नंबर 1 आहे. हिंदुवादी नेता. कुणाचे तळवे चटनारा नेता नाही. एकदा संधी देऊन बघाच. जय महााष्ट्र.
मग पवारांचे तळवे चाटायला का गेला होता?
Lav re to video
@@adnyat BJP pan geleli bhau
@@amit5286 तळवे चाटायला?? पवार आला होता प्रस्ताव घेऊन मोदींच्या पायाशी. नीट माहिती घेऊन बोल.
@@adnyat sakal cha shappatvidhi.. Fadanvis swata bolale mazi fasavnuk jhali kontya jagat vavartay
Real thakre brand.... Raj Thakre....... 🐯
खरच सर राज साहेबच काय, इतर नेतेही पारखायला शिकाव. त्या नंतर त्यांना साथ द्यावी.
मला खरच अभिमान आहे की, मी राजसाहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा साथीदार आहे.
महाराष्ट्र साठी असे नेतृत्व द्यायला पाहिजे, जे मतदातानी हेरले पाहिजे. कारण आपल्या साठी आपण चांगले नेतृत्व निवड करावे, आपण वेळ गेल्यावर विचार करत असतो. म्हणून आहे त्याचा आपण आपल्या विकासासाठी फायदा करून घ्यावा.
ठाकरे विचार कशाला हवेत, उद्धव साहेबांनी ठाकरे विचार दाखवून दिला की. आता हे विचार व्यक्तिगत झाले आहेत. एका बरोबर युती आणि आणि स्वार्थ साधून दुसर्या बरोबर सरकार, हाच का ठाकरे विचार.
राज आणि उद्धव यांच्याशिवाय पण महाराष्ट्र आहे 👍
अनेक समस्या देखील आहे 👍
जितकं होईल तितकं यांना टाळावे 👍
राज ठाकरे यांनी तळापासून संघटना बांधायला हवी त्यांच्यावर खूप लोक प्रेम करतात मी सुद्धा करतो आदेश आला तर गावातील परिस्थिती बदलायची क्षमता ठेवतो
सामान्य माणूस इतक्या खोलात जाऊन विचार करत नाही त्यांच्या समोर जे घडत आहे ते खर मानून चालत असतो वेळच्यावेळी प्रतिक्रिया दिली तर त्याचा फायदा होतो पहिली जी छाप पडते त्याचा विचार केला जातो हल्ली जग खूप वेगाने विचार करून विसरून जाते त्यातील ठळक घटनांची आठवण राहते.राज ठाकरे वक्ता म्हणून ठिक राजकारणी म्हणून नाही त्यांची आक्रमक कार्यपध्दती मुळे वेगळी ओळख पडली आहे.
सुर्यवंशी साहेब कांहीं म्हणा पण सगळ्याच ठाकरेना ईगोची बाधा आहे, आणि विचारसरणीत सातत्य नाही आणि ईगो दुखावला गेला की त्यांची द्वेष भावना अत्यंत पराकोटीची दिसुन येते त्यामुळे विश्वासाहर्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे
होय सहमत २०१९ मधे अजित डोवालांची चौकशी करा पुलवामाचा हल्ला त्यांच मोदींचं पाकिस्तान सोबत मिळुन कारस्थान आहे असे तोंड फाटेपर्यत बडबडत होते पवारांची मर्जी राखण्यासाठी.त्यावेळी मोदी शहांना हाकला म्हणत ममता सोनिया यांना भेटायला त्यांच्या घरी जाऊन ताटकळत उभे राहिले आणि परत आले पुढे मोदी भरघोस मतांनी जिंकून आले तेव्हा अनाकलनीय असे म्हणणारे आता हिंदू वगैरे गप्पा मारत आहेत.कोण यांच्यावर भरोसा ठेवणारं कसली आलीय व्हिजन यांना. देशाच्या सुरक्षा सल्लागारावर शंका घेण्याची जो स्वतःच्या जीवावर उदार होऊन शत्रू राष्ट्रात वावरत होता त्याच्या वर घातपात घडवून आणले म्हणून आरोप करायचे आणि कोण टुकार जावेद अख्तर पाकिस्तानात बडबडला म्हणून त्यांची लाल करायची हे काय आहे कसली व्हिजन ही.असल्या सरडे छाप रंगबदलु पणामुळे कोणी विश्वास ठेवत नाही.
Correct
१००% 👍
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर थेट आपणच अशा थाटात वावरतात! पण आपण कोणाशी बरोबरी करतोय् याचे भान राहिले नाही!
ठाकरे ब्रँड...कायम आदर... ❤️❤️
Sir it's my personal request to you do take Interview of Raj saheb☑️💯...It will be the dream interview ever😍..Your Quality Questions Vs Raj Saheb's jabardast answers🔥❤️
GREAT
Kharchhhh
एक मराठी माणूस म्हणून असे वाटते की, बाळासाहेब सदृढ असताना ह्या विषयावर वरिष्ठ नेत्यांचे विचार घेऊन चर्चा झाली असती तर आज हे दिवस बघायला लागले नसते. भुजबळ, राणे ह्यांसारखे वरिष्ठ नेते ही पक्षाने टिकवून ठेवायला हवे होते. जय महाराष्ट्र ||
राज साहेब ❤
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा साहेब
गुढी पाडवा व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏जय महाराष्ट्र 🙏
Sir, RT is cultured and people by oriented leader who is not only thinks about election politics but is serious about the overall development of Maharashtra and people from civilization and Hindutva culture.
प्रभाकरजी आपनास सलाम लावरे तो vdio
हेच राज साहेबाची मोठी चुक ठरली पवार
साहेबाचे नादाला नको लागावयास होत असो
आता पक्ष वाढवयाची संधी आहे
Unite HINDUS 🕉 🚩💪🏻
Balasaheb + Rajsaheb... 🔥⛳🙏
दादा तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज साहेबांचे विचार छान आहेत.. पण गावो गाव कार्यकर्ते नाहीत.. शेतकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न हाती घेणे आवश्यक आहे.
ऋषितुल्य व्यक्तींकडून मिळालेले आशिर्वाद व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा वारसाहक्क राज ठाकरे चालवतील व नवनिर्माण राज पर्व एक दिवस येणार. सुर्य वंशीआपलेही आभार
Only RajSaheb .. real Thackeray
You are absolutely right sir
धन्यवाद प्रभाकर सर जय महाराष्ट्र
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सुर्यवंशी सर् 🙏👌👍
प्रभाकरराव गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी आशीर्वाद 🌹🖐️🌹
🙏 जय श्री राम 🙏
Far chagale vishaleshan
🙏🙏Prabhakar ji he vishleshan राज् साहेब पर्यंत pohachale pahije O
आता जोपर्यंत हे एका विचारावर राहून दहा पंधरा वर्षे काम करत नाहीत तोपर्यंत ह्यांच्यावर भरवसा होणार नाही...
तूझ्या बुध्दीची कीव येते.
हिंदू नववर्ष सर्वांना सुख समृध्दी चे आणि भरभराटीचे जावो ही महादेवा चरणी प्रार्थना 🔱 🙏🌹🚩
राज साहेबांमध्ये आम्हाला आजचे उद्याचे बाळासाहेब दिसतात... महाराष्ट्र लवकरच राज ठाकरेंच्या हाती सत्तेचा रिमोट देणार!!🔥💯
प्रत्येकाची वेळ येते 2024 पासून यश येणार स्क्रीन शॉट मारून ठेवा
Ashok Kumar Bhagwant band 🎉🎉❤🎉 happy thoughts good good one one dhanyawad
हिंदूजननायक - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
राज साहेब बाळासाहेबांना जगतायत आणी रुजवतायत कार्यकर्त्यांमध्ये🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच राजच्या बाबतीतील उत्तम पण तरीही खरा विचार व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद!
हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
हर हर महादेव 🚩🚩🚩
जय श्री राम 🚩🚩🚩 जय हिंद
जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳 वन्दे मातरम्
ह्या मनसेकडून काही होईल असं वाटत तरी नाही, यांच्याच लोकांनीं रोहिंग्यांना आणून बसवलं आहे दादर मधे, आणि हा माणूस हिंदूंच्या आणि मराठी माणसांच्या बाता मारत असतो, स्वतः ऐकलं आहे मी. काय बोलायचं, पैसे खायला हवेत नुसते, हे सत्तेत नसताना ह्यांचे कार्यकर्ते इतके पैशाने गब्बर कसे????
Waoooooo
Great.
Raj.
धन्यवाद प्रभाकर साहेब!
खुप छान बोललात.
आत्ता कोण आहे का शिल्लक...? अपडेट व्हरजन म्हणजे राजसाहेब...!
Only. RAJ.😊😊
सवेंदनशीलता आणि आत्मसम्मान सांभाळून राजकारण करणे वाटते तितके सोप्पी गोष्ट नाही.
तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही, ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती जमा होणे आवश्यक आहे. मी मुंबईकर नाही पण असतो तर मत नक्की मनसे ला दिले असते. ५० वर्षे काँग्रेस केंद्रात,२५ वर्ष शिवसेना नगरपालिकेत आपण अक्षरशः सहन केली, १० वर्ष जो पंतप्रधान आपल्या वर लादला गेला कुठे पोहचलो आपण फक्त जात, धर्म, पंथ भ्र्ष्टाचार, देशविरोधी तत्व जोपासले आणि ह्यांनी आपले घबाड भरून घेतले, सामान्य माणुस होता तिथेच राहिला. जे आ. मोदीजी आता जनतेसमोर आणता आहेत. म्हणून नेता निवडताना सावध असले पाहिजे, ५ वर्ष संधी मनसे ला नक्की मिळाली पाहिजे.🙏🚩
Maharashtra che Tiger 🐯🐯 Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sir tumhi ekda raj sahebanchi mulakhat ghya .
Namaskar Sir PRABHAKARJI Sir B J P only MODIJI AMITJI YOGIJI or Hemantji BISHWASH 🇮🇳💎👍❤😀🌷🙏🌺🌻
Ekach wagh,, Hindu Hriday Samrat Shree Balasaheb Thackeray saheb.
Jai Hind.Jai Maharashtra
नक्कीच ❤️
खरंच राज ठाकरे हे अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व आहे मला एक आठवण सांगावीशी वाटते की आम्ही जेव्हा कॉलेज जीवनामध्ये राज ठाकरे यांची पुण्यामध्ये भेट होती आणि माझे काही मित्र त्यांच्या गाडीच्या गाडीच्या पुढे थांबून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवून ठेवत होतो तेव्हा त्यांनी गाडी सिग्नलला थांबल्यावर एक बॉडीगार्ड आमच्या कडे पाठवला आणि सांगितलं त्या पोरांना सांगा बाकीच्या गाड्या आपल्यामुळे अडवू नका एखाद्याचे काही घाईचे काम असेल तर आपल्यामुळे त्याला त्रास नको
त्या दिवशी मला समजले ते राज ठाकरे यांचे विचार आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपावी यासाठी या हिंदी चॅनल वाल्यांची जी काही बदनामी सोसली पण कधीही आपले विचार बदलले नाहीत 👌
नमस्कार सर जी 🙏
सर मी बऱ्याच वेळा कंमेंट्स मध्ये सांगत असतो जो कोणी माझ्याशी वैचारिक वाद घालतो त्याला की साहेबांच्या जाहीर सभेपेक्षा त्यांच्या मुलाखती बघत जा मग कळेल त्यांना नक्की काय अपेक्षित आहे ते.
सध्या तेच चालू आहे राज ठाकरे लोक जोडतायत सुशिक्षित लोकांना मनसेत किंवा राजकारणात यायची विनंती करतायत ते
काही लोक पुण्यात जोडलीही गेलीत
Agree ❤
दोन्ही ठाकऱ्यांनी पवारांच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याची माती केली. आता दोघांवरही विश्वास उरला नाही.
राजला चूक उमजली असेल तर त्याने प्रामाणिकपणे जनतेची माफी मागावी.
Khupach chhan sir salute to u
बाळासाहेब नंतर नाव घ्यावे ते राज ठाकरे हे दुसरे कोणाला जमणार नाही.त्यांनी खूप मोठी माणसे जपली आहेत.खरेच अशाच माणसांची गरज आहे.
नमस्कार प्रभाकरजी❤
Hartley great salute sir ✌️👍🤗 tumh je olakhala te aamhi janatene olakhale pahije ✌️ tevhach MNS chya kastala yash milela🤔😴 Rajathakare A-1 Neta aahe janatene 👨👩👧👨👨👧 matadan karatana jababadarine vichar kela pahije 👩👩👧👧✌️🙏te konavar anyay hou denar nahi ha vishwas aahe💪✌️👨👩👧✌️👍👍
रा ज हे च सा हे बां चे रव रे वा रस दा र
आम्हाला पण राज ठाकरे यांचे भाषण आवडते , त्याची मराठी माणसा विषयीची तळमळ कळते, पण त्याचे कार्यकर्ते जी सार्वजनिक संपत्तीची तोडफोड , नुकसान नुकसान करतात, hospitals , offices फोडतात, ते जनसामान्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांचे भाषण आज अनेक लोक ऐकतात तरी त्यांना मत देत नाही
Sir ek request ahe daily 5 tari episode karat Jaa sarkhe notification chi vaat baghat asto amhi thanks for your warm and true news everyday
Yes absolutely right ✅️ super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
जेव्हा मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते तेव्हाच राज ठाकरेंनी त्या आमदारांकडे व त्यांच्या मतदारसंघात खूप लक्ष द्यायला लागत होते त्या मतदार संघात भरघोस निधी देवून विकासकामं जर केली असती तर आज ते 13 चे कमीत कमी 30 आमदार तरी झाली असते पण तेव्हा राज साहेबांनी त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही त्याचा तोटा आज त्यांना सहन करावा लागतोय
Tumhi bolalt te ekdam khare ahe.raj sahebana samjnare khup Kami lok ahet.ani tyacha parinam matanmadhe hoto.
Hindujannayak🔥⛳✌
🚩🚩🚩🔥🔥🔥👑👑👑
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Raj saheb Thackeray🎉🎉
संपलेला पक्ष महणाणारे
आज पक्षाची ताकत बघीतली
सर तुमचं विश्लेषण खूप छान असत.❤
प्रश्न काय विचारता आहात.. already Raj Thackeray ठाकरे विचार जपतात आणि ते देशभर त्याची दखल घेतली जाते
Kharach aaj asha netyachi Maharashtra garaj aahe
राज साहेबांची एक मुलाखत घ्या प्रभकर जी...
ठाकरे विचार -
१) कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा.
२) स्वतः शिवाजी महाराजांच्या आविर्भावात वागणे आणि शिवकालीन भाषा वापरणे.
३) हिंदूंत्वाच्या आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर जनतेला भुलवून मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करणे आणि उत्पन्नाचे स्त्रोत नसताना अपार संपत्ती हडप करणे.
४) तोडीपाडी करणे.
५) बाॅलीवूड मधून दत्त आणि खान कंपनीला सहकार्य करुन खंडणी वसूल करणे.
खरंच आहे, हुशार माणूस ते एकच.