ज्यांनी आचार्य अत्रे समजून घेतले त्यांना हे अजिबात खरं वाटणार नाही, अत्रे माघार घेतील अशे नव्हते.. त्यांचा हजर जबाबीपणा आणि मराठी भाषेची पकड खूप मोठी होती... आपल्या पिढीला प्रभोदनकार ठाकरे व अत्रे दोघेही प्रेरणास्थानी आहेत...
खर तर अत्रे आणि ठाकरे तुलना होऊच शकत नाही!अत्रे सर्वकालीन श्रेष्ठ होते!संधी साधू राजकारणी नव्हते,नाटककार,पत्रकार,साहित्यिक ,दिग्दर्शक ऐक ना अनेक उद्योग केले!आणि अत्रे अत्रेच राहिले!
मित्रानो,ऐक बाब तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो.अत्रे यांचे वेळी,प्रसार माध्यमे ,प्रभावी,अशी,वृत्तपत्रे सोडून,नव्हती.त्यामुळे त्यांना हवी तशी प्रसिध्दी मिळू शकली नाही.आज जी म्हणून प्रसार माध्यमे आहेत ती तेंव्हा उपलब्ध असती तर अत्रे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले असते.मराठी भाषेचे आणि माणसाचे दुर्दैव!हे होऊ शकले नाही.
अत्रे यांच्याविषयी पी एच डी पण अपुरी होईल अत्रे is अत्रे त्यांच्यामुळे पु ल देशपांडेंमुळे संयुक्त महाराष्ट्र आणि त्या वेळचा संघर्ष विसरुन चालणार नाही केवळ त्यांच्या प्रेरणात्मक भाषणांमुळे महाराष्ट्र आज डोलतोय
आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे हे मित्र होते. शिवसेना काढा हा आवाजही अत्रे यांनीच प्रथम मराठा दैनिकातून दिला होता. काही लोकांमुळे शेवटच्या काळात त्यांच्यात वाद झाला होता तरी बाळासाहेबांना त्यांच्याबद्दल आदरच होता. नंतर काही वर्षांनी पत्रकारांनी बाळासाहेबांना ह्या विषयी छेडले असताना त्यांनी मार्मिक उत्तर दिले की पत्रकार आचार्य अत्रे हे शेषनाग होते आणि ही इतर पत्रकार मंडळी गांडूळ आहेत.
@@onkarpethe512 हे साफ खोटे आहे. ते अत्यंत वास्तववादी मनुष्य होते. त्यांनी पूर्णपणे जाणले होते की शकंराचार्यांची मनुस्मृती वर आधारीत हिंदु धर्माचै पुनरुज्जीवन ही एक अक्षम्य चूक होती. आणि हे की विषमतेच्य जातीव्यवस्धेवरआधारलेला विकृत हिंदू धर्म काही लोकांनी स्वतःच्या हितसंबंधरक्षणार्थ पिढ्यानपिढ्या वंशपरंपरेने (आरक्षणच की) जोपासलेला बिनबुडाचा संप्रदाय आहे. ते एकवेळ बौद्धधर्माचा प्रसार करतील पण हिंदू धर्माचा चा प्रसार करणे अशक्य आहे, त्यांचे हे पुस्तक वाचावे, "धर्माची देवळे व देवळांचा धर्म", सर्व उलगडा होईल.
@@onkarpethe512तथाकथीत पुनरुज्जीवन तर नक्की केले! (७८८-८२०) या दरम्यान, सुसंस्कृत व अहिंसावादी बौद्धांची अमानुष कत्तल करून. नंतर त्यांच्या विहारांजागी धंद्यासाठी काल्पनिक देवांची मंदिरे उभारली गेली.
@@vijayjosh5895 भारतात वैदिकांच्या सुद्धा कत्तली झालेल्या आहेत भारतात फार मोठा काळ जैन vs buddha vs vaidik संघर्ष झालेला आहे. आणि शंकराचार्यांनी मथांची स्थापना केली देवळांची नाही संदर्भासाठी पंडित वामन कानेंची पुस्तके वाचा
मराठी भाषा मराठी संस्कृती साठी आदरणीय प्र.के.अत्रे चा फार मोठे योगदान आहे.❤
ज्यांनी आचार्य अत्रे समजून घेतले त्यांना हे अजिबात खरं वाटणार नाही, अत्रे माघार घेतील अशे नव्हते.. त्यांचा हजर जबाबीपणा आणि मराठी भाषेची पकड खूप मोठी होती... आपल्या पिढीला प्रभोदनकार ठाकरे व अत्रे दोघेही प्रेरणास्थानी आहेत...
प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे दोन्ही सुद्धा ग्रेट होते यांच्यामध्ये तुलना होऊच शकत नाही..
ठाकरे अत्रे दोघेही अस्सल मराठी चे प्रतिक आहेत
खर तर अत्रे आणि ठाकरे तुलना होऊच शकत नाही!अत्रे सर्वकालीन श्रेष्ठ होते!संधी साधू राजकारणी नव्हते,नाटककार,पत्रकार,साहित्यिक ,दिग्दर्शक ऐक ना अनेक उद्योग केले!आणि अत्रे अत्रेच राहिले!
मित्रानो,ऐक बाब तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो.अत्रे यांचे वेळी,प्रसार माध्यमे ,प्रभावी,अशी,वृत्तपत्रे सोडून,नव्हती.त्यामुळे त्यांना हवी तशी प्रसिध्दी मिळू शकली नाही.आज जी म्हणून प्रसार माध्यमे आहेत ती तेंव्हा उपलब्ध असती तर अत्रे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले असते.मराठी भाषेचे आणि माणसाचे दुर्दैव!हे होऊ शकले नाही.
आज अत्रेंमुळे मुंबई महाराष्ट्रात आहे !!!!
अत्रे यांच्याविषयी पी एच डी पण अपुरी होईल
अत्रे is अत्रे त्यांच्यामुळे पु ल देशपांडेंमुळे संयुक्त महाराष्ट्र आणि त्या वेळचा संघर्ष विसरुन चालणार नाही केवळ त्यांच्या प्रेरणात्मक भाषणांमुळे महाराष्ट्र आज डोलतोय
Nice joke 😂😂😂😂
🙏 नमाेबुद्धांय जयभीम🙏🙏
तुमच्या वयंगचित्रच मी खुप मोठा फॅन आहे साहेब
बाळासाहेब आणि अत्रे महान आहेत
Bhava Mumbai madhe Marathi Population kami tar hot nahi ahe na 😰😰😟? Mi Kolhapur madhe rahto , mumbai madhe maratha kami hot nahi ahe na bhau😭??
@@shreyashpatil262 मराठी माणूस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कारण भावनात्मक स्वार्थी राजकारण
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
लेखणीचे उत्तर लेखणीनेच देणाऱ्या मोठया मनाच्या माणसाचा काळ, आज जर कुणी असं लिहिलं असतं तर त्याचं काय झालं असतं हे सांगायची गरज नाही
You are right
Bhava Mumbai madhe Marathi Population kami tar hot nahi ahe na 😰😰😟? Mi Kolhapur madhe rahto , mumbai madhe maratha kami hot nahi ahe na bhau😭??
@@shreyashpatil262 bhau ye ithe rahayla ata maratha ni kabja kela pajihe ani gujrati lokana haklvla phije
Atre & Thakre both are great
प्रबोधनकार ठाकरे ग्रेट होते, समाजातल्याअनिष्ट रूढी आणि परंपरा ह्याला प्रखर विरोध केला होता ठाकरेंनी
अत्रे च कार्य ह्यात फारच कमी आहे...
ग्रेट ठाकरे
आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे हे मित्र होते. शिवसेना काढा हा आवाजही अत्रे यांनीच प्रथम मराठा दैनिकातून दिला होता. काही लोकांमुळे शेवटच्या काळात त्यांच्यात वाद झाला होता तरी बाळासाहेबांना त्यांच्याबद्दल आदरच होता. नंतर काही वर्षांनी पत्रकारांनी बाळासाहेबांना ह्या विषयी छेडले असताना त्यांनी मार्मिक उत्तर दिले की पत्रकार आचार्य अत्रे हे शेषनाग होते आणि ही इतर पत्रकार मंडळी गांडूळ आहेत.
Bhava Mumbai madhe Marathi Population kami tar hot nahi ahe na 😰😰😟? Mi Kolhapur madhe rahto , mumbai madhe maratha kami hot nahi ahe na bhau😭??
Atre Thackeray doghe hi mahan mansa...bhandana vaad hot astat..pan apan history war bhandat basnyapeksha donhi mansanchi changlya gosti ghyvyat
👌
बाळासाहेबांनी कमावलेला मराठी माणसाचा भरवसा उद्धावाने गमावला आहे.
हे मात्र खरं आहे.
ठाकरे,अत्रे,नव्हते भित्रे,आहेत दोघे वाघ,काढू नका त्यांचा माग,
*Shivsena manje VasantSena*
Vasantrao naik ni shivsena mothi keli tya veles🤘
छान
बाळासाहेब ठाकरे जर वडीलांच्या विचारावर चालले असते तर आज हे हिंदुत्व अतंगवाद माजला नसता
त्यांचे वडीलसुद्धा पुरोगामीपणाच्या नावावर जातीयवाद पसरवत असत
@@onkarpethe512 हे साफ खोटे आहे. ते अत्यंत वास्तववादी मनुष्य होते. त्यांनी पूर्णपणे जाणले होते की शकंराचार्यांची मनुस्मृती वर आधारीत हिंदु धर्माचै पुनरुज्जीवन ही एक अक्षम्य चूक होती. आणि हे की विषमतेच्य जातीव्यवस्धेवरआधारलेला विकृत हिंदू धर्म काही लोकांनी स्वतःच्या हितसंबंधरक्षणार्थ पिढ्यानपिढ्या वंशपरंपरेने (आरक्षणच की) जोपासलेला बिनबुडाचा संप्रदाय आहे. ते एकवेळ बौद्धधर्माचा प्रसार करतील पण हिंदू धर्माचा चा प्रसार करणे अशक्य आहे, त्यांचे हे पुस्तक वाचावे, "धर्माची देवळे व देवळांचा धर्म", सर्व उलगडा होईल.
@@vijayjosh5895माझ्या माहितीप्रमाणे हिंदू धर्माची स्थापना शंकराचार्यांनी केली होती
@@onkarpethe512तथाकथीत पुनरुज्जीवन तर नक्की केले! (७८८-८२०) या दरम्यान, सुसंस्कृत व अहिंसावादी बौद्धांची अमानुष कत्तल करून. नंतर त्यांच्या विहारांजागी धंद्यासाठी काल्पनिक देवांची मंदिरे उभारली गेली.
@@vijayjosh5895 भारतात वैदिकांच्या सुद्धा कत्तली झालेल्या आहेत भारतात फार मोठा काळ जैन vs buddha vs vaidik संघर्ष झालेला आहे. आणि शंकराचार्यांनी मथांची स्थापना केली देवळांची नाही संदर्भासाठी पंडित वामन कानेंची पुस्तके वाचा
Z tv
34 dislike jara vichaar kara
lande asnar
😥😥😥😥😥
Tumcha tari kahi Sambandha Aahe...
Kahi lokana yevdh sangu icchito ha vaad vaicharik hota……atre ani thakrey yancha tya mule ithe Punha jaat paat karu nka tase te 2gha Mitra hote 🙏🏻
ABP माझा वाले काय भांडणे लावण्याची स्पर्धा लागली आहे का.मला तर ABP माझा वाल्यांना सोरेन ने भारतात अशांती माजवण्या साठी सुपारी दिलीय की काय ????
मी साहेबाना भेटू शकलो नाही ही माझ्या जीवनातील खूप मोठी खंत आहे.😥
Thakre he naav thevun gela manus
Gavraan mhanaje kay
Baalsaheb was a real tiger.
Atre jabardast mirbhid aani hazarjawaabi hote.Kahi dusryaa kaaranane tyaani padadaa taklaa asel.Nahitar are ekdaa bhidale ki kadhi ghabrun maage Hatale asatil ase watat naahi.
वाघ तो वाघच असतो.
Bar zaal aaj balasaheb aapalya sobat nahit nahi tr uddhav thakare chya nati baghun te jagu shakale nasate
भ
Nahi nahi chuk ahe congress la suport kela.hota
Manasa olakne aane mansa ghadavne he fakta Bala Saaheb karu shaktatat
Te hote mhanun aapan aahot nahitar
Manky said rumpy is raed
Panchat lok, panchat goshti
ते पाणचट आणि आपण कडू 😂😂
Thakre ha bolbachan hota fakt