विरोधकांना काही शिल्लक राहिले नाही म्हणून काही तरी बोलायचे म्हणून उद्धव ठाकरे बोलत आहेत यांना शेती म्हणजे काय हे समजत नाही ते शेतकऱ्यांचा विचार करणार का
दादांच्या तोंडातुन लाडकी बहिण हा शब्द शोभून दिसत नाही हि घोषणा दुसर्या कुणी तरी करायला पाहिजे होतहोती
शुभ सकाळ सर...
जनतेला मामा बनवल या सरकार ने