अं काही विशेष झालं नसतं सेक्यूलरीझम च्या नावाखाली स्वतःच्या परम मित्र दाउद इब्राहिम कासकर यास महामहिम राष्ट्रपती केले असते व औरंग्याची व अफज़ल्या ची कबर अगदी हिंदुंच्या मंदिरा सारख मोठी बांधुन सरकारी खर्चानी उरुस भरवला असता मा. काकांनी
फक्त भा तो पक्का जातीयवादी आहे. जरी भाजपचा पक्का आहे. पण भाजपपासून बहुजन समाज यांच्या विश्लेषणा मुळे दुर जाऊ शकतो. हा माणूस इतर समाजातील लोकांना कमी लेखून आपलेच श्रेष्ठ आहेत, हे ठासुन सांगण्यात पठ्ठाहीत आहेत, तुमचे भाऊ डोक्यावर घेऊन नाचा.
विनोदी कांबळे झालेत दाऊदशरण ७८६ कुळी वोट बँक प्रेमी देशी खांग्रेजी अजान राजा !! त्यांना साध्वी प्रज्ञा केतकी चितळे यांचा शाप भोवतोय बहुधा!! जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
खरच बोलले भाऊ...काकांनी आपली शक्ती समाजाच्या भल्या साठी वापरायच्या ऐवजी समाजात फक्त फुट पाडण्यात, जातीवाद वाढवण्यासाठी वापरली.. या साठी मात्र ते महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होतील.. फक्त राज ठाकरे साहेबांनी ती आगोदरच स्पष्ट जाहीरपणे सांगितली.
महाराष्ट्रातील सर्वाधिक धुर्त,दांभिक,अविवेकी, भ्रष्टाचारी,हिंदूधर्मद्वेषी व जातीयवादी असलेल्या नेत्याकडून देशहिताची अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा करणं होय.!!
प्रभाकरजी - विषय आणि विश्लेशण ऊत्तम - एक गोष्ट महत्वाची सांगावीशी वाटते - विनोद कांबळी याने बरेचदा भारतासाठी किंवा लोकल चांगलल्या पाळ्या खेळल्या - पण साहेब तर सतत राजकारण ( सत्ताकारण जास्त ) खेळले तेंव्हा त्यानी नुकसानच् झालेलं आहे - याचं ज्वलंत ऊदा म्हणजे २०१९ साली सरकार बनविण्या चा जो कार्यक्रम त्यानी केला त्याचा भुरदंड बघा किती मोठा भरावा लागतो आहे - पूर्ण राजकारण ढवळून निघालं आणि राज्याचा विकास एका बाजूला राहिला - असो लोकं ज्याना एवढ महत्व देतात - तर आमच्यासारखा एक सर्वसामान्य माणूस तर - पण व्यक्तिगत हेट करण्यासारख आहे व्यक्तिमत्व - 🙏🙏🙏🙏
भारताचे सुदैव की पवार पंतप्रधान झाले नाहीत. नाहीतर तिथेसुद्धा जातिवादाचे विष पेरून भांडण लावून दिली असती आणी आतंकवाद्यांना भारत भर उपद्रव करण्याची मोकाट सुट मिळाली असती. धन्यवाद प्रभाकरजी अप्रतिम विश्लेषण केलंत.
रंजक जरी असेल तरी अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला देता. त्यामुळे आमच्यात काय सुधारणा हवी ती वेळोवेळी आम्ही करत असतो. भाऊ आणि तुम्ही व्यक्तिमत्त्वाची पारख करणारी पारखी आहात.
सुप्रभात सर, मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया नीट झाली म्हणे पण डॉक्टरांना सांगितले की मला बाकी सारे दिसते पण पंतप्रधान पद खूपच लांब दिसते आहे, काहीतरी करा की हो। डॉक्टर बोलले अजून आता मेंदू बिंदूची करूया का?
आयुष्य गेलं स्वतःचं घर भरण्यात.. कधीच सर्व सामान्य माणसाचा आणि शेतकरी वर्गाचा विचार केला नाही. सगळं मला आणि माझ्या कुटुंबालाच मिळालं पाहिजे अशी स्वार्थी वृत्ती.. देव पण म्हणाला असेल मग.. " घे कॅन्सर "....जैसी करणी वैसी भरणी
Fully agreed with your assessment on Bhau. Today only few honest veteran journalists are active. Bhau Torsekar in Marathi and Pradeep Singh and Harshvardhan Tripathi in Hindi are few rare gems. Salute.
न जाणो कोणता तो दिवस असेल पवारांचा महाराष्ट्रात राजकिय उदय झाला आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भीषण अपघात झाला त्याचे फळ महाराष्ट्र अजुनही भोगतोय...फक्त आपल्याच सोयीचे राजकारण करण्यासाठी हयात घातली... सिंकदर तरी जगाला मागे एक उपदेश ठेऊन गेला.... हे मैद्याचे पोते काय...............
लोकसभेत तेवढे खासदारांचे पाठबळ नसल्यामुळे पंतप्रधान होता येत नाही हे पण एक गणित आहे, बाकी स्वत:च्या फायद्यासाठी समोरच्याचा कसा घात करायचा हे घातपात सम्राटांना चांगलेच माहित आहे ,पण आज मतदार educated असल्यामुळे या गोष्टींचा काही उपयोग नाही हे पवारांना कोण समजावून सांगणार?
@@hemantabiswasharma399 सहमत नाही. ते प्रामाणिक होते.लालबहाद्दूर शास्त्री च्या निधनानंतर ते स्वतः इंदिरा गांधी कडे गेले व सांगितले कि , सर्वांना वाटते " मी पंतप्रधान व्हावे, पण तुमची ईच्छा असेल तर मी मागे घेतो " एवढा प्रामाणिकपणा कोण दाखवेल का ? तेंव्हा ही नव्हते आतातर नाहीच नाही. त्यांचे शिष्य शरद पवारांकडेच बघा ना .सर्व कोळुन प्यालेले आहेत.
भाऊ चे कॉमेंट्स बॉक्स बंद असतो त्या मुळे आमचे मनोगत त्यांना लिहता येत नाही परंतु आपण हे काम नक्की आमच्या लागणी भाऊंना फॉरवर्ड करा हे आपण नक्की कराल ही इच्छा ।आपले विडिओ फार च उत्तम असतात आपले विडिओ मी कधी पण मिस करत नाही ।
प्रभाकरजी, तुमची आणि भाऊ तोरसेकरांची क्षमा मागून सांगतो की आपल्या दोघांचे अलीकडच्या एक दोन दिवसातले विडिओ पाहून मला "आँधी" या अतिशय गाजलेल्या गुलजार पटातल्या सर्वात महत्वाच्या संवादाची आठवण झाली. ओमप्रकाशच्या तोंडी असलेला संवाद "हवा का रुख कुछ बदलता नजर आ रहा हैं... बारिश नही आँधी आनेवाली हैं." शरद पवारांच्यातले सद्गुण दिसायला लागलेत ही कसली नांदी तर नाही ना? जर भाजपने ही चूक केली तर माझे मत नोटाला एवढे मात्र नक्की.
सध्याचे परिस्थिती बघता त्याची गरज दिसत नाही. उठवळ मीडियातील खोट्या प्रचाराला बळी पडू नये. अर्थात राष्ट्रवादील कमजोर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न नक्की होतील.
पवार साहेब ने कभी भी अपने दम पर 100 खाजदार चुने के लाये नही इनकी राजनीती बस अपने साथ आनेवाले का पता साफ करते गये इसलिए या राजनीती में अपना सिक्का जमा नही पाये आज जरूर इनको इसका मलाल होगा 😂😂😂😂
शरद पवार नावाची घाण राष्ट्रीय पातळीवर मोठी झाली नाही हे भारताचे भाग्य...
आणि महाराष्ट्राचे काय ?
शाब्बास......
@@sahityatheva जेव्हा जेव्हा पवार मुख्यमंत्री होते त्या वेळेस केलेली घाण आज महाराष्ट्र भोगत आहे.
@@user-zb8rw4hz1k 100% true
एकदम बरोबर आहे 👍👍
खंजीर खुपसून मुख्यमंत्री होता येते प्रधानमंत्री होण्यासाठी कुवत, प्रामाणिक पणा लागतो..
बरोबर, 2019 मध्ये उद्धवने पण असाच खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवले होते. पण कुवत नाही, क्षमता नाही म्हणून फक्त मुख्यमंत्री नाही पक्ष सुद्धा गमावला.
अतिशय मार्मिक!
ग्रेट 👌🏼
@@santoshsalvi3423 योग्य शब्द
ह्या गुणांचा लावलेशही नाही ह्या अडीच जिल्ह्याचे चाणक्या कडे 🚩🚩🚩🚩
पंतप्रधान नाही झाले ते चांगलेच झाले.. अन्यथा काय काय झालं असतं कल्पनाही करवत नाही..
अं काही विशेष झालं नसतं सेक्यूलरीझम च्या नावाखाली स्वतःच्या परम मित्र दाउद इब्राहिम कासकर यास महामहिम राष्ट्रपती केले असते व औरंग्याची व अफज़ल्या ची कबर अगदी हिंदुंच्या मंदिरा सारख मोठी बांधुन सरकारी खर्चानी उरुस भरवला असता मा. काकांनी
बारामती केंद्रशासित झाली असती 😄
ते पंतप्रधान झाले नाहीत लवासा तसे
खावासा बनवले असते.
अजूनही संधी आहे. बारामतीला राष्ट्र घोषित करून टाका... हाय काय अन नाय काय!
घाई करा, नाहीतर ती पण जायची हातून
देवाची कृपा. 🙏🏻
जेव्हा जेव्हा शरद पवार नाव येईल...तेव्हा तेव्हा भाऊच नाव जनता आदराने घेतील...👍👍
भाऊंचे इतर व्हिडीओ मी एकवेळ नाही बघत, पण थंबनेल वर कळलाव्याचा फोटो दिसला की अजिबात तो व्हिडिओ चुकवत नाही😆🤣😂
Nakkich
पवार पंतप्रधान न होण्यापेक्षा त्यांनी बुद्धी स्वार्थासाठी वापरली पण महाराष्ट्र जनतेचा उत्कर्ष करण्यासाठी नाही याच जास्त दुःख वाटत
म्हणूनच प्रचंड पैसा, विविध ठिकाणचे अजूनही अध्यक्ष पदाची हाव हे सगळेच मिळवता आले पण अत्युच्च पद नाही मिळवता आले
प्रधानमंत्री होण्यासाठी लायकी पाहीजे जे शरद खानामध्ये नाही ।🙏🙏🙏
फक्त भा तो पक्का जातीयवादी आहे. जरी भाजपचा पक्का आहे. पण भाजपपासून बहुजन समाज यांच्या विश्लेषणा मुळे दुर जाऊ शकतो. हा माणूस इतर समाजातील लोकांना कमी लेखून आपलेच श्रेष्ठ आहेत, हे ठासुन सांगण्यात पठ्ठाहीत आहेत, तुमचे भाऊ डोक्यावर घेऊन नाचा.
😂😂
विनोदी कांबळे झालेत दाऊदशरण ७८६ कुळी वोट बँक प्रेमी देशी खांग्रेजी अजान राजा !!
त्यांना साध्वी प्रज्ञा केतकी चितळे यांचा शाप भोवतोय बहुधा!!
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
Very nice
एक नालायक मराठी माणूस पंतप्रधान होण्यापेक्षा लायक परप्रांतीय माणूस पंतप्रधान झालेला केव्हाही चांगला.
एकदम बरोबर बोलले आहेत भाऊ तोरसेकर..
आचरेकरांनाही विनोद कांबळी सचिनपेक्षा सरस वाटायचा. पण स्वतःच्या बेफिकिरीने वाया गेला. संयम हा शब्द त्याच्या कोषात नाही.
खरच बोलले भाऊ...काकांनी आपली शक्ती समाजाच्या भल्या साठी वापरायच्या ऐवजी समाजात फक्त फुट पाडण्यात, जातीवाद वाढवण्यासाठी वापरली.. या साठी मात्र ते महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होतील.. फक्त राज ठाकरे साहेबांनी ती आगोदरच स्पष्ट जाहीरपणे सांगितली.
एकदम बरोबर, रामायणात अहिरावण महिरावण व महाभारतात शकुनी व दुर्योधन कुप्रसिद्ध आहेतच न
शरद पवार खरे राजकारणी परंतु त्यानी राजकारणी कॉमेंट करून स्वतःची अवस्था करून घेतली
तेलगिला डोक्यावर बसवून क़ाय केले?
रामायण मधे रावणाचच नाव जास्त वेळा घेतल जात
भरलेल्या शेतामध्ये बुजगावण याकडेच लक्ष जातो
खूप छान कंमेट
Wah ! Wah!!, 👌👌
जबरदस्त
महाराष्ट्रातील सर्वाधिक धुर्त,दांभिक,अविवेकी, भ्रष्टाचारी,हिंदूधर्मद्वेषी व जातीयवादी असलेल्या नेत्याकडून देशहिताची अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे बैलाकडून दुधाची अपेक्षा करणं होय.!!
भाऊ एवढेही धुऊ नका ना !
रेड्याकडून
काय पण उदाहरण दिले आहे राव!👌
बैल सुद्धा एकवेळ दूध देईल!
मोठ्या सायबांचा कांबळी तर दादांचा कुंबळे झालाय! कळतंय पण वळत नाही
दादांची मिमिक्री आणि साहेब यांच्या बद्दल शौप्ट कॉर्नर 👌👍🙏😀
हिंदू विरोधी हिंदू
प्रभाकरजी - विषय आणि विश्लेशण ऊत्तम - एक गोष्ट महत्वाची सांगावीशी वाटते - विनोद कांबळी याने बरेचदा भारतासाठी किंवा लोकल चांगलल्या पाळ्या खेळल्या - पण साहेब तर सतत राजकारण ( सत्ताकारण जास्त ) खेळले तेंव्हा त्यानी नुकसानच् झालेलं आहे - याचं ज्वलंत ऊदा म्हणजे २०१९ साली सरकार बनविण्या चा जो कार्यक्रम त्यानी केला त्याचा भुरदंड बघा किती मोठा भरावा लागतो आहे - पूर्ण राजकारण ढवळून निघालं आणि राज्याचा विकास एका बाजूला राहिला -
असो लोकं ज्याना एवढ महत्व देतात - तर आमच्यासारखा एक सर्वसामान्य माणूस तर -
पण व्यक्तिगत हेट करण्यासारख आहे व्यक्तिमत्व -
🙏🙏🙏🙏
बरं झालं नाही झाले ते पुरा देश विकला असता मला पण वाटतं एक मराठी माणूस pm व्हावा पण नेशन फर्स्ट ह्या न्यायाने जो माझ्या देशाचं भलं करेल तो माझा
देश पातळीवर राजकारण करणार्याचं मन मोठं असावं लागतं निस्वार्थ पणा असावा लागतो नाहीतर इतकी वर्षे राजकारणात घालवून शेवटी टीकांचा धनी व्हावे लागते
शरद पवारांच्या कार्यशैलीचे योग्य विश्लेषण करता आपण.
भारताचे सुदैव की पवार पंतप्रधान झाले नाहीत. नाहीतर तिथेसुद्धा जातिवादाचे विष पेरून भांडण लावून दिली असती आणी आतंकवाद्यांना भारत भर उपद्रव करण्याची मोकाट सुट मिळाली असती. धन्यवाद प्रभाकरजी अप्रतिम विश्लेषण केलंत.
😅🤣🤣🤣🤣🤣 तुम्ही किती बोलणार त्यांना एवढं ऐकून त्यांनी निर्वूत्ती घेतली पाहजेत
प्रभाकरजी ,आपण तिघेही ग्रेट आहात.
भाऊ हे चालता फिरता ज्ञानकोष आहेत.
😂😂😂😂
True gokarnkarji
नमस्कार प्रभाकर जी
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
संघटित हिंदू सशक्त सुसंस्कृत सुशिक्षित सुरक्षित हिंदू
आसुरी संपत्ती फलद्रूप होत नाही असे म्हणतात
मज नकोत अश्रू घाम हवा, विनोद कांबळी कडून ती अपेक्षा होती असो
Bhau Torsekar saheb correct examine & really great your Digi 9
मा.भाऊंची स्मरणशक्ती जबरदस्त आहे.जुने संदर्भ ऐकताना आम्हालाही त्यावेळची परिस्थिती आठवते
रंजक जरी असेल तरी अभ्यासपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला देता. त्यामुळे आमच्यात काय सुधारणा हवी ती वेळोवेळी आम्ही करत असतो. भाऊ आणि तुम्ही व्यक्तिमत्त्वाची पारख करणारी पारखी आहात.
उत्कृष्ट परीक्षण !
अजित पवार ची मिमिक्री खूप भारी 😅😅😅
प्रखर बुध्दीची माती कशी करायची ह्यांचं उत्तम ऊदा . म्हणजे पवार .
Excellent analysis sir
आपण माननीय शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे ही अपेक्षा भंग झाली याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेले विश्लेषण अभ्यास पूर्ण वाटले
सुप्रभात सर, मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया नीट झाली म्हणे पण डॉक्टरांना सांगितले की मला बाकी सारे दिसते पण पंतप्रधान पद खूपच लांब दिसते आहे, काहीतरी करा की हो। डॉक्टर बोलले अजून आता मेंदू बिंदूची करूया का?
😅😂🤣😝
प्रगती करत असताना फक्त कोणी आपल्या पुढे जाऊ नये म्हणून कच खाणारे एकाच आधारवड
अप्रतिम विश्लेषण! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍
परखड व्यक्ती वर्णन करावं तर फक्त नि फक्त भाऊ , सुशीलजी व आपण च याला म्हणतात टीका असूनही ती टीका न न वाटता खडे बोल सूनवणे
पवार साहेबांचा कांबळी झाला म्हणता...पण त्यात एक थोडा फरक आहे...विनोद कांबळी आता फिल्डवर नाही, पण पवारसाहेब अद्याप बॅटिंग करताहेत, धावा न करता! 😃😃😃
बारावा खेळाडू
नॉन स्टाईकर.
आयुष्य गेलं स्वतःचं घर भरण्यात.. कधीच सर्व सामान्य माणसाचा आणि शेतकरी वर्गाचा विचार केला नाही. सगळं मला आणि माझ्या कुटुंबालाच मिळालं पाहिजे अशी स्वार्थी वृत्ती.. देव पण म्हणाला असेल मग.. " घे कॅन्सर "....जैसी करणी वैसी भरणी
Bhau Torsekar is only person I saw him criticising Sharad Pawar Ruthlessly which is rarely seen so far. Bhau is simply great and hats off
बांडगुळ ते बांडगुळच राहिले .
छान आणि एकदम बरोबर specially शापित गंधर्व
प्रत्येक होतकरु भावी नेत्याने भाऊंचे संपूर्ण जूने लिखाण वाचले पाहिजेत .
Fully agreed with your assessment on Bhau.
Today only few honest veteran journalists are active.
Bhau Torsekar in Marathi and Pradeep Singh and Harshvardhan Tripathi in Hindi are few rare gems.
Salute.
उत्तम वीडियो खरे तर पवार फॉलोअर अनुयाई साठी नक्की eye opener वीडियो आहे
In default mode. बदल कठीण आहे.
न जाणो कोणता तो दिवस असेल पवारांचा महाराष्ट्रात राजकिय उदय झाला आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भीषण अपघात झाला त्याचे फळ महाराष्ट्र अजुनही भोगतोय...फक्त आपल्याच सोयीचे राजकारण करण्यासाठी हयात घातली...
सिंकदर तरी जगाला मागे एक उपदेश ठेऊन गेला....
हे मैद्याचे पोते काय...............
Namaskar prabhakarji dhanyawad, very good information for politics
Vinod kambli is most appropriate example
Ho na tumche shendiche ghanerde politics tyat ajunhi bahujan samajache legs mage odhale jatat n kay
जय महाराष्ट्र सर 🚩🚩
उत्कृष्ट विवेचन.
जेव्हा सुशील शिंदे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते तेव्हा शरद पवार कोठे होते?
वाह!शीर्षक फारच समर्पक आहे.
आपले विश्लेषण म्हणजे खरोखर श्रवणीय असते. खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे.👌👌
प्रभाकरराव,खरच भाऊ किंवा श्रीकांत उमरीकर साहेब असो ही दुरदर्शी व्यक्तिमत्त्व आपल्या ला लाभले याला आपलं फार मोठे भाग्यच म्हणावं लागेल।
लोकसभेत तेवढे खासदारांचे पाठबळ नसल्यामुळे पंतप्रधान होता येत नाही हे पण एक गणित आहे, बाकी स्वत:च्या फायद्यासाठी समोरच्याचा कसा घात करायचा हे घातपात सम्राटांना चांगलेच माहित आहे ,पण आज मतदार educated असल्यामुळे या गोष्टींचा काही उपयोग नाही हे पवारांना कोण समजावून सांगणार?
जय जय श्रीराम
शापित गंधर्व शेतकऱ्यांचा तळतळाट,पाडा पाडीचे राजकारण,अविश्वासू अजून किती बोलावे देव माफ करेल पण कर्म माफ करत नाही
नमस्कार
भाऊ म्हणजे लाव्हा आहेत
अप्रतिम व मार्मिकपणे विश्लेषण आपण करता, त्याबद्दल आपले खूप खूपच अभिनंदन
पंतप्रधान झाले नाहीत ते योग्य झालं कदाचीत या पेक्षा जास्त घसरले असते
महाराष्ट्रातील एकच व्यक्ती पंतप्रधान पदासाठी पात्र होती, ते म्हणजे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण.
नाही। कुवत नव्हती.
प्रादेशिक नेता फक्त.
@@hemantabiswasharma399 सहमत नाही. ते प्रामाणिक होते.लालबहाद्दूर शास्त्री च्या निधनानंतर ते स्वतः इंदिरा गांधी कडे गेले व सांगितले कि , सर्वांना वाटते " मी पंतप्रधान व्हावे, पण तुमची ईच्छा असेल तर मी मागे घेतो " एवढा प्रामाणिकपणा कोण दाखवेल का ? तेंव्हा ही नव्हते आतातर नाहीच नाही. त्यांचे शिष्य शरद पवारांकडेच बघा ना .सर्व कोळुन प्यालेले आहेत.
तुमचे सर्वच विश्लेषण छान असतात..
पण पण हे विश्लेषण out of the word...अप्रतिम..
मानलं तुम्हाला..love U...नमस्कार
भाऊ चे कॉमेंट्स बॉक्स बंद असतो त्या मुळे आमचे मनोगत त्यांना लिहता येत नाही परंतु आपण हे काम नक्की आमच्या लागणी भाऊंना फॉरवर्ड करा हे आपण नक्की कराल ही इच्छा ।आपले विडिओ फार च उत्तम असतात आपले विडिओ मी कधी पण मिस करत नाही ।
कदाचित राजकारणात हि सुरुवात यांनीच केली असावी...... बिचारे वसंतदादा पाटील
जनतेचा विश्वासघात केलेला शापित गंधर्व.याची डोळा,याची देही आपल्या राजकारणाचे धिंडवडे पाहत आहे.
24साली देशातील राजकारणातून घराणेशाही समूळ नष्ट होणार आहे 🌹स्वामी वासुदेवानंद तीर्थ यांची अचूक भविष्यवाणी 🌹🌹🌹🌹👍👍👍👍
चोर आणि पंतप्रधान? आपले भाग्य चांगले आहे !
Daudla Home Minister Banavl Ast
कशी काय लोक शरद पवारांना पाठींबा देतात माहित नाही.माझा कट्टा मधील अरविंद इनामदार ह्यांची मुलाखत बघा.जे पोलीस अधिक्षक होते.
आज साहेब जे करत आहेत तेच त्यांनी वीस वर्षापूर्वी केलं असतं, म्हणजे सोनिया मॅडम चे बूट उचलले असते, तरच ते पंतप्रधान झाले असते. आता कसचं काय?
There is no shortcut to success. He was never relied by any one. Next to Nitish he deserves to palturam no 2.
खरतर आता रिझर्वेशन बंद केलं पाहिजे
इतर समाज भिकेला लागले
2:02 Hahaha....mast! 👍🏼👍🏼
केवळ एकाच तालुक्यात गुरफटलेले काय पंतप्रधान होणार, जे घराणे शाही त अडकतात ते कधीही देशाच्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकत नाही
सर नमस्कार,
भाऊचा धक्का म्हणजे धक्कादायकच असतो, त्यांचेसारखे विचारवंत पत्रकार फारच कमी आहेत.
विपशना केली पाहिजे ,थोडी थोडकी नाही उरलेले सर्व आयुश्य आणि त्या द्वारे आत्म क्लेश (शडपंजरी पडलेले पितामह भीष्म) 🌹🙏🌹
I. Salute. You. Sir 🙏
पंतप्रधान झाले नाहीत हे फार बरे झाले नाही तर भारतात शेजारच्या राष्ट्राचे झेंडे बघायला लागले असते.
गुण नको त्या ठिकाणी दाखवल्यावर अविश्वास निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय सर्वोच्च पडापासून वंचीत राहिले.
Pawar saheb dhurth rajkarni ahet aaj paryant tyani swatachya family chech bhele kale janta matra hath cholat basali aani basanar super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
व्यापारी लोकांसोबत राहीले कि माणुस व्यापारीच होतो,कारण व्यापारी चांगला नेता होउ देत नाहीत
प्रभाकरजी, तुमची आणि भाऊ तोरसेकरांची क्षमा मागून सांगतो की आपल्या दोघांचे अलीकडच्या एक दोन दिवसातले विडिओ पाहून मला "आँधी" या अतिशय गाजलेल्या गुलजार पटातल्या सर्वात महत्वाच्या संवादाची आठवण झाली. ओमप्रकाशच्या तोंडी असलेला संवाद "हवा का रुख कुछ बदलता नजर आ रहा हैं... बारिश नही आँधी आनेवाली हैं." शरद पवारांच्यातले सद्गुण दिसायला लागलेत ही कसली नांदी तर नाही ना? जर भाजपने ही चूक केली तर माझे मत नोटाला एवढे मात्र नक्की.
Underrated comment 👏
सध्याचे परिस्थिती बघता त्याची गरज दिसत नाही.
उठवळ मीडियातील खोट्या प्रचाराला बळी पडू नये. अर्थात राष्ट्रवादील कमजोर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न नक्की होतील.
हे 100% खरं आहे
पवार साहेब ने कभी भी अपने दम पर 100 खाजदार चुने के लाये नही इनकी राजनीती बस अपने साथ आनेवाले का पता साफ करते गये इसलिए या राजनीती में अपना सिक्का जमा नही पाये आज जरूर इनको इसका मलाल होगा 😂😂😂😂
Good observation by you and Bhau about Sharad Pawar.
बगूला भगत, संधी साधू राजकारणात हाफ संचूरी पेक्षा जास्त पण निर्विवाद यश न लाभलेला नेता म्हणून ख्याती
khup सुंदर विशलेशन
स्वभावाने चांगली असणारी माणसे, उपमा ही सभ्य देतात. विनोद कांबळी काय,शापित गंधर्व काय, वाया गेलेलं पोरं काय.
नमस्कार सर 🙏🙏🙏
लयभारी बोलले साहेब तुम्ही
प्रभाकर... खूप अचूक विश्लेषण... शरद पवार आणि पंतप्रधान .... ?? केवळ चंचल व स्वार्थीपणा विचारधारा असल्याने काहीच होऊ नाही शकले..
अडीच जिल्ह्याचा नेता पंतप्रधान कसा काय होऊ शकतो, सूर्यवंशी साहेब तुम्ही काॅमेडी करायला लागले 🤣😁🤣😁😁🤣😁
शरद पवाराचा विनोद कांबळी! वाचूनच लय हसलो राव.. 😂😂😂
व्वा..प्रभुदादा लै भारी...
इसे कहते है....
जुता मख्खनमें भिगोके मारना....!
वाकड्या , किती दिवस छळणाऱ रे राज्याला...!!
Ajith pawar mimicry was too good sir
Huge respect for your work
भाऊ हे या वयात सूधा किती तरी जूनेवनवीनःविषय अगदी समजून व जे खरे आहे तेच
Bahut snder visleshan
बरोबर आहे.
सुपर विवेचन
2:06 🤣 धरणवीराची acting