जमिनीच्या बांधाचे वाद मिटणार सर्व जमिनीची मोजणी Sarkari Jamin Mojani होणार
Vložit
- čas přidán 31. 07. 2024
- महाराष्ट्र शासनाच्या Bhumi Abhilkh Sarkari Jamin Mojani संपूर्ण महाराष्ट्रातील जमीनीची करणार आहे, त्याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
---------------------------------
खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
telegram.me/Tech_With_Rahul
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
www.shivbhumi.com/
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
/ fbtechwithrahul
2] Twitter
/ techwithrahultw
3] Instagram
/ techwithrahulinsta
---------------------------------
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
धन्यवाद... !!!
जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
भावा अस जर झाल तर महाराष्ट्र सुखी होईल शेतकरी सुखी राहिल निवडणूकीच्या तोंडावर फसवणूक नको
योजना चांगली आहे पण पुन्हा हे अधिकारी गोंधळ घालणार आणि पैसे कमावणार
सर्वात जास्त भ्रष्टाचार याच विभागात,येथे पण पैसा बोलतो,कायम निशाणीला अनिश्चित दर्शवतात,
खूप छान भाऊ असा निर्णय घेणे ही काळाची गरज आहे लवकरात लवकर अमलबजावणी करावे हीच अपेक्षा
सर लवकर होईल का अमलबजावनी मी खुपच त्रस्त आहे ....माझ्या सारखे आनेक शेतकरी आहेत कि जे शेजारील शेतकऱ्याच्या बांध कोरण्यामुळे त्रस्त आहेत.शासनाने जमीनी मोजणी करुन प्रत्तेकाला हद्द करुन द्यावी ही नम्र विनंती😘 🙏🙏🙏
शासकिय काम आहे 2-3 वर्ष लागतील साधारण सर्व प्रक्रिया पार पडायला
Sar mojni prakriya kadhi chalu hona r
याच बरोबर रस्ते आणि विहिरी नाले पडिक जमीन सुद्धा मोजली तर बरे होईल
खुप स्वागतार्ह निर्णय, लवकर अंमल बजावणी व्हावी.शेतकरी बाधवांचे आपसातील वाद व होणारे नुकसान, व हाणामारी कायम ची बंद होईल. एक प्रकारे मोलाची मदत होईल.
खुपच छान माहिती आहे गावात सुध्दा झाली पाहिजे
ही एक अफवा नसावी फक्त ?
शासकीय जमीन मोजणी झालीच पाहिजे
सर खूपच उपकर होतील मोजणी लवकर चालू करावी 😂 फकत विकले जाऊ नये हीच अपेक्षा आहे
निर्णय खुप छान आहे फक्त त्याची अंमलबजावणी लवकर आणि तेवढीच काटेकोरपणे होयला पाहिजे हे काम झाले तर महाराष्ट्रातील संपूर्ण भांडण मिटतील
Shakya nahi.Shasan nusate ghoshana karate
१९९५ म्हणजे २९वर्षापासुन हेच ऐकण्यात येत आहे.
खूप छान माहिती दिली भाऊ पण इंग्रज कालीन रस्ते सुद्धा या लोकांनी अडवले त्यामुळे याच्यावर सुद्धा नवीन रस्त्याचे सुधारणा धोरण सरकारने राबवायला पाहिजे कारण रस्त्याच्या सुद्धा बऱ्याच भानगडी आहेत
खुप भारी होईल खुप भांडने मिटतील
गरजच आहे सरकारचं दुर्लक्ष
लवकरात लवकर मोजा आमच्या कडे फार गुंडा गर्दी झाली आहे
Right
प्रत्येक शेतकरी haad दिल्यानंतर स्वतः jcb लाऊन बांध टाकेल त्यामुळे हा हा म्हणता एका गावातील जमीन मोजून होईल ❤
खुप छान योजना आहे
सर्व शेतकरी साठी फायदे होईल
लवकरच याची अंमलबजावणी करण्यात यावी
सर्व शेतकऱ्यांनी एकत्र शासनाकडे पाठपुरावा करावा
निर्णय खूप चांगला आहे पण अंमल होणे खूप महत्वाचे आहे कारण भुमाफिया हे होऊ देणार नाही
मोजणी होणे आवश्यक आहे
मोजनी झालीच पाहिजेत. धन्यवाद, आभार
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपले
जमिनीची सरकारी मोजनी खुप गरजेचे आहे, कारन आज लोकशाही आसुन ज्यांचे कडे मनुष्य बळ नाही त्याला न्याय मिळत नाही व त्यासाठी सरकारने बांद टाकून देणे खुप गरजेचे आहे नसता मोजणीचा काहीच गरीब शेतकर्याला फायदा होणार नाही त्यामुळे याचीका दाखल करण्यात यावी
खूप छान माहिती दिली👌
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Very good work khup bandhala tras detat shejari.
सर शासन निर्णय टाका
Very nice Information,
धन्यवाद सर.
Khup chan, lavkar करा mojni
अविशय चांगला व योग्य निर्णय...👌👌🙏🙏
खूपच महत्वाचे काम आहे लवकर करा
छान निर्णय आहे.. अभिनंदन..
खुप चांगली निर्णय आहे
Khup chan nirnay lavakar kara
खूप चांगला निर्णय आहे
पैसे कमावण्यासाठी अधिकारी, कर्मचारी हे अशा मोजणीतील त्रुटीचा जरुर फायदा घेणार आहेत.यामुळे कोर्ट प्रकरण वाढणार आहे.कारण हद्दीचे पाॅंइन्ट बदलले जातील.त्यामुळे तक्रारीत वाढ होईल असे वाटते.
Thank sir
पूर्वी शासनाने हा निर्णय घेतला होता परंतू अधिकाऱ्यांनी शासनास विचारले खऱ्या हदधीने गावाची शिव बदलली तर होणाऱ्या सरकासरकीत आलेली बांधकामे पाडावी लागतील याबाबत उत्तर मिळाले नाही म्हणून अमलबजावणी नाही
👍👍👍👍👍Thanks
Very good & very nice
याचा GR याचा GR टाका सर म्हणजे शेतकरयांना खात्री होईल
G r ahe ka ani adhkari yoga paise khala bina mojni kartil ka .
सर आदि कायदा करा की अतिक्रमण काढुण देण्यासाठी सरकारने मदत करावी नाहीतर काहि उपयोग नाही
👍👍👍
जुमला आहे ha👍
सर खुप छान होईल.
Sir, mazzi jaminiche ujubajuche lokani atikaraman kele ahe gate no. 11 chi mojani lavkar karun malavi.
मोजणी करून प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी रस्ता पण दया.
फार चांगले होईल
आमच्या आजोबाचे घर आजोबाच्या चुलत भावाने सिटेसर्वेला लावुन घैतले आहे
Village. Shiv emojani is must.
Sir mazi set he malaki hakach aahe..,pan aamhi seti karat nahi baher gavi aslyamule...paratu sejaryanhi mazya setitun yenyajanya sati manane Rasate tayar kele aahe...virod kelha tar vadivad kele...mulat tyani je Rasate kaydeshir dilhe hote te band kele aani mazya setat atikraman kele aahe
Tar aamhi Kay karave
हा निर्णय चांगला परंतु लवकरात लवकर तो अमलात आणावा हे बरेच दिवसापासून आम्ही ऐकत आहोत
ज्यांनी खुप मोठे अतिक्रमण किंवा रस्ते बळकावले आहेत त्यांना चांगला धडा मिळेल.
आम्ही पण खूप त्रस्त आहे
@@balugavade8477
लोक नालायक आहेत.
देवस्थान ची इनाम जमिन हडपतात एवढेच काय पन देणगीच्या पेटीतून पैसे काढतात.
आपण तर सामान्य माणूस
मोजणी कधी होणार आहे
जमीन हद्दीत प्रवेश करणार व्यक्ती ला अतीक्रमन करणार व्यक्तीस कायदे कमी पडतोय तरी रिग्रस पनिशमेंट ची सोय केली पाहिजे.
Phar Chan nirnya Aahe.lavkar Aamlat yeudya
आता माझे प्रयन्त चालु आहे ते माझ्या बाजु कडे होईल का
Sir mi khup pareshaan aahe mazi jamin siling chi aahe aani ti Aatikrmit aahe
लवकर सुरू करावे हे काम🙏🙏🙏
अभिनंदन पण अंमलबजावणी करा नाही तर नुसत्या घोषणा नको
साहेब लवकर करा आम्हाला खूप गरज आहे
नक्की होईल कां.
Good
जर का पैसे मोजून कमी जास्त मोजणी करून दिले तर
एवढं अडाणी कुणी नाही राहिलं!
आता लांबी रुंदी कळली लगेच हिशेब लावता येतो!
मोजणी लवकर सुरू झाली पाहिजे
😢😢😢😢 म्हनजे आमच्या भाव बंदाची ईतक्या वर्षाची मेहनत वाया जानार 😂😂😂😂😂😂
🙏🙏🙏
खूप छान होईल
Ha nirnay khup changla ahe as zal pahije
सर मला गटातील त्रास देऊन राहिले मी मोजणी चा अर्ज केला पण सहमती (सही) दिली नाही
खुप सव.
योजना छान आहे पण जर लवकर सुरू झाली तर ठिक ,नाही तर ठन ठन गोपाल
ही काम जर सरकारने केले तर सरकार चे उपकार होतील
लवकर होऊ हीच इच्छा आहे
साहेब लवकर लवकर
सरकारी अधिकारी पैसे खातात योग्य निर्णय देत नाही शेतकरी जो कोणी पैसे खात नाही तो आळसी
भाऊ हे आम्ही फार दिवसापासून ऐकतोय 0 मोठ्या लोकांनी गरीब और अतिक्रमण केलेला आहे हा फक्त राजकारणाचा स्टंट आहे
Hoil
Asa
Balgu
ही योजना बरेच दिवसापासून चालू आहे.पूर्ण होण्यास किती काळ लागेल हे सांगितले असते तर .....
Dhsnyavad
फक्त निर्णय अंमलबजावणी का होत नाही
लवकर मोजनी करने हि विनंती।
वाद हो्याची मुख्य कारण आहे हे जे सासन हे काम करेल ते सरकार कधी पडणार नाही ९० टक्के शेतकरी सूखी होईल 😮😮😮
सर्वात आधी हे काम वहायला पाहीजे
अफवा नाही ना राव कारण 2011-12मध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना फसवणूक केली आहे
सध्या मि नातु आहे
काळाची गरज आहे
सर्व शेतकरी सुखी होतील
सर लवकर मोजणी करण्यात यावी, खुप चांगले होईल,
बळी तो कान पिळी. अशी गत जमिनी ची झाली आहे.
कृपया शासन निर्णय सर्वाना माहितीस्तव पाठवा .आपण अशी माहिती देत अहात तिला अधार असावा . आपण दिलेली माहिती जर शासनाणे तात्काळ कार्यान्वीत आणली तर बरेच शेतकरी सुखी होतील. शेतकर्यांची अपेक्षा भंग होऊ नये ही परमेश्वर चरणी प्रार्थणा
लवकर करा
फार चागलं होईल
आदीकरी. कर्मचारी. मालामाल
When it will started.
सरपंच ग्रामपंचायत ठराव दिला पाहिजे कारण आमच्याकडे जुन्नर तालुक्या मध्ये बोरी शिरोली गावामध्ये अशी मोजणी झालेली आहे
Qमोजनी करुन जागेवर अतिक्रमण दाखवून द्यावे,कोणता वाद निर्माण न करता म्हनजे बरे होईल