शतंनु शुभप्रभात. एक विनंती - कृपया मला आदरणिय पवारसाहेंबांचा समर्थक मानू नकोस. मी कुठल्याही नेत्याचा समर्थक नाही. सर्व नेत्यांपेक्षा माझे विचार वेगळे आहेत व म्हणून मीच सर्व नेत्यांना मला पाठिंबा देण्यासाठी विनंती करत असतो..... आता मुख्य विषय - पवारसाहेंबांचा एक ग्रामीण महीलेने राममंदीराविषयी प्रश्न विचारला हे ऊदाहरण देऊन तोरसेकर बाकी लोकांना वैचारिक पातळीवर कमी लेखत आहेत. ही महीला एका राजकीय नेत्याला भेटत आहे. ती सामान्य महीला आहे की राजकीय हे माहीती नाही. अशावेळी अर्धवट ज्ञानावर विसंबून टिका करणे हेच असमंजसपणाचे लक्षण आहे. आणि सामान्य महीलेने घरगुती गप्पा झाल्यावर राममंदीरासंबंधी बोलू नये अस थोडच आहे... थोडक्यात... धर्म जात व ईतिहास संदर्भात भारत एक बावळट देश आहे. खासकरून 2015 नंतर. 🙏. अवधूत जोशी
मोदी ला बदनाम करने हाच उद्देश्य आहे विरोधकांचा, परिवार वाचवणे आणी भ्रष्टाचार करणे, जनतेला गुमराह करणे,काय केल शरद पवारांनी पन्नास वर्ष जातीजातीत भांडणे लावणे हेच काम केल ,फोडाफोडी च राजकारण च केली याने अख्खा महाराष्ट्र मातीत घातला फक्त घराणेशाहीच 😊😊😊😊😊
तासाभरात 16,000 वरती व्ह्यू आणि 26 हजाराच्या वरती लाईक वेगळीच कहाणी आहे तुमची प्रभाकर राव. तुम्ही स्वतः, आदरणीय भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी खूप उच्च स्थानावर पोहोचलात. अभिनंदन, 🌹
तात्पर्य एकचं अब की बार चारसो पार करायचंच आणि पप्पूला विलायतेला, ताईना सासरी आणि युवराजांना माता पित्याची कावड घेऊन तीर्थक्षेत्री पाठवायचंच.. जय महाराष्ट्र 🚩
लोक असे बोलत आहेत कीं, खरे म्हणजे त्यांना अखेरच्या समई राम नाम जपायचो संधी आणि वेळ आहे पण त्यांचा प्राण प्रॉपर्टी आणि लेकीचं भविष्य यात अडकलेला दिसतो म्हणून ते सारखे सारखे मोदीजींना : जसे मोघलांचे घोडे पाणी पितांना, संताजी धनाजी यांना पाण्यात दिसायचे तसे त्यांच्या प्रमाणे स्वप्नात देखील मोदीजींना पाहून घाबरतात बिचारे. राहिला प्रश्न राम मंदिरातील सीतामेतेचा : shembdya पोरालाही कळेल कीं अयोध्येतील मंदिरात " राम लल्ला, हे बालक स्वरूपात विराजमान आहेत. तेंव्हा या विद्वानांना त्यांचा बाल विवाह दाखउन राम लल्ला शेजारी माता सीता उभी दिसायला हवी होती काय 😄???. तरीही जायू द्या : आखिरकार लेकीच्या भविष्याच्या चिंतेपोटी व मोदीजींच्या द्वेषापोटी काहीही...
आता हिने सासरी जाणेच योग्य आहे. माहेरी भांडणे वाढवू नयेत. त्यामुळे आता बास झाले. अजित दादांच्या जिवावर १५ वर्षे खासदार राहिली. फक्त संसदेत भाषण ठोकून विकास होत नाही.
पवार खोटे बोलतात आणी ते पण रेटून, हे आपणा सर्वास माहीत आहे, कालच्याच एका video मधे ते एका खोलीत उबाठा ला हाकलून देताना दिसत आहेत, तर तेथे एखादा शेतकरी पोहोचून प्रश्न विचारणे शक्य नाही
एकदम खतरनाक नेहमीप्रमाणे कडक आणि बरोबर नस पकडली आहे तुम्ही पहलवाणाची. 10 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यनगरी साठी संपादकीय लेख लिहायचात त्यावेळी अशीच खरमरीत आणि योग्य अशी चिरफाड केली होती आणि मी तुम्हाला फोन करून तुमचं कौतुक केलं होतं.
भाऊ खूप छान धुतलं बारामतीकराला., ग्रामीण महीलांच्या आडून रामलल्ला बाबतची शंका,त्या महिलांची नसून यांच्या सडक्या अज्ञानी मेंदुची आहे. आम्हालाही ग्रामीण भागातील महिला विचारतात, मोठ्या साहेबांची लाडकी लेक माहेरीच किती दिवस, सोडलं की काय??
First time India 80% public with Modi government but 90% politics party leader against Modi government due to only one reason modi never compromise with any benefit or corruption
प्रभाकर सूर्यवंशी जी सुप्रिया सुळे यांना सासरी जाण्याचा प्रश्नच येत नाही साहेबांची एकुलती एक कन्या असल्यामुळे सदानंद सुळे यांना घर जावई म्हणून करून घेतले आहे हे आता सूर्यप्रकाशात इतकं स्पष्ट झालं आहे
तोरसेकर साहेब , प्रभाकर साहेब ... घटना बनवण्याचं श्रेय हे फक्त एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांना जे दिलें जाते तेच मुळात पुर्ण पणे चुकीचे आहे . घटना ही १० जणांच्या कमिटीने मिळून बनवलेली आहे . त्याला म्हणतात घटना समिती 🎉
खरंच कोणताही बाप मुलीचं लग्न झाल्यावर माहेरी ठेऊन घेत नाही तीला सासरीच पाठवितो जर मुलगी आणि जावई यांचा काही वाद असेल तर च मुलगी माहेरी राहते हे भारतीय संस्कृतीमध्ये नियोजन आहे पण बारामतीच्या ताई बारामती लात राहतात जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद तुमचा व्हिडिओ मात्र अगदी शंभर टक्के बरोबर आहे तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण दोघेही
कोडूळ कुळदाच्या पीठा पासून तयार केलेली छोटी पुडी असते जी अतिशय ऊगीर धान्य असतं गोडूळ अर्थात फूललेल फूल आमच्या नाशिक भागात ही म्हण बिन डोकं माणसा साठी वापरतात जो काही कामांचा नाही पण त्याच्या जन्मदात्या ना मात्र सर्वगुणसंपन्न वाटतो
अप्रतिम, वास्तव काय आहे तिकडे ज्या लोकांच्या मतीचे बारा वाजलेत असे हे बारामतीचे कुप्रसिध्द राजकारणी लोक स्वतःच्या फायद्या साठी कुठल्या स्तराला जातील याचा अंदाज नाही येणार
गुजरातीचे पाणी भरा. शिवस्मारक का नाही झालं. आंबेडकर स्मारक का नाही झालं. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला काय गेली. मुंबईतले सगळे उद्योग धंदे गुजरात मध्ये का नेली. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला का चालत नाही. भारताचा पंतप्रधान नसून तो फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे
He Sarv Prashn Uddodinkkan V Aadiltalibanla Vichara Arre Mansa Kahi Mahinya Poorvi Uddodinkkane Aadani chya Office Samor Morcha Kadla Aandholan Kele Ka BKC Zopadpati Nch Redevelopment ch Contract Asdaanila Dile Udduttla Na Vicharta Hyacha Cut Ch Dealing Ghadla Naahi Public hai sab Jaanti hai 😂😂😂
मोदी कमीतकमी आपल्या राज्याचा तरी विचार करतो, शरद पवार बारामतीच्या बाहेर पडायला तयार नाहीत थोडा काय ते सिंगापूर मद्ये गेले तर जातील खंडण्या मागून मागून होते ते उद्योग धंदे संपवले काही जनांनी आणि आता गळे काढतायत,मुंबईतला गिरणी कामगाराचा संपाच्यावेळी कोण उद्योगपतीना मदत करत होत हे जर तुमच्या घरातल्या जुन्या जनत्यांना विचारा? गुजरात कडे राजकीय स्थेर्य आहे,जमीनचे भाव कमी आहेत,वीज सरप्लस आहे वर ते टैक्स मध्ये सुट देतात आणि तिकडे कामगार संघटनांची हरासमेंट कमी आहे उद्योगपति कशाला नवीन येतील महाराष्ट्रात ,आहेत त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली,पुणा पण त्याच मार्गावर आहे आता काय महाराष्ट्र बकाल करायचंय का? इतके वर्ष ट्रेन मद्ये मुंबईकराचा जूस काढला राज्य कर्त्यानी आता कुठे मेट्रो येतेय महाराष्ट्रातल्या राज्य परदेशायात अभ्यास दौर करुन कधी मेट्रो बघितली नाही तिथं त्यानी?
हे सर्व तज्ज्ञ आहेत.मग ह्या साध्या सोप्या विषयावर एवढी चर्चा कशाला.बाकीचे जनतेचे प्रश्न आहेत की.पत्रकारांनी निदान हे भान ठेवायला च हवे.भाऊ व कुलकर्णींना मानणारा मोठा विशिष्ट वर्ग आहे.तोही सुज्ञ आहे.वैयक्तीक टीका करणं आपल्या पत्रकारितेला शोभत नाही.कृपया ठोस विषयावर चर्चा करावी.
अहो ह्या जगात कोणतीच वस्तू कायम साठी आलेलीच नाही परिस्तिती नुरूप त्यात बदल हा होतंच असतो आणि जगाचे आणि देशाचे हितासाठी संविधानात बदल हा करावाच लागतो राजकारणी नेते जातींचे बाबतीत ह्याचाच तर फायदा घेतात मग ते देशासाठी घातक असले तरी चालेल.
भाऊ सास्टांग नमस्कार
एक नंबर उदाहरण
४५ एकर जमीन असलेल्या शैतकरी शून्य उत्पन्न झाले म्हणून आत्महत्या करत नाही
शतंनु शुभप्रभात. एक विनंती - कृपया मला आदरणिय पवारसाहेंबांचा समर्थक मानू नकोस. मी कुठल्याही नेत्याचा समर्थक नाही. सर्व नेत्यांपेक्षा माझे विचार वेगळे आहेत व म्हणून मीच सर्व नेत्यांना मला पाठिंबा देण्यासाठी विनंती करत असतो..... आता मुख्य विषय - पवारसाहेंबांचा एक ग्रामीण महीलेने राममंदीराविषयी प्रश्न विचारला हे ऊदाहरण देऊन तोरसेकर बाकी लोकांना वैचारिक पातळीवर कमी लेखत आहेत. ही महीला एका राजकीय नेत्याला भेटत आहे. ती सामान्य महीला आहे की राजकीय हे माहीती नाही. अशावेळी अर्धवट ज्ञानावर विसंबून टिका करणे हेच असमंजसपणाचे लक्षण आहे. आणि सामान्य महीलेने घरगुती गप्पा झाल्यावर राममंदीरासंबंधी बोलू नये अस थोडच आहे... थोडक्यात... धर्म जात व ईतिहास संदर्भात भारत एक बावळट देश आहे. खासकरून 2015 नंतर. 🙏. अवधूत जोशी
एक भाऊ एक प्रभाकरजी आणि एक मोदीजी यांचा फार मोठा फॅन आहे 👏
Why bhadkhau torsekar , never talk on pramod Mahajan ? Why pravin kills pramod ? 😂😂😂
लेकीचा जावई सोबत नानडतानासोबत कोणी पाहिला नाही .
पण नेहमीच हिंदू धर्म विरोधी विचार सरणी वापरली आता शेवटी चांगलं कुठून सुचणार काही लोकांना
Like by modi ?
संविधानात तर काॅन्ग्रेस ने च कितीतरी वेळा बदल केले.स्वतःच्या फायद्या साठी.
हे प्रश्न कर्त्याला माहित नसावे
खूप छान बॅटिंग केली आहे भाऊंनी. शरद पवार म्हणजे नर्मदेतील गोटाच. जगा सांगे ब्रह्म ज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण.
नर्मदेच्या प्रत्येक दगडात भोलानाथ वसतो, पण म्हातारबाबा म्हणजे मुसलमानाने.वापरलेला मुतारीतील दगड
Like ranga , billa & his dallya in maharashtra ? 😂😂😂
विरोधी पक्ष म्हणतात की भाजपा संविधान बदलेल अशी बोबांबोब करतो, परंतु खरेतर संविधानात अनेक वेला दुरुस्ती केली।
भाजपचे खासदार बोंबलतात गुपीत उघड केले म्हणून वाईट वाटले का
अब की बार 404
हलव 404 वेळा मोदीच
आतातर ५०० पारच. श्री स्वामी समर्थ
@@panchsheelaraut9426 श्री स्वामी समर्थ
@@panchsheelaraut9426 kharech vhave 500 paar.
प्राॅपर्टी वर इतर कुणी मालकी हक्क सांगू नये म्हणून असेल कदाचित
प्राॅपर्टी तिच्या बापाची आहे
अतिशय मार्मिक शब्दात खोटारडेपणाला एक्सपोज करणारा माणूस म्हणजे भाऊ....🙏🙏🙏
याचे मुख्य कारण म्हणजे विरोधाकाकडे मोदीच्या विरोधात मुद्देच नाही
Absolutely right ,
आख्या भारतात तुम्हीच बुद्धिवादी😂😂😂😂😂😂😂
Baramati mdhe SUSU baherchi aahe ...
❤❤❤❤❤❤❤
मोदी ला बदनाम करने हाच उद्देश्य आहे विरोधकांचा, परिवार वाचवणे आणी भ्रष्टाचार करणे, जनतेला गुमराह करणे,काय केल शरद पवारांनी पन्नास वर्ष जातीजातीत भांडणे लावणे हेच काम केल ,फोडाफोडी च राजकारण च केली याने अख्खा महाराष्ट्र मातीत घातला फक्त घराणेशाहीच 😊😊😊😊😊
@@nature5161tula kay mhanayache aahe , jatiyvadi brigedi kaka hushar aahe ? (Samaja sathi kay zata upatale kakane )
सलाम भाऊ तुम्हाला अगदी खरी माहिती तुम्ही सांगितली
तासाभरात 16,000 वरती व्ह्यू आणि 26 हजाराच्या वरती लाईक वेगळीच कहाणी आहे तुमची प्रभाकर राव. तुम्ही स्वतः, आदरणीय भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी खूप उच्च स्थानावर पोहोचलात. अभिनंदन, 🌹
See comment on him ? 😂😂😂 , these bloody bastered culture agent carry maratha hate in maharashtra as per their 400 years maratha hater propaganda .
बहुतेक इंदिरा गांधी पण लग्न झाल्या नंतर माहेरीच राहिल्या
जिधर बोजा़ ऊधर सोजा़ 😮😂😅
Ask bhadkhau torsekar ? Why pramod Mahajan kills by pravin Mahajan ? Why bhadkhau torsekar cant talk on him ? Due to brahmim ?
Are yaar raaj chhupane ke liye firoj khaanse shadi kithi.zoot hoga toh Dhirendra Bramhachari ko pucho agar oh hayat hoga.😀😃😛😜
संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोक्यात नाही... धोक्यात आहे त्या लोकांचे राजकारणी अस्तित्व जे संविधान, लोकशाही च्या नावावर राजकारण करतात..
भाऊ तोरसेकर, प्रभाकरजी व कुलकर्णी साहेब आपल्या सर्वांना नमस्कार.
तात्पर्य एकचं अब की बार चारसो पार करायचंच आणि पप्पूला विलायतेला, ताईना सासरी आणि युवराजांना माता पित्याची कावड घेऊन तीर्थक्षेत्री पाठवायचंच.. जय महाराष्ट्र 🚩
त्याला युवराज म्हणूनका., त्याला आदूबाळ असे म्हणा. युवराज तर मोठ्या पप्पुला म्हणतात ना?
एकच नंबर 😂😂😂
फेकुला गाढवावर बसवुन देशाला किती विकसीत केले हे दाखवायच..
तो आई बापाची कावड थेट नाईट क्लबमध्ये घेऊन जाईल
😅😅😅😅😅😅😅😅😅
बहोत खूब
खुप छान खुप सुंदर विवेचन. श्री. भाऊंचे अभिनंदन. श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
सायेब यांनी घर जावई आणला म्हणून लेक सासरी जात नाही
Hahaha 🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣
🥱😛😜🤪😝
तिच्या सर्व गरजा इथेच भागत असतील म्हणून तीला नवरा लागत नसेल @@nitinshelke4508
Sampla vishay 😂😂😂😂😂
भाऊ सारखा विश्लेषक महाराष्ट्रात नाही अतिशय सुंदर माहिती
पवारांना फक्त बावलं करायचं माहित आहे.
दादा कोंडके असते तर सासरचे वांगे नावाचा चित्रपट काढला असता.
माहेरची वांगी हे ठेवल असत
नाही
माहेर च्या शेतात वांगी केली होती .
त्यामुळे माहेर चे वांगी .
Dada aste tar aaj pracharala aste ani handgya fodi che vabbade Kadhle asate
वाह वाह
एकदम कडक😅
😂😂
भाऊ...
वाकडे महाराजांचा अध्याय कधी संपणार हा प्रश्र्न महाराष्ट्राला सतावतेय...
ही निवडणूक होऊ दे 😃😃
Tumcha sampel thamb thod
लोक असे बोलत आहेत कीं, खरे म्हणजे त्यांना अखेरच्या समई राम नाम जपायचो संधी आणि वेळ आहे पण त्यांचा प्राण प्रॉपर्टी आणि लेकीचं भविष्य यात अडकलेला दिसतो म्हणून ते सारखे सारखे मोदीजींना : जसे मोघलांचे घोडे पाणी पितांना, संताजी धनाजी यांना पाण्यात दिसायचे तसे त्यांच्या प्रमाणे स्वप्नात देखील मोदीजींना पाहून घाबरतात बिचारे. राहिला प्रश्न राम मंदिरातील सीतामेतेचा : shembdya पोरालाही कळेल कीं अयोध्येतील मंदिरात " राम लल्ला, हे बालक स्वरूपात विराजमान आहेत. तेंव्हा या विद्वानांना त्यांचा बाल विवाह दाखउन राम लल्ला शेजारी माता सीता उभी दिसायला हवी होती काय 😄???. तरीही जायू द्या : आखिरकार लेकीच्या भविष्याच्या चिंतेपोटी व मोदीजींच्या द्वेषापोटी काहीही...
With bhadkhau ranga & his dallya in maharashtra ?
@@gajanangodbole9297with farmer looter & gujrathi bank dacoits thugh leader & his ill mentality dallya in maharashtra ? 😂😂😂
आम्हांला हिंदुराष्ट्र हवे... UCC🚩🇮🇳
भाऊ लईच जोरात कानात दिली. ग्रामीण भागातील बाई.
४जून २०२४ नंतर
काका क्लासेस
येथे पाठीत खंजीर कसा खुपसायचा
याचे उत्तम प्रशिक्षण देण्यात येईल
भेटण्यासाठी वेळ कधी पन😊
Better classes in ranga , billa & his dallya in maharashtra ?
उबाठाचा नंबर पहिला.😂
आता हिने सासरी जाणेच योग्य आहे. माहेरी भांडणे वाढवू नयेत. त्यामुळे आता बास झाले. अजित दादांच्या जिवावर १५ वर्षे खासदार राहिली. फक्त संसदेत भाषण ठोकून विकास होत नाही.
Wa मस्त .. भाऊ.. नेहमी सारखे सगळे गप्प.. तोंड बंद केली 👌👌👌🙏
ह्या वर्षी शेती उत्पन्न शून्य दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ११० करोड रुपयांची वांगी खरचं होती का?? हा संशय जास्त बळकट होतो. 😅😅😅
गेल्यावेळी वांग्याची फारच दखल घेतली म्हणून यावेळी शून्य उत्पन्न.
अत्यंत अभ्यासपूर्ण तर्क संगत स्पष्टीकरण दिले आहे.. आदरणीय तोरसेकर यांची संपुर्ण मुलाखत पाहायला भेटली तर छान वाटेल
बारामती ची सूनबाई च सुप्रिया सुळे यांना सासरी पाठवणार आणि सूनबाई बारामती लोकसभा निवडणुकीत विजयी होणार आहे हे नक्की
You know jashodaben ? 😂😂😂😂 .
तुम्हाला पंकजा मुंडे (सासरचे आडनाव पालवे आहे बरं का) माहिती आहेत का??😂😂
2024 Chalu zale tari Ajahi *purush pradhan sanskriti jiwant ahe hech khare 😥😥😥😥😥🖕🖕🖕🖕😔😔😔
@@Sanhyadri-veerपंकजाबाई आणि सुप्रियाबाई एकाच माळेच्या मणी आहेत , स्वतःचे कतृत्व शून्य बापाच्या जिवावर उड्या मारा
तुम्हाला काय पाहीजे
पवार खोटे बोलतात आणी ते पण रेटून, हे आपणा सर्वास माहीत आहे, कालच्याच एका video मधे ते एका खोलीत उबाठा ला हाकलून देताना दिसत आहेत, तर तेथे एखादा शेतकरी पोहोचून प्रश्न विचारणे शक्य नाही
Eka Porane Hyala
Kapalmoksh Karnyacha Prayatn Kela Hota 😂😂😂😂
एकदम खतरनाक नेहमीप्रमाणे कडक आणि बरोबर नस पकडली आहे तुम्ही पहलवाणाची. 10 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यनगरी साठी संपादकीय लेख लिहायचात त्यावेळी अशीच खरमरीत आणि योग्य अशी चिरफाड केली होती आणि मी तुम्हाला फोन करून तुमचं कौतुक केलं होतं.
प्रभाकर जी तो वेडेट्टीवार उज्वल निकम विरूद्ध मुंबई हमल्या बाबत बरबड़ाला त्या वर एक वीडियो बनवा
संविधान amendment झालच पाहिजे, त्यात रिझर्व्हेशन, waqf board, सारख्या अनेक गोष्टी खांग्रेस ने रेटल्या. त्यात घटना दुरुस्ती झालीच पाहिजे.
ऐक,कमाल, आहे,भाऊ, तुम्हीच, काय, बरेच, लोक,लाचार, पत्रकारांवर, टीका,करतात, तरी,याना,लाज, वाटत, नाही,
पैसा मोठा आहे
मोदी चा चमचा आहे का
वाह,भाऊ,वाह यापेक्षा अजून काय वाभाडे काढायचे अक्कल गहान ठेवणार्या पत्रकारांना विश्लेषण बघून समज येवो हि आशा.
सामान्य जनता बावळट आहे त्याचा गैरफायदा घेतला जातो ही दुःखद वस्तुस्थिती आहे
Matadar murkha Aahe
भाऊ ,खरोखरच तुम्ही ग्रेट आहात मुलीला सासरी न पाठवण्यावर नेमकं बोट ठेवले
कारण भाऊच्या आणि तुमच्या घरच खाते मग राग तर येणारच कारण तुम्हाला भाजपकडुन खोके मिळाले असल्यासतेवढे बोलणे गरजेचे आहे
@@shantaramorape2960 ज जळलं भाजल त्यावरचा जुनाच उपाय आहे बरणाल,
आणि हो ज्यांची संस्कृती खोक्यांची असेल ते याशिवाय दुसरा विचार तरी कसे करतील
@@shantaramorape2960 जळल , भाजल्यावर चा जुना उपाय बरणाल आहे, आणी हो खोक्यांची संस्कृती आमची नाही
खरयं सर.. अगदी मनापासून आणी माणसाच्या मनातील विचार मांडले आहेत आपण. धन्यवाद..
आता ह्यानिवडणूकी नंतर नक्कीच सुप्रियाला तेथिल मतदारच सासरी पाठवतील.
भाऊ खूप छान धुतलं बारामतीकराला., ग्रामीण महीलांच्या आडून रामलल्ला बाबतची शंका,त्या महिलांची नसून यांच्या सडक्या अज्ञानी मेंदुची आहे.
आम्हालाही ग्रामीण भागातील महिला विचारतात, मोठ्या साहेबांची लाडकी लेक माहेरीच किती दिवस, सोडलं की काय??
किती उत्कृष्ट उदाहरण देतात भाऊसाहेब खूपच सुंदर धन्यवाद
ऐकच वादा अजित दादा, जय हो मोदीजी, जय हो योगीजी, जय श्रीराम, फक्त हिन्दु राष्ट्र भाऊ खूपच छान मुलाखत 👌👍👍
Bhau on top🙏
•• नव-याने टाकलेली हाय ती 🤔
😂😂😂
सुप्रिया सुळे वारसदार असल्याने बापाकडे राहू शकते
पंकजा मुंडेंबद्दल काहीपण बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही
तुझी बहीन पण टाकलेली आहे का
सुपर भावू,सुपर.काय तुमची आकलनशक्ती.आजच्या चॅनल वाल्यांना देवाने बुद्धी दिली आहे का नाही हा प्रश्न पडतो.
आरक्षणाशिवाय भारत राष्ट्र करा
खूप छान उदाहरण दिलं भाऊ तुम्ही शरद पवारांबद्दल तुम्हाला लाख लाख सलाम अशीच निर्भीड पत्रकारिता तुम्ही करत रहा.😊😊
First time India 80% public with Modi government but 90% politics party leader against Modi government due to only one reason modi never compromise with any benefit or corruption
प्रत्यक्ष बाबासाहेब यांना घटना दुरुस्तीच प्रावधान ठेवाव असं जर वाटलं असेल तर इतरांना अवधान का यावं??????
अगदी बरोबर 🎉
Great Bhai 👍
भाऊ, एक नंबर...एकवचन सत्यकथन....
उत्कृष्ट विश्लेषण.झकास
Very very very good statment.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
जगात कुठलीच गोस्ट ही कायम स्वरूपाची नाही हा शास्वत नियम आहे 🚩🙏🚩
Excellent Speech 👌
इतर 100 मार्गांनी पैसा येत आहे, मग का आत्महत्या करणार....
एखादी व्यक्ति? 🤨
वा भाऊ मस्तच... एकदम धोनीसारख्या सिक्सर मारून संपवली मॅच 👌👌👌
🎉 श्री भाऊ,घर जावाई पायपूसण्या सारखा आहे असा ग्रामीण भागातील लोकांना वाटते ❤
4 जून 2024 ला नक्की जाणार सासरी. अजितदादा पाठवणी करतील.
घटणा दुरुस्तीचे प्रावधान म्हणजे देवाने हागामुताची जागा नसती ठेवली तर स्थिती काय झाली असती ह्या सारखी गोष्ट आहे.
एकदम खरे आहे
प्रभाकर सूर्यवंशी जी सुप्रिया सुळे यांना सासरी जाण्याचा प्रश्नच येत नाही साहेबांची एकुलती एक कन्या असल्यामुळे सदानंद सुळे यांना घर जावई म्हणून करून घेतले आहे हे आता सूर्यप्रकाशात इतकं स्पष्ट झालं आहे
अबजावधी रुपयाची संपत्ती डोळ्यासमोर दिसत असतांना सदा नणंद सुळे सासुरवाडी सोडायला तयार होतील का
असे ऐकिवात आहे की सदानंद सुळे आणि सुप्रिया पवार विवाह जुळवण्यात बाळासाहेब ठाकरे सहभागी होते!
त्यांचेच नातेवाईक आहेत@@vandanaupadhye7718
Supriya tayi * Swatahacha haqq sodtilch ka ❔*Courtane haqq dile ahet tyana 🧐
ही काळू बाळू ची जोडी आहे ह्यांच्याकडे कुठे लक्ष देता राव,ह्या म्हाताऱ्याला वाटत ह्यालाच आक्कल आहे जगात.😅😅
तोरसेकर साहेब , प्रभाकर साहेब ... घटना बनवण्याचं श्रेय हे फक्त एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांना जे दिलें जाते तेच मुळात पुर्ण पणे चुकीचे आहे .
घटना ही १० जणांच्या कमिटीने मिळून बनवलेली आहे . त्याला म्हणतात घटना समिती 🎉
खूप छान. भाउअंच निरीक्षण व प्रश्नावर दिलेले ऊत्तर अप्रतिम
संविधान आणि लोकशाही धोक्यात नाही तर पवारांन चे राजकारण धोक्यात आले आहे
नवऱ्याने सोडून दिली वाटते कारण ती बापाकडे राहते
बरोबर आहे
पंकजा मुंडेंबद्दल पण हेच मत आहे का तुमचं??😂😂
*Bursatleli 2024 ale tari Purush pradhan sanskriti Ajahi jiwant ahe hech khare *🧐🧐🧐🧐🧐😔😔😔😔😡😡😡😡😡😡😡
@@pratibhapadwal2659 if you are not happy in our Bharat rashtra, then please leave my country.
तुझी बहीन आहे का नवर्याकडे
You are great.Very logically narrated. Thanks Highly enjoyed the truth
खरंच कोणताही बाप मुलीचं लग्न झाल्यावर माहेरी ठेऊन घेत नाही तीला सासरीच पाठवितो जर मुलगी आणि जावई यांचा काही वाद असेल तर च मुलगी माहेरी राहते हे भारतीय संस्कृतीमध्ये नियोजन आहे पण बारामतीच्या ताई बारामती लात राहतात जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद तुमचा व्हिडिओ मात्र अगदी शंभर टक्के बरोबर आहे तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण दोघेही
लेक घरीच तर आहे कारण घरजावई पण इथेच राहतो ।
जाणता राजा का म्हणतात ? यावर एक भाग बनवा . सुर्यवंशी साहेब ❤❤
सर एकच नंबर एपिसोड ,,,,अगदी मार्मिक स्पष्टीकरण भाऊंच आणि आपला प्रश्न ही,,,जनतेच्या मनातला.....
बहुत ही बढीया और सटीक. , सडेतोड उत्तर
खूप छान सर
म्हातारपणी ग्रामीण भागातल्या बाय्या, कशाला जातील हो!हा म्हातारा जनतेला मूर्ख समजून आपले वक्तव्य जाहीरपने करत सुटलाय.
तुझी पोरगी तुझ्याच घरी ठेवून घेतली आहे वाटत
अतिशय सुंदर उत्तर दिले. धन्यवाद.
भाऊ तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे आमचं भाग्य आहे की तुमचं विश्लेषण मन लावून ऐकतो ❤
खरं आहे.
Bogus allegations by oppositions. Only for satta, oppositions trying to defame Modiji.
वयाचा अनुभव खूप मोठा असतो हे तुम्ही दाखवले काका
खूपच छान माहिती
एकदम कडक छान विश्लेषण मागेही झाले नाही आणि पुढेही होणार नाही.
मी असे ऐकले आहे की, श्राद्धा चा स्वयंपाक मुलीनेच करायचा असतो.....इतरांचा चालत नाही.....खरे आहे का ?
निवडणूकी चा निकाल जाहीर झाल्यानंतर श्राध्दा चा विचार करा
@@dvp322Sharad Khan matit milnar lavkarch
दफन केलेल्याच श्राध्द घातलेलं माझ्या ऐंकीवात नाही, त्यामुळे हा प्रश्न च तर्क विसंगत आहे.
जाणकारांनी खुलासा करावा.
😂😂😂
खुप च छान तुमचं अप्रतिम विश्लेषण 🚩💯🙏
जन्माला आला कोडूळ बाप म्हण माझ गोडूळ 😂😂😂
याचा अर्थ काय आहे दादा सांगाल का ? मी कोल्हापूरची आहे पण हे कोदुळ आणि गोदुळ काय आहे याचा अर्थ सांगा राग नको माहित असावे म्हणून 🙏🌹🙏
कोडूळ कुळदाच्या पीठा पासून तयार केलेली छोटी पुडी असते जी अतिशय ऊगीर धान्य असतं गोडूळ अर्थात फूललेल फूल आमच्या नाशिक भागात ही म्हण बिन डोकं माणसा साठी वापरतात जो काही कामांचा नाही पण त्याच्या जन्मदात्या ना मात्र सर्वगुणसंपन्न वाटतो
कोडुळ म्हणजे कडु आणि गोडुळ म्हणजे गोड मला जेवढी तोकडी माहीती आहे त्यानुसार अर्थ सांगितला
@@ramsontakke4345 धन्यवाद दादा 🙏🙏🙏
अप्रतिम, वास्तव काय आहे तिकडे ज्या लोकांच्या मतीचे बारा वाजलेत असे हे बारामतीचे कुप्रसिध्द राजकारणी लोक स्वतःच्या फायद्या साठी कुठल्या स्तराला जातील याचा अंदाज नाही येणार
मुलीला आपल्या घरात ठेवून तिच्या संसाराची वाट लावणारा बाप
भाऊ तोरसेकर जी आपल्याला भेटायला आवडेल. विच्छा माझी पुरी करा साहेब.😊
एकदा फ़ोन करून बघा. किती तुसडेपणाने बोलतात ते. अजिबात जाऊ नका भेटायला. विक्षिप्त असतात हे लोकं.
भाऊ तुम्ही जिनीयस आहात..
पवार साहेब
😂😂
झाट्याचा जिनियस, तुझा भाऊ कमेंट बॉक्स बंद करून ठेवतो
Sirji, ४ जुन नंतर लेक चालली सासरी....😂😂😂😂
लाजबाब... सडेतोड.... रोखठोक....
दिल जीत लिया... धन्यवाद सर....
Jage wha Hindu bhavano ani matdan kra 🚩🚩🚩
नवऱ्यानी टाकलीय तिला.... 😅😅😅
भाऊ तुम्ही खूप चांगले भाषण केले धन्यवाद
The best knowledgeable ans.
गुजरातीचे पाणी भरा. शिवस्मारक का नाही झालं. आंबेडकर स्मारक का नाही झालं. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला काय गेली. मुंबईतले सगळे उद्योग धंदे गुजरात मध्ये का नेली. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला का चालत नाही. भारताचा पंतप्रधान नसून तो फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे
He Sarv Prashn Uddodinkkan V Aadiltalibanla Vichara
Arre Mansa
Kahi Mahinya Poorvi
Uddodinkkane Aadani chya Office Samor Morcha Kadla Aandholan Kele Ka
BKC Zopadpati Nch
Redevelopment ch Contract
Asdaanila Dile
Udduttla Na Vicharta Hyacha Cut Ch Dealing
Ghadla Naahi
Public hai sab Jaanti hai 😂😂😂
राममंदिर झाले.आता शिवस्मारक होईल.
हे सर्व mahavikas
हे सर्व अगोदरच्या M.V .आघाडीने वाटा मिलला नाही म्हणुन घालवले तुला माहित नाही का...
मोदी कमीतकमी आपल्या राज्याचा तरी विचार करतो, शरद पवार बारामतीच्या बाहेर पडायला तयार नाहीत थोडा काय ते सिंगापूर मद्ये गेले तर जातील खंडण्या मागून मागून होते ते उद्योग धंदे संपवले काही जनांनी आणि आता गळे काढतायत,मुंबईतला गिरणी कामगाराचा संपाच्यावेळी कोण उद्योगपतीना मदत करत होत हे जर तुमच्या घरातल्या जुन्या जनत्यांना विचारा? गुजरात कडे राजकीय स्थेर्य आहे,जमीनचे भाव कमी आहेत,वीज सरप्लस आहे वर ते टैक्स मध्ये सुट देतात आणि तिकडे कामगार संघटनांची हरासमेंट कमी आहे उद्योगपति कशाला नवीन येतील महाराष्ट्रात ,आहेत त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली,पुणा पण त्याच मार्गावर आहे आता काय महाराष्ट्र बकाल करायचंय का?
इतके वर्ष ट्रेन मद्ये मुंबईकराचा जूस काढला राज्य कर्त्यानी आता कुठे मेट्रो येतेय महाराष्ट्रातल्या राज्य परदेशायात अभ्यास दौर करुन कधी मेट्रो बघितली नाही तिथं त्यानी?
शरुद्दिंची लाज काढली भाऊनी,,,,,
सुंदर मुलाखत, आणि सुंदर विश्लेशन वंदन भाऊंना आणि सूर्यवंशी जी यांना 🙏🏻🙏🏻
हे सर्व तज्ज्ञ आहेत.मग ह्या साध्या सोप्या विषयावर एवढी चर्चा कशाला.बाकीचे जनतेचे प्रश्न आहेत की.पत्रकारांनी निदान हे भान ठेवायला च हवे.भाऊ व कुलकर्णींना मानणारा मोठा विशिष्ट वर्ग आहे.तोही सुज्ञ आहे.वैयक्तीक टीका करणं आपल्या पत्रकारितेला शोभत नाही.कृपया ठोस विषयावर चर्चा करावी.
अहो ह्या जगात कोणतीच वस्तू कायम साठी आलेलीच नाही परिस्तिती नुरूप त्यात बदल हा होतंच असतो आणि जगाचे आणि देशाचे हितासाठी संविधानात बदल हा करावाच लागतो राजकारणी नेते जातींचे बाबतीत ह्याचाच तर फायदा घेतात मग ते देशासाठी घातक असले तरी चालेल.
प्रश्न थोडक्यात असावा
सुंदर विश्लेषण
एक नंबर भाऊ शंभर टक्के योग्य प्रश्न विचारले आहेत तुम्ही