Marathi Aarakshan : ...म्हणून आम्ही आरक्षणाच्या बैठकीला गेलो नाही; Jayant Patil यांनी सांगितलं कारण
Vložit
- čas přidán 9. 07. 2024
- आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल दांडी मारली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. काल पुन्हा आरक्षणाच्या मथळ्याखाली बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, विधानपरिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते. तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडं २०६ आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचं काही कारण नाही, असं जयंत पाटील यांनी सुनावलं.
#jayantpatil #reservation #arakshan #marathareservation #obcreservation #mahavikasaghadi #htmarathi
_____________________________________________________________________________
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our CZcams Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindustantimes.com
यांनी कधीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही
He maratha dveshich aahet
@@sdjnewviewnewday मराठा आरक्षण लागताच नाही तर कशाला तेच तेच बोलत आहेत राव आमच्या कुणबी नोंदी सापडत आहे ओबीसी मध्ये च 50%आत, आरक्षण घेत आहेत घेतले आहे घेणार आहे मराठा आरक्षण देऊन टाक त्या राणे ला कदमाला
विरोधी पक्षांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे
अहो राष्ट्रवादी आणी काँग्रेस मूळ जबाबदार आहे मनोज जरांगे यांनी ह्या नेत्याना सुद्धा जाब विचारला पाहिजे
याबद्दल जरांगेला प्रश्न विचारला तर जरांगे आंदोलन बंद करतील. पत्रकार सुद्धा याबद्दल कधीही विचारत नाहीत.
सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂
आरक्षण सत्ता धारी देतात विरोधक नाही त्यामुळे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जातील त्यांचा कार्यक्रम होणार मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक
नाही विचारू शकत दिसत तस नसत म्हणून जग फसत
सत्ताधारी आणि विरोधक यांना मराठा आरक्षण नकोय हे स्पष्ट झालय
Pakshiy dabhav jhugarun nidan virodi pakshatil Maratha amdarani jayala phije hote Yana phakt Maratha samaj matdanapurta pahije
😢😢😢😢😢
Barobar Aahe
पवार साहेब पाटील साहेब यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का
द्याचा असता तर 1994 ला दिला असतं नियत साफ नाही
1994 ला पवार साहेब मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण घालवले पवार साहेब कडून काय अपेक्षा आहे
@@ramdaspawar206khare tar maharastratil tamam matadarnni pawar sahebanche rajkiy visarjan kele pahije ,pawarnich arakshan labhapasun maratha samajala lamb thevla aahe.
त्यांना अधिकार नाही.
@@panditwagh8993म्हणूनच त्यांना जनतेने सत्तेतून दूर केले.
तुम्ही माय तिथं घालायची ना बैठकीला देऊन द्यायचं ना आम्ही गेलो होतो म्हणून आमचे सहमत आहेत म्हणून
सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून करून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे... यांना मराठा आणि obc दोघेही दुधखुळे वाटत आहेत वाटत 😀
बैठकीला जायची लाज वाटत असेल तर कशाला भुईला भर होता
सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे...
सर्व पक्षीय बैठकिला न येण्याच खरं कारण हे आहे... 👍👍👍
ही आग चालूच ठेवाची आहे.
सत्ताधार्यांना बोलायला संधी मिळाली तुमच्यामुळे आणि तुमची भुमिका तुम्ही मांडायला पाहिजे होता.
सर यांना फक्त आंदोलन फायदा घेऊन सत्तेत यायचं आहे...
हा एक नंबर चा थापाडया
ज्यांनी 50 वर्ष आरक्षण तर नाही किमान आर्थिक सवलती जरी दिल्या असत्या तर अनेक मराठा समाजातिल हुशार मुलं आणि अनेक कुटूंब उध्वस्त झाल्या नसते!
Arthik savlati ne kay hote 178 marks CET la sun MBBS nahi milale, 156 war maitrin MBBS Dr zali, Khawu ahe ka?? Doctor kade jatana tyachi jaat baghat astil open cha abhyasu asel tar treatment karu.
जयंत पाटील तुमची आणि तुमच्या पक्षाचे धोरण काय आहे.आम्हाला चांगले माहित आहे.पण आमची लोक तुम्हाला support करतात.याचे वाईट वाटते.
सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂
जयंत बाळा महाराष्ट्रातील जनता आता एवढी दुध खुळी राहिली नाही तीन महिन्यांनी तुमचं सर्वच उघडं करून टाकणार हे मात्र 100% खरं
जयंत पाटील राजकारण करू नका आता तुमी सुद्धा पडणार आहेत काळजी नसावी.
य.आई.झाल्या. गप्प. फडणवीस चा.पाळीव.कुञा.दिसतोस
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
काळजी करू नको
@@pdrt-productdemoreviwesand2216केंद्राने घातल्या का 350 जाती ओबीसी मध्ये कोणताही सर्व न करता 4ओळीच्या gr ने . अभ्यास वाढवा ,ओबीसी मध्ये कोणत्या जाती घालायच्या आणि कोणत्या काढायच्या हा राज्य सरकारचा विषय आहे. 50%क्या वर जर आरक्षण द्यायचे असेल तर न्यायालय आणि केंद्राची भूमिका येते. आणि 50% वर आरक्षण टिकत नाही .
@@pdrt-productdemoreviwesand2216rajya sarkar nech praytna kele tarch milel
जयंत पाटील किती छान बोल आहे खर सांगत आहे पवार साहेब सांगितल आहे जाऊ नका गेला तर आपण विधासभा येणार नाही महुण गेले नाही बाग मराठा आमदार किती खर सांगितल आहे मराठा आमदार आहे बागत लोक मराठा आमदार आरक्षण नको आहे पवार साहेब हात आहे जयंत पाटील मराठा आरक्षण विरोध करत आहे
बैठकीला गेले असते तर तुमच काय नुकसान झाले असते ? फक्त राजकारण करून प्रश्न पेटवत ठेवायचा आहे.
शरद पवार मेल्यानंतर च मराठ्याना आरक्षण मीळेल एक मराठा लाख मराठा
तुझ्या.आई.बायको.ला....नागव.....मग....डुकरा..लाज.तूला.आणी.भोसले..........@@sandeepbhosale5172
शरद पवार ला obc आणि मुस्लिम नाही पडू देणार, बेसिक मत obc आणि मुस्लिम आणि लीड मोजून घ्यायचं मराठा मतांची, ncp शरद पवार 220 प्लस
@@Kingcircle11मग पवार आरक्षण देनार का,????220+
ते च खरा मराठा विरोधी आहे
तुझी पूर्ण खानदान accident मध्ये जाणार.भावपूर्ण श्रद्धांजली.
जयंत पाटील मराठा आरक्षणाविरोधात बोलतो.
आरे तुमचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे आहेत.
जयवंतराव हे शरद पवार साहेब यांचे आहेत हे लक्षात ठेवावे
नाटक फार छान वटवट आहेत आगडी वाले. सबको सबकुच दिखता है. साबका हीसाब होगा.
तुम्हा सगळ्यांना विधान सभेला तुमची अवकात दाखाऊन देऊ.
लोक सभेला तुमच्या उमेदवाराला मतदान केले चूक झाली,झालेली चूक विधानसभेच्या वेळी दुरुस्त करू
देण शक्य असेल तर सरसकटपणे सर्वानूमते देऊन टाका कशाला काळ्या करता.
मराठा, समाजाला, एक, विनंती, आहे, की, याराजकारनी, नेत्या चा, चेहरा, धेनात, ठेवा
राजकारण करणं सोडुन द्या तुम्ही सात पिढ्या जगतील येवढं कमावलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळुन द्या
चकित चंदुच आहे हे..
फक्त राजकारण करणार हे
सत्ताधारी आणि विरोधक यांना आरक्षण द्यायचे नाही फक्त गोंधळ घालायचा आहे तेव्हा भावानो यांना लक्ष्यात धरा जय शिवराय जय शंभुराजे
सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂
अहो जयंत पाटील साहेब तुम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सहमत आहे का नाही ते पहिल्यांदा बोला बाकीचंच उगाच बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोलून एका वाक्यात संपवा
अगदी सत्य आहे.
हे बैठकीला गैरहजर होते.पूर्ण डबलढोलकी.
दोनदा गेला म्हणून तिसऱ्यांदा जायचा कंटाळा आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूमिका स्पष्ट करा
फडतूस फडफडणीस आणी गद्दार एकनाथ शिंदे कायउपटायला पद घेतली का
....... खायचं वेगळ आहे दाखवायचं वेगळे असतात
खरच तुच हामखो
यांना फक्त राजकारण करायचं आहे, सर्वात मोठे बिब्बे हेच आहेत.
पाटील जरा मराठा समाज च्या हितासाठी आरक्षणासाठी तोंड उघडा. हीच वेळ आहे मराठा समाजासाठी आवाज उठवण्याची.
Dya Niwdun aju yana. Dada gelya dasmya gelya asi paristhiti ya lokani Marathyanchi karayla nako
विरोधकांच्या मायचा चिना मराठे नक्कीच वाजवणार
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण करत नाही. केंद्र सरकार, महायुती सरकार आणि महाविकास आघाडीला जात आणि वर्ग निहाय जनगणना करायची नाही. त्यांना कोणालाही आरक्षण द्यायचे नाही. त्यांना फक्त मते हवीत.
नेहमी मराठा विरोधी अन् जातीयवादी भुमिका ...जनतेची दिशाभुल करण्यात पटायीत..स्वताची घरे भरतने बाकी काही नाही
चांगल्या गोष्टीला विरोधात जाण्याचे राजकारण आहे यांचे. बाहेर राहून काय उपटलं.
वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण दिलं पाहिजे असं जाहीर करा..
ते ओबीसी आहेत ते त्यांच्या समाजाची भुमिका ठामपणे मांडत आहे 😊
यांना पाहीले घरी पाठवा..करायचे काहीच नाही..पण श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा
पाठिंबा आहे की नाही ते बोला
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@@pdrt-productdemoreviwesand2216मराठा कुणबी -कुणबी मराठा... मराठा.... दोन्ही एकच आहे....याची आमलात आण गरजेचं आहे.... शासन निर्णय 2002 नुसार.... कायदा करायची किंवा न्यायलात ज्याची गरज नाही 💯.... ते पण ओबीसीमधूनच भेटेल
Pawar kadya karto manun nhi bhetnar
@@gajananrokade 2004 च्या हायकोर्टाच्या जजमेंट नुसार कुणबी आणि मराठा या दोन वेगवेगळ्या जाती आहेत
@@pdrt-productdemoreviwesand2216 ठीक आहे आपण मान्य केल तर कुणबी - मराठा वेगळ्या जाती आहेत तर शासन निर्णय मनतय की दोन्ही एकच आहेत.... नसेल तर आंतर जातीय विवाह केला म्हणून आर्थिक मद्दत द्याला पाहिजे की शासन ( सरकार ) नि.... तेंव्हा सरकार दोन्ही एकच आहे मनतय.... याच उत्तर.....?
सगळे स्वार्थी राजकारणी
तूमच काय आहे ते सांगा माहाविकास आघाडी ने सांगा
सरकार आणि विरोधक यांनी असंच झुलवत ठेवलं तर श्री माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वा त दोघांचा पण सत्तेचा टांगा पलटी होणार
👍🚩
नाही होणार जरांगेचा एक पण निवडून येणार नाही तो शरद पवारचा चेला आहे
त्याला फक्त शरद पवारला सत्तेत आणायच । एक सच्चा मराठा
सर्व मराठ्यांना माहिती आहे, आरक्षण फक्त फडणवीस देऊ शकतात म्हणून त्याच्यावर दबाव आणून आरक्षण पदरात पाडून घ्यायचे, काँग्रेस आल्यावर काही आरक्षण मिळणार नाही,, म्हणून पाडायची धमकी द्यायची, परंतु आता obc सुद्धा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून bjp आणि शिंदे गटाला पाडायला मदत करणार 😂😂😂
@@user-pn7zb5bw1r आमचे दादा कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, आणि आम्ही काय करू शकतो हे लवकरच महाराष्ट्राला दिसेल....
आम्ही सच्चे मराठा आहोत ।
तु आमदार निवडणूक होणार जरागे सरकार विरोधात मतदान करा सांगेल जयवंत तुलाच पाडा
मराठा बांधवांना विनंती आहे.कियांचे चेहरे लक्षात ठेवा
सर्व आरक्षण फक्त शैक्षणिक पातळीवर
आर्थिकदृष्ट्या मागास जे आहेत त्यांना द्या
नोकर भरती मेरिट वर द्या.
आरक्षण कशासाठी असत याचा अभ्यास करा
जयंतराव तुमचा वयोवृद्ध पुढारी बीड मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये जो बोलला होता ती भुमिका मांडायची ना तुमचा फायदा झाला ना आता करा राजकारण
वा मस्त नटकबाज आहात जयवंतराव.
पवार साहेबांनी डायरेक्ट केलेले नाटक.
पवार साहेब स्वतः ओबीसी आहेत. हे पत्रकार परिषद घेणारे सुध्धा ओबीसी असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हे भरोसा ठेवन्या लायक नाहीत.
Ncp 220 प्लस
बेट्या आमदार कसा होतो ते दाखवून देनार
गरीब मराठा समाजाने आपल्याला राजकारणात खूप मोठे केले. आपण राजकारणाच्या माध्यमातून आर्थिक द्रृषटया खूप मोठे झालात .आता आपण गरजवंत समाज बांधवांसाठी प्रामाणिक आणि स्पष्ट भुमिका घ्यावि.लेचिपेचि भुमिका नसावि.50%आमदार,खासदार असतांना समाजाला राजकीय पाठबळ नाही. याचे आता समाजाला आत्मचिंतन करण्याचि वेळ आलि आहे. विचार करा समाजाला तुम्ही वार्यावर सोडले तर समाज आपला सत्तेचा माज जिरवल्या शिवाय रहाणार नाही. कारण समाज शेवटच्या घटका मोजत आहे. विचार करा स्वार्थ सोडा गरजवंत मराठा बांधवांना प्रामाणिक साथ द्या वरवर नाही खोलवर साथ द्या समाजाचा अंत पाहू नका.
पवारांनी बरोबर obc आणि मुस्लिम मतांची तजवीज केलीय, वरतून मराठा समाजाची मते म्हणजे कस लाखाची लीड, हाके शरद पवार चा एकदम खास माणूस आहे, obc ची मते शिंदे फडणवीस च्या विरुद्ध टाकायची आणि मराठा समाज विरोधात आहेच म्हणजे कस नंतर सांगायला मोकळे मी मराठा मातंवर निवडून नाही आलोय, पहिलवानन शेवटचा राखून ठेवलेला डाव टाकलाय
तुमच्या पक्षाची भुमिका स्पष्ट करा.
यांनी अजपर्यंत फक्त टोमणे आणि पोपत पांच्या केल्या आहेत ,नुसते गोलगोल बोलायचे आणि महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देऊन दुसरेच भाषण करत बसायचे.हे फक्त सत्तेत येण्यासाठी राजकारण करणारे उद्यागपती आहेत
जयंत पाटील साहेब सभागृहामध्ये गोंधळ कोणी घातला हा सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे सभागृहात एक वागायचं बाहेर मीडियासमोर दुसरं बोलायचं आणि जनतेसमोर तिसरा बोलायचं आता विधानसभेला कसं बोलायचं ते आम्ही तुम्हाला बरोबर सांगू
मराठा आरक्षण (ओबीसीतून )--जयंत पाटील जातीसाठी काहीतरी योगदान द्या. नाहीतर समाज तुम्हाला पाडणार.
तुम्हा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
बाप्या,,,,
जरागे तुला घेवून श्रीलंका ले घेऊन जाईन आणि त्या सरकारकडे आरक्षण मागणार आहे,,,
नावाला मराठा आहात तुम्ही ओबीसी नेते त्यांच्या समाजाची भुमिका कशी ठामपणे घेत आहेत 😊
बाकी सर्व सरकार मनमानी पणाने मंजूर करत मग आरक्षण मनमानी पणाने सरकार का मंजूर करत नाही.
तुम्ही तर मराठा समजाचं वाटोळं केलं 1994 चा GR
कलाकार नाटक आहे
मराठा समाजातील प्रस्थापित राजकारण्यांच्या दूटप्पी आणि नालायकपणाच्या धोरणामुळेच वारंवार मराठा समाजावर अन्याय झाला आहे..
सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते आरक्षणावर राजकारण करत आहेत.
जय शिवराय
जयंत पाटलाची भूमिका योग्य आहे याचा अर्थ विरोधी पक्षांना आरक्षण द्यायचं आहे पण सत्ताधाऱ्यांना द्यायचं नाही असं दिसतंय
भांडण लावायच काम खर तर तुम्ही केलय
सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांनी निर्णय घ्यावा विरोधी पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही.सरकार किती दिवस मराठा समाजाला व जरांगे दादाला छळणार आहे.कौंगरसवाले मराठा समाजाला आरक्षण देत नव्हते म्हणुन तर भाजपला मराठा समाज 10 वर्षें झाली मतदान करित आहे परंतु भाजपलाही मराठा समाजाला ओबिसी आरक्षण दयायच नसेल तर मराठा समाज भाजपलाही व त्यांच्या मित्रपक्षाला मतदान करणार नाही मग सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही मग कुणीही सत्तेत येऊ आम्हाला काही देणघेणं नाही.
तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी
आरक्षणाचे bill कोणीही मांडू शकते माडा तुम्ही किंवा सरकारने मांडावे दूध का दूध पाणी का पाणी होईल थांबा तुम्हा सगळ्यांना कळेल 288 तुम्हाला घरून पहावे लागणार टीव्ही वर ❤❤❤
आता स्पष्ट झालंय महाविकास आघाडी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे यांनाही यांची जागा दाखवावीच लागेल
एक मराठा लाख मराठा
आहो पाटील साहेब आराक्षणाच वाटुळ तुमचे सर्वो सर्वा साहेबांनी केल
केवीलवाणी प्रकार विरोधीपक्षनेते चा
सगळ्यांना विधानसभेत दाखवुन देऊ 🔥✊🚩
हेच बैठकीत जावून बोलला असता तर बरं झालं असतं..
2024 ला या सर्व पक्षातील आमदारांना घरी बसवा..
सगळे एका माळेचे मणी...
किमान मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून आरक्षण या विषयावर तुम्ही सहमत आहात काय ? एवढ सांगा
हयांना obc मधून देयाच नाही हे स्पष्ट आहे
फक्त आहे हया प्रॉपर्टी मध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न dusre🎂काही नाही शुभेच्छा साहेब....
आमदार निवडणूक हारला तर तो सरपंच होण्याचा प्रयत्न करतो . पण विरोधी पक्षा ने जेंव्हा जेंव्हा चर्चा होईल तेव्हां तेव्हां विरोधी पक्षाने जायला पाहिजे .
सरकारने काय निर्णय घ्यायचा ते घ्यायचा होता विरोधक पुन्हा काय म्हणतात ते कळत होतं जनतेला
जयवंत पाटील यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
बैठकीशिवाय बचतगटाची चर्चा पन पुढे धकत नाही.....विरोधक आणि सत्ताधारी एकच आहेत.
तुमची भूमिका जाहिर करा
जनतेला खेळऊ नका.
खरे विरोधक हेच आहेत.
एकदम थातुर मातुर कारण सांगितलं साहेब तुम्ही, तुम्हाला ओळखलं आता महाराष्ट्राने
सगळे सारखेच आहेत मा विकास आघाडी, महायुती यांना फक्त राजकारण करायचं आहे
मला एक कळत नाही अधिवेशन चालु असताना बाहेर बैठक का घेता.. सरकारने अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर प्रत्येक आमदाराची सहमत घ्यावी.. बहुमत आसेल त्यानुसार निर्णय होईल.
मनोज दादा मुळे तुमचे खासदार वाढले की आला लगेच माज
सर्व नेते एकदा बदला आताचे सर्व 288 आमदार दिल्लीला पाठवा सर
जे बैठकीला नव्हते त्या सर्वांचा हिशोब करा
जयंतराव तूमचा पक्ष असो का सत्ताधारी असो,जो कोणी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाला पाठिंबा देईल त्यानांच मराठा समाज पाठिंबा देईल अन्यथा त्यांना लोकसभेत जो हिसका दाखवला तोच सताधाऱ्यासकट तूम्हाला सूध्दा विधानसभेत दाखवू.
बर जयंत पाटील घेतो आम्ही निर्णय तुम्ही निवांत रहा तुम्ही फेला विरोधी पक्षनेता
छान खेळ चाललाय या महाराष्ट्रात आदरणीय जरांगे दादा, विरोधी पक्ष आणि बहुसंख्य मराठी पत्रकार तुम्ही तिघांनी गेल्या दहा महिन्यांपासून छान काम केलं. फक्त एकमेकांना अडचणीत आणू नका. पत्रकारांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणा बद्दल मत विचारु नये. तसेच आदरणीय जरांगे दादांनाही पत्रकारांनी विरोधी पक्षांच्या मराठा आरक्षण भुमिकेबद्दल जास्त डिवचु नये.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
काय भूमिका मांडल्या कळू द्या की आम्हाला पण. आम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की, मराठ्यांना ओ बी सी मधून आरक्षणास तुमची मान्यता आहे का.
समाज आता तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार जनता उशार आहे पुन्हा फक्त मंथन करणे येवडे तुमच्या हातात राहिल वेळ काडू पणा करुणका समाजाता मोठ्या प्रामाणात असतोष आहे नुसते राजकारण करू नका भविष्याचा प्रश्न आहे
ह्यामुळेच यांचे ढुंगन मोठे आहेत
चर्चाही सभागृहात होयाला पाहिजे कुणाच्या बंगल्यावर नाही
सभापती चर्चा सर्व महाराष्ट्र पाहते बंगल्या मधील नाही
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
जंत पाटील तुझा मालक आणि तुला फक्त राजकारण करायचे आहे.
जेकाय असेल असं बोलन्यापेक्षा स्पष्ट उभे राहने गरजेच होत आता लोक समजुन राहीले आपली कोन कशी वाट लावते
महाविकास आघाडी व महायुती दोघांना विधानसभेला बरोबर मराठा समाज घोडा लावणार हे ध्यानात ठेवा
तुमचं लेखी म्हणणं द्या मग आम्हाला कळेल तुमचं काय आहे ते माहिती अधिकार टाकतो एक मराठा लाख मराठा