भाग २ | महर्षी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर आणि ब्राम्हणेत्तर चळवळ | Sadanand More, Ajit Abhyankar
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #indianhistory #MarathiPodcast #babasahebambedkar
१९२० च्या दशकात टिळकांकडून काँग्रेस गांधींकडे गेली, त्याचसोबत ते दशक गाजवलं, ब्राम्हणेत्तर चळवळ, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयानं!
जाणून घ्या ठीक १०० वर्षांपूर्वी १९२० हे वर्ष भारताच्या इतिहासात काय बदल घडवून गेलं, युगान्त आणि युगान्तर, या विशेष कार्यक्रमात. प्रस्तुतीकरण: डॉ. सदानंद मोरे व प्रा. अजित अभ्यंकर
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
As usual great to listen to Dr More. Sir, would appreciate if you could make your books available on kindle platform as well.
अतिशय उत्कृष्ट इतिहासाची मांडणी..
सदर झालेल्या या सिरीज मधून MPSC ने घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नांची देखील उत्तरे मिळाली.. ❤
सदानंद मोरे सरांसोबत indie journal ने प्रत्येक समाजसुधारकाची माहीती चा एक एक भाग घेतला तर इतिहासाच आकलन होण्यास फायदा होईल🙏🏻🙏🏻
एकांगी विचार सूर जाणवतो...असाच एपिसोड राजर्षी शाहू महाराज व ब्राह्मणेतर चळवळ यावर केला आहे का? जेव्हा राजकीय सामाजिक अभिसरण होत असते..त्यातून विविध पक्ष संघटना समाजाचे प्रतिनिधित्व करतात.... त्यांचा देखील मागोवा घेतला तर आम्ही देखील तो काळ कसा होता याबद्दल विचार करू शकू ❤
200 वर्षे तेच ते.जगांत अशी हिंसक चळवळ
चालु आहे.काही लोकानी राजकीय चळवळ आहे.शाहू फुलेनी राजकीय स्वार्था ब्राम्हणा विरूध्द हिंसक आंदोलन केले.हया अंदोलनाचा परिपाक 1948 चे हत्याकांड झाले.हया अंदोलनाचे समीक्षण न करता हे हलकट प्रयत्न चालु आहे.
काही कमी आणि काही जादा अस हे विवेचन आहे असत काहींना इंग्ज आवडत होते हा मुद्दा महत्वाचा माणूस म्हटला की धर्म जात या गोष्टी धरूनच चर्चा होत असते मोरे आणि अभयणकर हे दोघेही निःपक्षपाती आहेत पण वरील प्रमाणे धर्म जात कानात धरून ऐकलं जात ते नसेल ही परंतु किती तरी वेळा मराठे ब्राम्हण दलित इतर असे भेद येतात मुस्लिम हा देखील स्वातंट्याचा भाग होता हे छाती ठोक सांगायला घाबरतात कारण धर्म
तुम्ही सगळे इतके बेअक्कल लोकांसारखे का बोलता बर? काय घंटा इतिहास आहे त्यांचा... कसले बलिदान दिले की चळवळ उभारली... उगीच बोलायला काही नसते आणि त्यांची बाजू घेऊन पुढारी पणा दाखवायचा .. ज्याचे जितके काम तितकाच वाटा ना.... तुमच्या सारख्या लोकांनी धर्म बदलला नाहीतर बाप बदलला... कुठे बाजू घ्यावी कोणाची कुठे नाही हे तरी कळले पाहिजे की नाही... कोण कट्टर आहे धर्माच्या बाबतीत हे जगाने पाहिले आहे..... थर्ड क्लास विचार नको... टीका जरूर करावी, कौतुक जरूर करावे पण लांगुलचालन अजिबात नाही.... 😊
ये याद यकना मेहनतसे देशको बचाया था जाती बाती तो जानते नही ,सभको खाना बराबरही मीलना यही हमारा धरम है था और रहेगा 0,अगर कोही कूंता भी बिना पेट सोयेगा वो नही हो सकता
ईसके दीमाकमे हमेशा एकही होच रहती थी ,जैसे हीटलर के दीमाकमे यहुदी थे ,वो भी कूच उखाड नही सका ,
बाबा ज2त या टैक्षा खूट काह4
@@avadootmore4948 आधी नीट लिहायला शिक रांगेच्या तुझ्या आईचा भोसडा