जय भीम ..भीम आवाज सुटला विरोधकांच्या कपाळावर घाम फुटला...नवबौधांच्या झळकल्या निळ्या तलवारी...विरोधक पळती माघारी..."बाबा" जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता... खरच सांगतो भाऊ....या भामट्यांनी देखील कपाळावरती निळाच लावला असता...
शिवाजी महाराजाच्यां विचाराची पेरणी करणारे आन्नाभाऊ साठे देशाच्यां बाहेर शिवाजी महाराज कळवले त्यां आन्नाभाऊ साठे याना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏जय आन्नाभाऊ साठे जय लहुजी जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩
मेलेली गुरे ओढायचे सोडून द्य.. या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महारांना सवर्णांच्या रोगाचा कशाप्रकारे सामना करावा लागला याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीस सलाम. हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे.
खूप छान आजच्या समाजामध्ये प्रत्येकाने हरिबाचा रोल करून अतिशय गरजेचा आहे आत्ताच्या आमच्या तरुणाईने हे अण्णाभाऊ च लिखाण वाचलंच पाहिजे जर जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरती या भाऊंनी अतिशय सुंदर व्हिडिओओ बनवलेला आहे असे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे रताच्यााच्या तुरमायला सुद्धा समजेल आपल्या पूर्वजांनी कशा हाल अपेक्षा काढलेले आहेत मग कुठेतरी समाजामध्ये हरिबा सारखे समाज रक्षक उभा होतील कादंबरी ऐकताना त्याकडे बाबासाहेबांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील आपल्या घरावर लक्षण देता सगळं आयुष्य समासासाठी झटलं तेव्हा कुठे हा समाज आज या स्वातंत्र्यात आलेला आहे चे जान आणि आम्हाला राहिलं पाहिजे जय भीम
महार म्हणजे मार्ग दाता हे साहित्य रत्न अण्णा भाऊंनी कथेतून स्पष्ट केले आहे तरी मातंग, चर्मकार, व अनुसूचित जाती जमाती यांनी स्विकारणे गरजेचे आहे. जय शिवराय जय भीम जय अण्णा भाऊ
भावा तुझ्या आवाजात ती feeling ❤️" आहे भावा खरच मी तर तुझा फ्यान झालो आहे भाऊ. भावा तुझ्यात tialent आहे आयुष्यात नक्कीच काहीतरी अद्वितीय कार्य कर.. 👌👌 तुला तुझ्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤️ ☺️ जय भीम जय लहुजी ❤️
मी आठवीला असताना the great अण्णाभाऊ साठेंचा एक धडा होता रशियातील भ्रमंती तो २०१७ साली आणि शिवाजी महाराज यांची एक कविता होती ९वी ला असताना ती पन खुप छान होती
कथा सादरीकरण उत्तम केले आहे माहीत नाही आवज कुणाचा आहे परंतु ज्याचा आहे जबरदस्त... साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलेली कथा एक समता बंधुता लोकशाही सर्वधर्मसमभाव माणुसकी जपणारी माणसे जोडणारी आहे
दीनदलितांच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यात मांडणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे अआणि दलितांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले त्या बाबासाहेबांना शतशः नमन❤💙 जय भीम जय अण्णा ✊
मुर्दा व्यक्ति चळवळ संघटन मिशन यामध्ये कधीच भाग घेत नाही आणि जिवंत व्यक्ति त्यांना कधीच थांबु देत नाही...! विचारवंत लेखणीचा कोहीनूर हीरा साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ आद्यक्रांतिगुरू गुरुवर्य जय हो लहुजी राजे बार-बार सर्वाना प्रणाम🙇👑💛✍️📝🌍
खरच डाॅ बाबासाहेब आंबेडकराचे महार मांग चाभांर भंगी ५९ SC जातीवर अंनत ऊपकार आहेत. या ऊपकाराची जाणीव कोणाकोणाला आहे. कोण्या देवांनी आमच्यासाठी केल नाही ते भीमाने बाबासाहेबांनी आम्हा सर्वासाठी केलय आमचा सामाजिक आर्थिक कोटूंबिक राजकीय विकास फक्त आणि फक्त डाॅ बाबासाहेब आंबेडकरामूळेच झालाय. पण काही बिनडोक नालायक बापाला बाप न म्हणनारे गाढव लोक हे ऊपकार विसरले माजले आणी डाॅ बाबासाहेबांनी सर्वानां बूध्दाचा मार्ग दाखवला. अन काही लोक अजून बामनाच्या ढूंगणाचा मूका घ्यायला जातात. ढूंगणावर लाथा बसल्या तरी सूधारणार नाहीत हे
अण्णाभाऊ साठे यांची चर्चीत असलेली साहित्य आपण आम्हास उपलब्ध करून देत आहात. आपले खूप खूप आभार. या लेखणी च्या शक्ती ने मांग महार चांभार एक होण्याचा विचार करतील ही आशा. धन्यवाद.
माझे आजोबा आमच्या घरातील जुनी लोक आम्हाला सांगायची मेलेली गुरवडायचो आम्ही बैलाचा मास खायची लय वाईट परिस्थिती होती जुनी या कथेत मला असं नवीन काही आढळले नाही हे तर आमचे जुने लोक आम्हाला सांगायचे हे मात्र नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर अवघड होतं बाबा देवाधिदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरज नाही कोणाची आम्हाला जय भारत जय भीम
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाश !!!
शाहिर अण्णाभाऊ साठे यांनी संपूण॔ जीवन स्वाभिमानाने जगले,त्यांच्याच नमुना ही कथा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान अण्णाभाऊनी जीवंत ठेवले...अण्णाभाऊचे अनुयायी या कथेप्रमाणे स्वाभिमानाने जीवन जगावे,,द्या सोडून गुलामी,लाचारी आणि व्हा एक...बघा जीवन आपले सुंदर होईल...👌✍✍
कथेचा शेवट हा संदेश अपूर्ण .न्याय सर्वांना सारखा असतो.दत्ता पाटलाची जनावरे कोंडवाडा मध्ये कोंडून दंड का भरला नाही.नुसती पाटलाने माघार घेऊन गावावरी ल सापळा ह ट विला.
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏 आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
आपल्याला हवी ती पुस्तके किंवा कथा यांविषयी मागणी अथवा मनोगत व्यक्त करण्यासाठी
जाँईन करा आपला टेलिग्राम ग्रुप 🙏
🔸कथा सरीता - t.me/kathasarita1
Very nice story! Great annabhau.👍
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
Ppp
मला माणूस म्हणून जगायची ताकद देणाऱ्या माझ्या देवाला म्हणजे बाबासाहेबांना शतशः नमन...🙏
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
जयभीम
Dev nahi, mahamanav Dr. Baba saheb ambedkar
❤️yes bro
जय भीम ..भीम आवाज सुटला विरोधकांच्या कपाळावर घाम फुटला...नवबौधांच्या झळकल्या निळ्या तलवारी...विरोधक पळती माघारी..."बाबा" जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता... खरच सांगतो भाऊ....या भामट्यांनी देखील कपाळावरती निळाच लावला असता...
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे लोकशाहिर अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक ........
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
शिवाजी महाराजाच्यां विचाराची पेरणी करणारे आन्नाभाऊ साठे देशाच्यां बाहेर शिवाजी महाराज कळवले त्यां आन्नाभाऊ साठे याना आमचा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏जय आन्नाभाऊ साठे जय लहुजी जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩
सुंदर कथा लिहिली आहे अंन्नाभाऊ शेतशेत नमन सुंदर सर्व सुंदर अंति सुंदर जय भीम जय संविधान जय भारत
@@user-rx4ny7vw4c... पण शिवाजी महाराजांना गुरु मानलेला नाही हे लक्षात ठेवां
अण्णा भाऊ साठे यांची लेखणी ही वास्तविक दर्शन घडवणारी धगधगती मशाल आहे जय🙏 भीम
मेलेली गुरे ओढायचे सोडून द्य.. या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महारांना सवर्णांच्या रोगाचा कशाप्रकारे सामना करावा लागला याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीस सलाम. हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे.
सलाम त्या महाराणा करा की जानी क्रांती केली
डॉ. बाबासाहेबांचे या आपल्या दीन दुबळ्या समाजावर कोटी कोटी उपकार आहेत. जय भीम जय अण्णा
खूप छान आजच्या समाजामध्ये प्रत्येकाने हरिबाचा रोल करून अतिशय गरजेचा आहे आत्ताच्या आमच्या तरुणाईने हे अण्णाभाऊ च लिखाण वाचलंच पाहिजे जर जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरती या भाऊंनी अतिशय सुंदर व्हिडिओओ बनवलेला आहे असे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे रताच्यााच्या तुरमायला सुद्धा समजेल आपल्या पूर्वजांनी कशा हाल अपेक्षा काढलेले आहेत मग कुठेतरी समाजामध्ये हरिबा सारखे समाज रक्षक उभा होतील कादंबरी ऐकताना त्याकडे बाबासाहेबांना किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील आपल्या घरावर लक्षण देता सगळं आयुष्य समासासाठी झटलं तेव्हा कुठे हा समाज आज या स्वातंत्र्यात आलेला आहे चे जान आणि आम्हाला राहिलं पाहिजे जय भीम
महार म्हणजे मार्ग दाता हे साहित्य रत्न अण्णा भाऊंनी कथेतून स्पष्ट केले आहे तरी मातंग, चर्मकार, व अनुसूचित जाती जमाती यांनी स्विकारणे गरजेचे आहे. जय शिवराय जय भीम जय अण्णा भाऊ
Tumala maan sanmaan milato ka boudh jhalyanatar ? shevathi lagna karyache aashel tar Tumala parat purva ashrit jatitch jave laghate, vicharna hoth aashelach mahar boudh ka mang boudh ki chambhar boudh Jheva Babashebani boudh Dhamachi diksha ghetali tya velich aapan boudh jhalo phije hoto pan aapalya purvajani adanyani aashalyamule keleli chuki aahe. .Aata Balasheb Ambedkar aani Rajratna Ambedkar hech dusharyanda mothya pramanath Dharmantar kuru shaktat
कागदपत्रांवर हिंदू महार लिहीनं बंद करण्याचा मार्ग सापडेना वाटतं
बरोबर आहे
@@gajanankamble8493 वास्तव. अतिशय अचूक मर्मभेदी बोललात.
महार असलेचा अभिमान बाळगा
उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे.... जय भीम🎉
भाऊ तुझ्या आवाजाला तोड नाहीये खूपच सुंदर जय भीम
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
मी पहिल्यांदाच अण्णाभाऊंना भेटले
अप्रतिम 👍👍👍
Khup chhan
100दिवस शेळी होऊन
जगण्या पेशा 5 दिवस वाघ म्हणून जगा
जय भिम
माणसाला माणुस म्हणून जगन्याचा अधिकार देनार्या महामानवाला शत शत नमन 🙏🙏🥺
जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मज भीमराव.💪
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻नमो बुद्धाय जयमुलनिवाशी🇮🇳🇮🇳🇮🇳 जय संविधान जय अण्णा भाऊ साठे यांनी शत शत नमन..... 💙💙💙💙💙
सर तुम्ही वारणेचा वाघ , फकिरा कादंबरी यावर कथा सादर करा तुमचं स्वागत ❤️🙏
czcams.com/video/gHkkK9Iq0cQ/video.html
@@saralsevabharti76 phakira var film
आन्नाभाऊ. साठे थोर विचारवंत आणि बारा बलुतेदार व शिव छत्रपती यांच्यावर आप्रतीम लेखन
अति उत्तम
बहुजन समाजाचा विकास डॉ बाबासाहेब आंबेडकर. अण्णा भाऊ साठे. व शाहू महाराज. महात्मा फुले या थोर महापुरुषांच्या मुळे झाला आहे
छान कथा आहे. सत्यावर आधारीत आहे.... अण्णाभाऊ साठेंचा उत्कृष्ट लेख.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार अनंत.......वीडियो बद्दल... धन्यवाद..
जय लहुजी , जय भीम , जय शिवराय 🙏
Hi takat babasaheba mudhe ...aali hoti mharamadhe ....jay bhim
हरिबा. या. हुशार. आमच्या. जाती. वंतास. मान. सन्मानचा. जोहार. आताचा. क्रांतिकारी. जयभीम.आण्णा भाऊस. साठे. यांना. कोटी. कोटी. प्रणाम. जयभीम. 🌹🙏🌹🙏🌹
पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगारांच्या हातावर आहे true 💗🥰 I really inspire words
कलेक्टर असवा तर असा देवाला आमच प्रणाम आहे 100 वर्शाचे उधंड आयुष लाभो हिच आमचे गोंदिया किन्नर समाज ची प्रार्थना
भावा तुझ्या आवाजात ती feeling ❤️" आहे भावा खरच मी तर तुझा फ्यान झालो आहे भाऊ.
भावा तुझ्यात tialent आहे आयुष्यात नक्कीच काहीतरी अद्वितीय कार्य कर.. 👌👌
तुला तुझ्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤️ ☺️
जय भीम जय लहुजी ❤️
Jay bhim
फारच छान घडलेले वास्तव अणाभांऊच्या सापळा या कथेमधुन समजले, पुर्वी दलीत बांधवावर झालेल्या अन्यांय अंत्यत वाईट वाटले जय ज्योति जय भिम जय लहुजी
खुप छान कथा आहे माणसाने इतिहास विसरता कामा नये जय भीम जय लहुजी जय अण्णाभाऊ
*अण्णा भाऊ साठे हे माझे सर्वात आवडते साहित्यिक .... मी सातवीत असल्यापासूनच त्यांचे साहित्य वाचत आहे.... बरबाद्या कंजारी ही त्यांची कथा सर्वोत्तम ...
मी आठवीला असताना the great अण्णाभाऊ साठेंचा एक धडा होता रशियातील भ्रमंती तो २०१७ साली आणि शिवाजी महाराज यांची एक कविता होती ९वी ला असताना ती पन खुप छान होती
कुठ मिळतो हा कथासंग्रह तो मो.नं.असेल तर पाठवा
मला खूप अभिमान वाटत आहे डॉ.अण्णा भाऊ साठे दीड दिवस शाळा शिकुन येवढं काही प्रसिद्ध केलं जर आजुन शाळा शिकले असते तर सगळं जग हातात घेतल असतं 😘🚩🚩
अरे काय लिहिलंय ते समजून घे तुला समजलं तर तेव्हा तू जे करशील त्याचा अभिमान बाळग
बाबासाहेब आंबेडकर लवकर गेले,बाबासाहेब असते तर माणसा माणसातील फरक नाहिसा झाला असता.
हेच आपले पूर्वज 🎉
खरच आम्ही फक्त आणाभाऊ तुमच्या मुळे जगतोय 🙏🙏
हरिभाऊ तुमच्या सारखे लढले म्हणुन आज आम्ही ताट मानेनं जगत आहोत.जय भीम जय अण्णाभाऊ.
आण्णा भाऊंच्या लेखणीला तोड नाही..जय भिम
Chan katha sapla
Jay Lahuji Jay Aannabhau
जात वास्तव काय असते हे अण्णा च्या लेखणीतून कळते 👍👍😢
खरच फार वास्तववादी.
फकिरा, वारणेचा वाघ इ पण या फॉरमॅट मध्ये द्या.
नक्की देण्याचा प्रयत्न करु.
कथा सादरीकरण उत्तम केले आहे माहीत नाही आवज कुणाचा आहे परंतु ज्याचा आहे जबरदस्त... साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उतरलेली कथा एक समता बंधुता लोकशाही सर्वधर्मसमभाव माणुसकी जपणारी माणसे जोडणारी आहे
जय लहुजी जय भीम
दीनदलितांच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यात मांडणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे अआणि दलितांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचले त्या बाबासाहेबांना शतशः नमन❤💙 जय भीम जय अण्णा ✊
वास्तववादी कथा... अण्णा भाऊ च्या
धन्यवाद 🙏🙏🙏
जयभीम 💙
मुर्दा व्यक्ति चळवळ संघटन मिशन यामध्ये कधीच भाग घेत नाही आणि जिवंत व्यक्ति त्यांना कधीच थांबु देत नाही...!
विचारवंत लेखणीचा कोहीनूर हीरा साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ आद्यक्रांतिगुरू गुरुवर्य जय हो लहुजी राजे बार-बार सर्वाना प्रणाम🙇👑💛✍️📝🌍
ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं थोडं जरी साहित्य वाचले असेल त्याला या कथेतील मुद्दा बरोबर समजेल सार समजेल. खूप छान
खुप सुंदर कथा वाचन आणखी कथा🎉
जय भीम जय अण्णाभाऊ साठे 🙏❤❤
खूप छान कथा लिहिली माझ्या अण्णा भाऊंनी
खरच डाॅ बाबासाहेब आंबेडकराचे महार मांग चाभांर भंगी ५९ SC जातीवर अंनत ऊपकार आहेत. या ऊपकाराची जाणीव कोणाकोणाला आहे. कोण्या देवांनी आमच्यासाठी केल नाही ते भीमाने बाबासाहेबांनी आम्हा सर्वासाठी केलय आमचा सामाजिक आर्थिक कोटूंबिक राजकीय विकास फक्त आणि फक्त डाॅ बाबासाहेब आंबेडकरामूळेच झालाय. पण काही बिनडोक नालायक बापाला बाप न म्हणनारे गाढव लोक हे ऊपकार विसरले माजले आणी डाॅ बाबासाहेबांनी सर्वानां बूध्दाचा मार्ग दाखवला. अन काही लोक अजून बामनाच्या ढूंगणाचा मूका घ्यायला जातात. ढूंगणावर लाथा बसल्या तरी सूधारणार नाहीत हे
कथेत बामण पात्र कुठेच दिसत नाही
कथेत बामण पात्र कुठेच दिसत नाही
Rt sirji gheto to shwas n khato to gas fakt babasaheb mule
खरच आहे sc मधील सर्व एक झाले पाहिजे असे बाबासाहेब नंतर अण्णा भाऊंनी सांगितले 🙏🙏🙏🙏🙏
🤣🤣🤣10 min Agdi Khalkhlun haslo
Comment Vachun 👏👏👏Pan Satya Parasthiti aahe 👍👍
Jai Bhim 🙏
2014....BA... ला SECOND YEAR LA ... डॉ..बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात अभ्यासक्रमाला होता....वास्तव लेखन अण्णाभाऊ च❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर स्टोरी आहे, अण्णा भाऊ साठे खरंच किती ग्रेट आहे.
महार की कलची गेली ती आजा कार उभी आजा दरात आजा रुबाब आजा मग चांभार दोहराला❤❤
आगा वर काटा आला 1 नंबर 👌👌👌
खुपच छान. असेच विडीओ बनवा. धन्यवाद.
जय लहूजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
🙏🙏🙏🙏
आण्णा भाऊ साठे याचं साहित्य आपल्या जीवनात प्रेरणादायी आहे 🙏जय भीम 🙏जय लहुजी 🙏जय शिवराय 🙏🌹🌹👍👌👌
अप्रतिम कथा आणि त्याहून अप्रतिम कथावाचन
डॉ अण्णाभाऊ साठे ❤
अण्णाभाऊ साठे यांची सर्वोत्कृष्ठ कथा ।
अंगावर काटा उभा राहिला 🙏 साहित्य रत्न 💎आण्णा
Ya Kathe Var Faktt Ekach Bolu Shakte Mansala Manuspan Dile Bhimane🙏Saprem Jay Bhim
Jay bhim 💙
विश्वश्रेष्ठ साहित्यिक डॉ अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन🙏🙏
सर जय भीम तुमच्या आवाजामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे खूप शानदार संवाद साधला आहे आपण व्हिडिओ मध्ये
Revolutionary,poet, novelist, playwriter, and social Reformer vishwa sahitya Samrat lokshahir Anabhau sathe..🙏🙏
कडक जय लहूजी भावा 😍😍🔥🔥🔥🔥
Khup chan
Jay Bhim ✊🇪🇺 Mahar mag chabhar
Anna Bhau likhan chan aaahe.
जय भीम जय लहुजी 🙏☮️☸️💙
🙏❣️ भाऊ साठे 👌👌
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाण तरुण पिढीला अनमोल ठेवा आहे, मनःपूर्वक आभार 🙏🙏
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...
बहुजन समाजाला बाबासाहेबानी अधिकार मिळवून दिले त्याची माहिती अण्णाभाऊंनी साहित्यातून दिले जय शाहू महाराज जयभीम जयअण्णा जयभारत
अण्णाभाऊ साठे यांची चर्चीत असलेली साहित्य आपण आम्हास उपलब्ध करून देत आहात. आपले खूप खूप आभार. या लेखणी च्या शक्ती ने मांग महार चांभार एक होण्याचा विचार करतील ही आशा. धन्यवाद.
माझे आजोबा आमच्या घरातील जुनी लोक आम्हाला सांगायची मेलेली गुरवडायचो आम्ही बैलाचा मास खायची लय वाईट परिस्थिती होती जुनी या कथेत मला असं नवीन काही आढळले नाही हे तर आमचे जुने लोक आम्हाला सांगायचे हे मात्र नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर अवघड होतं बाबा देवाधिदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरज नाही कोणाची आम्हाला जय भारत जय भीम
स्वराज ! दिल को खुश रखने को यह खयाल अच्छा है !!
खुप छान .... कधी आपल्याला पुस्तक वाचायला वेड मिळाला नाही .....तर असली कार्टून स्वरूपात स्टोरी ऐकायला बघायला छान ...... एक नालेज मिळते ...
सर तुमचा आवाज एकदम छान माहीती काळजाला भिडणारी मानाचा जय भीम
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाश !!!
शाहिर अण्णाभाऊ साठे यांनी संपूण॔ जीवन स्वाभिमानाने जगले,त्यांच्याच नमुना ही कथा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान अण्णाभाऊनी जीवंत ठेवले...अण्णाभाऊचे अनुयायी या कथेप्रमाणे स्वाभिमानाने जीवन जगावे,,द्या सोडून गुलामी,लाचारी आणि व्हा एक...बघा जीवन आपले सुंदर होईल...👌✍✍
I love you Babasaheb
भावा तु कदमपाटील नाही काय
जय अण्णा जय भीम
Jay bhim..Jay anna bhau..
अण्णाभाऊ साठे हे थोर लेखक होते.
भाई तुझ्या आवाजात दर्द हाय
फॅन झालो मी तुझा........✨💞❣️
🙏🙏🙏
कथेचा शेवट हा संदेश अपूर्ण .न्याय सर्वांना सारखा असतो.दत्ता पाटलाची जनावरे कोंडवाडा मध्ये कोंडून दंड का भरला नाही.नुसती पाटलाने माघार घेऊन गावावरी ल सापळा ह ट विला.
Jai. Bhim
जय लहुजी जय अण्णा भाऊ 💛
Supar
कथानक छान पध्दतीने सादरीकरण केले.👍👍👌👌💐💐
Jay.bhim ....jay bhim.....jay bhim
खुप छान कथा
Super se bhi uper
सुंदर कथा
अण्णा भाऊंनी कथेतून वास्तविकता मांडली आहे व महार हे किती स्वाभिमानी होते हे सांगितले आहे..
अण्णा भाऊच्या लिखाण कार्यास जयभीम🙏
जय भीम जय अण्णाभाऊ
जय लहुजी जय आण्णा भाऊ साठे
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏
आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
Khupch chan 👌💯♨️☑️💙💜😍 Jay shivray Jay bhim Jay Savidhan Jay Hind Jay Bhart ❣️🙏💐🌸
आज भारतात हिंदू ला फक्त मांगासवर्गियाची भीति आहे
Jay bhim...! Jay vigyan....!
Manav manav ek saman.!
साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साहेब साठे विनम्र अभिवादन उठा बंधुनो जग बद्ला घालुन घाव नाहीतर मणिपुर डोंगरवरुंंन खाली उतरत आहे