💯💯💯 टक्के खरेच बोललात तुम्ही आणि परखड मत मांडले त्याबद्दल पहिले मनसे धन्यवाद 🌹🙏 तुम्ही सांगितले तशी जर महाराष्ट्र राज्यातील मतदार राजा व मराठी माणूस जागे होणे ही अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याला त्याची गरज आहे .
कदाचित त्यामुळेचलोक फक्त ऐकायला येत असावेत. आणि मत देत नसावेत. अहो साहेब राजकारणात आलात मग ताकाला जाऊन भांड कशाला लपवता. मत मागितलेत म्हणून ती काही लाचारी किंवा गुन्हा नाहीये.
व्वा साहेब अतिशय तंतोतंत आणि एकदम परफेक्ट खरं बोललेत आपण सर्वजणानी एकमतांनी विचार करावा आणि एक मताने मनसेला निवडून द्यावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे सर्व मतदारांनी जागे व्हावे आपण सर्वांना आतापर्यंत संधी दिली एक वेळ यांना सुद्धा द्यावी जय मनसे
सूर्यवंशी साहेब, आपली विषय मांडणी अत्यंत उत्तम आहे असते आम्ही नियमित बघतो. परंतु बडवे बद्दलचा वाक्यप्रचार वापरणे नाही आवडले. किमान तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नाही
रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. पण नियोजन, alignment, छेद, उतार, वळणे... सगळ्यात चुकलेला आहे. अभियंत्यांनी तर माती खाल्ली आहेच, शिवाय स्थानिक नेत्यांनीसुद्धा ठेकेदारांमार्फत अडवणूक केली आहे.
मुंबईत मनपा निवडणूकीत मनसे सत्तेवर आली पाहिजे म्हणजे कमिशन जगणारे उघडे पडतील आणि मुंबई महापालिका मध्ये मराठी माणसाला आदर मिळेल . किमान ह्या साठी तरी मनसे पालिकेत सत्तेत बसायला हवी .👍🙏
काही असेल पण राज साहेब ठाकरे यांच हा नेत्याला स्व बाळासाहेब ठाकरे यांचे शिक्षण आहे लहानपणापासून काकांचे कारकीर्दीत खरा वारसदार म्हणून ओळखल्या जात आहे जय मनसे जय राज साहेब ठाकरे
आता परिवर्तन घडवून आणले पाहिजे एक संधी दिली पाहिजे मतदार बंधू भगिनींनो निदान सरकारला जाब विचारण्याकरीता सक्षम विरोधी पक्ष पाहिजे जनतेने बोध घेऊन मतदान करावे ही विनंती🙏😊 प्रभाकर सुयँवंशी👏✊👍 अतिशय मुद्देसूद विश्लेषण केले धन्यवाद जय महाराष्ट्र
Sir, excellent analysis. In Maharashtra, there is no opposition party which is fighting for common people problems. Every party is looking for benefits of the power. Now the people has to think about it seriously.
मी आवर्जून तुमचे व्हिडिओ बघत असतो. क्वचितच तुमचे विश्लेषण पटत नाही त्यापैकी आजचा व्हिडिओ आहे. राज ठाकरे जसे भरकटलेल्या पक्षाचे संस्थापक आहेत तसेच तुमचे आजचे विश्लेषण मला भरकटलेले वाटले..खूप निराशा झाली..
एकदम परफेक्ट विश्लेषण काही राजकीय मंडळी मुद्दामून मनसेला बदनाम करत असते। मनसे एक स्वतंत्र पक्ष आहे हे राज ठाकरे यांच्या आजपर्यंत च्या भूमिकेतून स्पष्ट दिसत
मग काय तुमच्या घरात असतो ? शरम नाहीच का जराही? 9 वर्षात काम तुमच्या बा ने केल ? की मनसेने केल? किमान ...किमान मतदारांनीच बहूमताने तिथवर पोचवल ह्याच तरी भान ठेवा? आता संविधानीक उच्च पदावर बसवलेत न? मग, बसतो काय, तुमच्या वडिलांऐवजी "तुझ्या बापाला" आस बोलल तर पेटताच,न तुम्ही? मग तीच भावना पंतप्रधान पदावरच्या माणसांबद्दल आहे... मतदारांच्या माणसांवर बोललात तर तुमच्या वैयक्तिक आवडीवर आसाच शाब्दिक हल्ला होणारच !! तुमच्या मतांचा / विचारांचा जर आदर व्हावा वाटत असेल तर तुम्हीही तस्सच वागलच पाहीजे...**लक्षात ठेवा तुम्ही बोलताना आरशांसमोरच बोलत आहात आसच समजा ..
सर तुम्हाला आणी मला खुप सहानभुती आहे राज साहेबददल,देव करो त्यांची आणी आपली इच्छा पुर्ण करो..आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणी आपला हा महारास्ट्र उजळून निघो,ही ईश्वर चरणी प्रार्थना
सूर्यवंशी साहेब एकदम बरोबर बोलताय तुम्ही राज साहेब असं व्यक्तिमत्व आहे जे ज्याला समजलं त्याला समजलं आहे तुम्ही आकार डिझाईन करता साहेब मला एक तरी नेता महाराष्ट्राच्या हिताचं बोललेला असा दाखवा तुम्ही राज साहेब म्हणजे महाराष्ट्र जरी मीडियामध्ये बडवे असेल ना सर तर तुम्ही काही लोकं खूप चांगले आहात तुम्ही लोकांनी राज साहेबांना असा सपोर्ट करा ना महाराष्ट्रात राज साहेबांची सत्ता आलीच पाहिजे महाराष्ट्राच्या मुलांबद्दल मुलींबद्दल लोकांबद्दल ची राज साहेबांच्या मनात कळकळ आहे ना ती एक तरी नेत्यां मध्ये आहे का मला सांगा तुम्ही सर तुम्ही जे काही विषय मांडतांना ते खूप आवडतं मला मी तुमचा फॅन आहेत पण राज साहेबांचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही मला त्यांची सगळी भाषण सगळ्या गोष्टी ब्लू प्रिंट एकदा परत तुम्ही आकार डीजे मांडावी अशी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जरा साहेब ठाकरे❤❤❤❤
मागे एकदां भाऊ असंच राज बद्दल कौतुक करत होते. तेंव्हापासून माझ्या मनांत ही कल्पना आली होती, की, राज ठाकरे हे, विरोधी पक्ष म्हणून योग्य कामही करतील. आणि योग्य ठरतील सुध्दां. जय श्रीराम!
🙏Sir नक्कीच,या वेळी जनतेने ठोस विचार केला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांचे काही खरं नाहीय. यांच्यावरचा विश्वास उडत चाललाय. Bjp नी ncp च्या भ्रष्ट्र नेत्यांनाच मंत्रिपदी बसवले, किती चेष्टा आणि दिशाभूल करतायत जनतेची. नक्की मनसेची लोकांनी दखल घेतली पाहिजे.
या सर्व बाबी विचारात घेण्यासारख्या आहेत. नक्कीच राजसाहेब एक प्रदीर्घ विचारांचे नेते आहेत . एकदा तरी मनसेला साथ द्यायला हवी... हीच ती योग्य वेळ अन् संधी... उघडा डोळे अन् बघा मनसे....🚩👑💪
धन्यवाद सर, तुमच्या सारखे पत्रकार राज ठाकरे ह्यांच्या विषयी त्यांची बाजू घेऊन बोलतात. बरे वाटले. एकदा राज ठाकरे यांना एक हाथी सत्ता देऊन जनतेने बघावं.. नक्कीच काहीतरी चांगलं होईल. आणि नाहीच आवडलं तर पुन्हा ५ वर्षांनी निवडणुका आहेतच..
पण Sir, ,,, महाराष्ट्राच्या जनतेनं एकदा दिले होते मनसे चे काही आमदार निवडून , पण पुढे ते जवळ जवळ सगळे आमदार राज यांना सोडून का गेले??? ह्या प्रश्नाचे उत्तर सगळा महाराष्ट्र मागतोय.
सगळं महाराष्ट्र नाही मागत रे तुला पाहिजे उत्तर आणी कोणी नाही सोडून गेले प्रवीण दरेकर आणी नाशिक चे वसंत गिते सोडले तर राहिलेले आमदार निवडून आले नाही राजू पाटील सोडले तर जे आमदार सोडून बीजेपीट गेले त्यांची हलत पण असो तु तुझा बघ
मी सांगतो काय झाल ते नाशिकला जे काम केली त्यात कोणाला भ्रष्टाचार करायला भेटला nay तर मग आता आपले खिसे कसे बरायचे यासाठी सगळे जण खोक्यांच्या पक्ष्यात गेले
@@adnyat तुम्ही ज्यांना निवडून दिलंय ते महाराष्ट्र मस्त सांभाळतंय याची त्याची धुनी काढत या पक्षाला फोड त्या पक्षाला फोड खोके काय ईडी काय अजून काय काय यातच वर्ष चालले आहे वाया जनतेशी देणे घेणे नाही त्यात तुम्ही अश्या कमेंट करून तुमच्या अपयशावर पडदा टाकतंय विधान भावनात जनतेचे प्रश्न मांडायचे तर तिथे पण एकमेकांवर तुटून पडतात. विधान भावनात फक्त एकच वाघ जनतेसाठी डरकाळी फोडतो आमदार राजू पाटील मनसे.
राज ठाकरे उत्तम कलाकार, स्पष्टवक्ते राजकारणी आहेत मान्य, पण चांद्रयान मोहिमेवर जी टीका केली ती नाही आवडली...पुत्राच्या तोडफोडीचं समर्थन करतात ते पटत नाही... बाकी ते उत्तम विरोधी पक्ष म्हणून पुढे येऊ शकतात
केवळ मनोरंजन करणारी भाषणं करून काय फायदा ? चला मी देतो म न से ला मतं फक्त खालील प्रश्न सोडवा. सत्ता आली तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, आरोग्य मंत्री कोण होणार तेवढं सांगा.
राज साहेबांकडे ओघवती भाषा शैली आहे,मुद्दे पण आहे अभाव आहे तो सातत्याचा.श्रावण सरी सारखे ते बरसतात आणि नंतर कोरडे ठाक.कार्यकर्त्यांना नेत्याचा आदर असावा, धाक नको. इथेच गोची होते.
वाह प्रभाकर जी वाह..!! अतिशय चपखल विश्लेषण केलंत. चिखल झालेल्या महाराष्ट्रातील राजकारणात आशेचं कमळ म्हणजे स्वतंत्र विचारांचा आणि अस्तित्व असलेला एकमेव पक्ष म.न.से. यांना एका संधीची गरज आहे आणि जनतेने त्यांना द्यावी हीच ईच्छा आहे.
अतिशय योग्य मुद्दा साहेबांनी उचललाय साहेबांनी मराठी माणसाच्यां नेहमीच सोबत राहले आहेत आणी राहणार मराठी माणसांनी यावेढेस राज साहेबांच्या मनसे पक्ष निशाणी रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य चे रक्षण करत राहावेत राज साहेब छत्रपतीचे शिवाजी महाराज यांचे याच्या नियमाने चालणारे आहेत म्हणून मराठी लोकांनी हिंदवी स्वराज्यात राहणाऱ्या जनतेने राज साहेबांना आपल योग्य मत द्यावे हिच माझी मनापासून इच्छा... जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मतदानच घेऊ नका, सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करुन आमदार व खासदार निश्चित करावेत आणि त्यांना वंशपरंपरेने आमदारकी आणि खासदारकी बहाल करावी.म्हणजे जनतेलाही त्रास होणार नाही.मत कोणालाही दिले तरी नंतर सगळेच एकत्र येऊन काहीही करतात.
मुंबई - गोवा महामार्ग हा जमीन अधिग्रहण या मोठ्या कचाट्यात सापडला आहे.. आणि याला वाईट वाटेल पण तेथील वंशपरंपरागत अतिशय टोकाचा आडमुठेपणा हाच आहे.. मी पण तिकडला च म्हणून सांगतोय.
It may sound like a hate comment, but Raj Thackeray is a part time politician. People like DF, Eknath Shinde and Ajit Pawar are 24/7 actively involved in political activities. You may disagree with them on many fronts, but they will always win by miles in politics unlike Raj Thackeray.
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या पद्धतीने पक्ष चालवला तर त्याच्या प्रगतीला मर्यादा नक्की आहेत. त्यांनी पक्ष बांधणी जर भाजप किंवा कम्युनिस्ट यांच्या पद्धतीने बांधला आणि स्वत:च्या कुटुंबा पलीकडे नेतृत्व ठेवले तर मनसेला मरण नाही. कारण मग पक्ष फक्त राज यांच्या विचारांवर अवलंबून राहणार नाही असं वाटतं.
टोलनाका का फोडला ना ते आधी समजून घे भावड्या मग तुझ अर्धवट ज्ञान पाजळ टोलनाक्याचे काही नियम असतात ते फॉलो नाही झाले फास्ट टॅग स्कॅन नाही झाला हा दोष टोल चा जेव्हा फास्ट टॅग स्कॅन नाही होत तेव्हा १० सेकंड च्या वर कोणत्याही गाडीला सोडावे लागते अन यांनी मुद्दाम अमित ठाकरेंना राखडवून ठेवले त्यावर रिऍक्शन म्हणून टोल फुटला
मुलाला कितीजण ओळखत असतील ते माहीत नाही पण बापाच्या जिवावर तोडफोड करणे हे योग्य वाटत नाही. टोल भरण्याइतके पैसे नसावेत की माजोरीपणा आडवा येतो. यातून काय संदेश पसरला याचा विचार होईल काय. यामुळेच आणखीन लोक दुरावणार
राज ठाकरे साहेब खोके देत नाही मिडीयाला पण झक मारत राज ठाकरे साहेब यांची सभा लाईव्ह दाखवने भाग पडते मीडिया ला
हो TRP वाढते, वेगळी कॉमेडी बघायला मिळते काहीतरी.
असा राजकीय कॉमेडियन होणे नाही!
😊😊😊😊 एकदम बरोबर
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤💯💯💯💪💪💪👍👌💘🚂🚂🚂🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरं आहे एकदा तरी मनसेला मतं द्यायला पाहिजे नाहीतरी बाकीच्या पक्षांचं काय चाललंय ते आपण पाहतोच आहे
फक्त आणि फक्त राज ठाकरेंमधेच दम आहे जनतेच्या समस्यावर बोलण्याची आणि काम करण्याची,
राज्य ठाकरेंचं असावं पण सत्ता धिश ठाकरे नसावेत कारण आम्ही ठाकरे नावाचा मुख्यमंत्री आम्ही बघितला अडीच वर्ष वाट लावली ठाकरे नावाची
मनसे ने कोणाशीच युती करू नये! नाहीतर फसगत होईल! लोकांची मने फाटतील!
💯💯💯 टक्के खरेच बोललात तुम्ही आणि परखड मत मांडले त्याबद्दल पहिले मनसे धन्यवाद 🌹🙏 तुम्ही सांगितले तशी जर महाराष्ट्र राज्यातील मतदार राजा व मराठी माणूस जागे होणे ही अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याला त्याची गरज आहे .
राज साहेब मत मागायला नाही मत मांडायला येतात,....
कदाचित त्यामुळेचलोक फक्त ऐकायला येत असावेत. आणि मत देत नसावेत. अहो साहेब राजकारणात आलात मग ताकाला जाऊन भांड कशाला लपवता. मत मागितलेत म्हणून ती काही लाचारी किंवा गुन्हा नाहीये.
Sponsored मतं मांडणाऱ्यांना जनता मत देत नाही 😅
@@aparnabhide2725
Tumhi kontya party chya aahat
@@yatinpawar6835
Only BJP
मग निवडणूक कशाला लढवतात? नुसतीच भाषणं ठोकून मतं मांडायची ना उमेदवार न देता? राजकारणात arrogance नाही चालत.
व्वा साहेब अतिशय तंतोतंत आणि एकदम परफेक्ट खरं बोललेत आपण सर्वजणानी एकमतांनी विचार करावा आणि एक मताने मनसेला निवडून द्यावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे सर्व मतदारांनी जागे व्हावे
आपण सर्वांना आतापर्यंत संधी दिली एक वेळ यांना सुद्धा द्यावी जय मनसे
सूर्यवंशी साहेब, आपली विषय मांडणी अत्यंत उत्तम आहे असते आम्ही नियमित बघतो. परंतु बडवे बद्दलचा वाक्यप्रचार वापरणे नाही आवडले. किमान तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नाही
मुंबई गोवा हायवे हा संपूर्ण फक्त सिमेंट काँक्रीट चा केला तरच टिकाऊ राहू शकतो 🙏अति पाऊस हा डांबराला खडी पासून वेगळा करतो
👍
सिमेंट चा रस्ता बांधल्यावर कोकणातील लोक लवकर स्वर्गात पोहोचतील, त्यापेक्षा डांबरी रोड चांगले करावेत.
@@2347162 साहेब सिमेंट चा रस्ता केल्यावर त्यावर सुद्धा एक डांबराचा थर देता येतो मी पंधरा वर्षे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वापरत आहे 🙏
रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. पण नियोजन, alignment, छेद, उतार, वळणे... सगळ्यात चुकलेला आहे. अभियंत्यांनी तर माती खाल्ली आहेच, शिवाय स्थानिक नेत्यांनीसुद्धा ठेकेदारांमार्फत अडवणूक केली आहे.
बाळासाहेब ठाकरे ना आम्ही राजसाहेब ठाकरे मध्ये बघतो आम्ही निर्भीड बोलणे स्पष्ट बोलणे सगळे सारखेच 👌🏻👌🏻
मुंबईत मनपा निवडणूकीत मनसे सत्तेवर आली पाहिजे म्हणजे कमिशन जगणारे उघडे पडतील आणि मुंबई महापालिका मध्ये मराठी माणसाला आदर मिळेल .
किमान ह्या साठी तरी मनसे पालिकेत सत्तेत बसायला हवी .👍🙏
एकदम बरोबर analysis ✅💯👍
राज ठाकरे सत्तेत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजप ने लोकशाही च वाटोळं केलं आहे. मीडिया विकत घेतली आहे भाजपने..💯💯
🤣🤣
मनसे व शिवसेना एकत्र आले तर राज ठाकरे शिवसेना प्रमुख व शिंदे साहेब मुख्यमंत्रीपदी कायम रहावेत,ज्या कारणासाठी शिवसेनेतुन बाहेर पडले त्याला न्याय मिळेल.
म्हणजे मेहनत शिंदेंची आणि मिरवणार राज ठाकरे
काही असेल पण राज साहेब ठाकरे यांच हा नेत्याला स्व बाळासाहेब ठाकरे यांचे शिक्षण आहे लहानपणापासून काकांचे कारकीर्दीत खरा वारसदार म्हणून ओळखल्या जात आहे जय मनसे जय राज साहेब ठाकरे
सामान्य माणसाच्या समस्या परखडपणे मांडणारा दुसरा कोणता नेता दाखवा राज ठाकरे सोडून इतरांना पैसे कमवण्यातून वेळ तर मिळाला पाहिजे
राज ठाकरे + बाळासाहेब ठाकरे = कट्टर मराठी हिंदुत्ववादी... ⛳️🔥🙏
आता परिवर्तन घडवून आणले पाहिजे एक संधी दिली पाहिजे मतदार बंधू भगिनींनो निदान सरकारला जाब विचारण्याकरीता सक्षम विरोधी पक्ष पाहिजे जनतेने बोध घेऊन मतदान करावे ही विनंती🙏😊 प्रभाकर सुयँवंशी👏✊👍 अतिशय मुद्देसूद विश्लेषण केले धन्यवाद जय महाराष्ट्र
अगदी बरोबर बोलात खरंच खूप वाईट वाटत सध्याच्या परिस्तितीवर खरंच त्याला एकच पर्याय राज साहेब ठाकरे 🙏🙏
राजसाहेब ठाकरे सारखा नेता होणार नाही एकदा तरी जनता जनार्दन पूर्ण सत्ता दिलास राज्य सफल होईल
अगदी योग्य विश्लेषण आणि प्रबोधन.👍🏻
मनसे कडून तोडफोड झाली की यांना झोंबते, पण खंड्यान मुळे अपघात होऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले मात्र यांना दिसत नाहीत!
प्रभाकरजी लावरे तो vidio अजुन मी
विसरलेलो नाही हा ठाकरे काय सांगतोय
याला घरी बसवा आपनास प्रणाम
(एक फौजी)
Right
दोन ठाकरे एकत्र येवु शकतात यानचा
काही नेम नाही दोघाना पण घरी बसवा
Sir, excellent analysis. In Maharashtra, there is no opposition party which is fighting for common people problems. Every party is looking for benefits of the power. Now the people has to think about it seriously.
मी आवर्जून तुमचे व्हिडिओ बघत असतो. क्वचितच तुमचे विश्लेषण पटत नाही त्यापैकी आजचा व्हिडिओ आहे. राज ठाकरे जसे भरकटलेल्या पक्षाचे संस्थापक आहेत तसेच तुमचे आजचे विश्लेषण मला भरकटलेले वाटले..खूप निराशा झाली..
तू भरकटला असशील म्हणून तुला तसं वाटतं
एकदम परफेक्ट विश्लेषण
काही राजकीय मंडळी मुद्दामून मनसेला बदनाम करत असते।
मनसे एक स्वतंत्र पक्ष आहे हे राज ठाकरे यांच्या आजपर्यंत च्या भूमिकेतून स्पष्ट दिसत
अतिशय योग्य विश्लेषण,ह्यांना जनतेशी काहीही देणघेण नाही.
साहेब, 100% अगदी सत्य आहे!
आपले राज ठाकरेंबद्दलचे 'समर्थक' मत मला बिलकुल पटले नाही.
बरोबर आहे सर तुम्ही मांडलेल मत,मनसेला मतदान होणार यावेळेला,पण ऊमेद्वार समजंस व्रूत्तीचा असला पाहिजे...
राजसाहेबांनी दिवसातून मोदींच्या अर्धा दिवस जरी काम केले महाराष्ट्र ढवळला तर महाराष्ट्रात नक्कीच राजसाहेबांचे राज्य असेल.
अगदी खरंय!
जर केलं तर !!!!! या हिशोबाने नाशिक म न पा मध्ये किती मिनिट काम केलं असेल?
मोदी काम करायला देशात असतो का
@@bharatpansare5515 काम झालेलं हवं आहे का मोदी देशात ? एकदा काय ते ठरवा.
मग काय तुमच्या घरात असतो ? शरम नाहीच का जराही? 9 वर्षात काम तुमच्या बा ने केल ? की मनसेने केल? किमान ...किमान मतदारांनीच बहूमताने तिथवर पोचवल ह्याच तरी भान ठेवा? आता संविधानीक उच्च पदावर बसवलेत न? मग, बसतो काय, तुमच्या वडिलांऐवजी "तुझ्या बापाला" आस बोलल तर पेटताच,न तुम्ही? मग तीच भावना पंतप्रधान पदावरच्या माणसांबद्दल आहे... मतदारांच्या माणसांवर बोललात तर तुमच्या वैयक्तिक आवडीवर आसाच शाब्दिक हल्ला होणारच !!
तुमच्या मतांचा / विचारांचा जर आदर व्हावा वाटत असेल तर तुम्हीही तस्सच वागलच पाहीजे...**लक्षात ठेवा तुम्ही बोलताना आरशांसमोरच बोलत आहात आसच समजा ..
सर तुम्हाला आणी मला खुप सहानभुती आहे राज साहेबददल,देव करो त्यांची आणी आपली इच्छा पुर्ण करो..आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणी आपला हा महारास्ट्र उजळून निघो,ही ईश्वर चरणी प्रार्थना
सुंदर, समर्पक आणि अचूक विश्लेषण प्रभाकर sir. Keep it up. As long as you keep an independent journalistic viewpoint, your credibility is unshakable.
सूर्यवंशी साहेब एकदम बरोबर बोलताय तुम्ही राज साहेब असं व्यक्तिमत्व आहे जे ज्याला समजलं त्याला समजलं आहे तुम्ही आकार डिझाईन करता साहेब मला एक तरी नेता महाराष्ट्राच्या हिताचं बोललेला असा दाखवा तुम्ही राज साहेब म्हणजे महाराष्ट्र जरी मीडियामध्ये बडवे असेल ना सर तर तुम्ही काही लोकं खूप चांगले आहात तुम्ही लोकांनी राज साहेबांना असा सपोर्ट करा ना महाराष्ट्रात राज साहेबांची सत्ता आलीच पाहिजे महाराष्ट्राच्या मुलांबद्दल मुलींबद्दल लोकांबद्दल ची राज साहेबांच्या मनात कळकळ आहे ना ती एक तरी नेत्यां मध्ये आहे का मला सांगा तुम्ही सर तुम्ही जे काही विषय मांडतांना ते खूप आवडतं मला मी तुमचा फॅन आहेत पण राज साहेबांचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही मला त्यांची सगळी भाषण सगळ्या गोष्टी ब्लू प्रिंट एकदा परत तुम्ही आकार डीजे मांडावी अशी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जरा साहेब ठाकरे❤❤❤❤
मागे एकदां भाऊ असंच राज बद्दल कौतुक करत होते. तेंव्हापासून माझ्या मनांत ही कल्पना आली होती, की, राज ठाकरे हे, विरोधी पक्ष म्हणून योग्य कामही करतील. आणि योग्य ठरतील सुध्दां. जय श्रीराम!
🙏Sir नक्कीच,या वेळी जनतेने ठोस विचार केला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांचे काही खरं नाहीय. यांच्यावरचा विश्वास उडत चाललाय. Bjp नी ncp च्या भ्रष्ट्र नेत्यांनाच मंत्रिपदी बसवले, किती चेष्टा आणि दिशाभूल करतायत जनतेची. नक्की मनसेची लोकांनी दखल घेतली पाहिजे.
या सर्व बाबी विचारात घेण्यासारख्या आहेत. नक्कीच राजसाहेब एक प्रदीर्घ विचारांचे नेते आहेत .
एकदा तरी मनसेला साथ द्यायला हवी...
हीच ती योग्य वेळ अन् संधी...
उघडा डोळे अन् बघा मनसे....🚩👑💪
साहेब हे सर्व जरी खरे असले तरी चांद्रयान बद्दल केलेले विधान हे बालिश नाही का?असे असेल तर बळबुद्धव ठाकरे आणि यांच्यात फरक काय?
काय विधान? आमच्या ऐकण्यात नाही आले,म्हणून सांगा. कळले पाहिजे सर्वांना...
आम्हाला पण सांगा ना 😀
तुम्हीच त्यांचे भाषण समजून घ्या जर आक्षेपार्ह वाटले तर कॉमेंट करा मला वाटले म्हणून मी कॉमेंट केलीय बाकी मला वाद घालायचा नाही.ज्याची त्याची समज
धन्यवाद सर, तुमच्या सारखे पत्रकार राज ठाकरे ह्यांच्या विषयी त्यांची बाजू घेऊन बोलतात. बरे वाटले.
एकदा राज ठाकरे यांना एक हाथी सत्ता देऊन जनतेने बघावं.. नक्कीच काहीतरी चांगलं होईल. आणि नाहीच आवडलं तर पुन्हा ५ वर्षांनी निवडणुका आहेतच..
साहेब आपले खूप खूप अभिनंदन व आभार
एकदम योग्य आणि सटीक विश्लेषण❤
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩🔥 जय मनसे 🚩🚩🔥 जय मनसे 🚩🚩🔥 जय मनसे 🚩🚩
बरोबर बोलले राज ठाकरे साहेब 1000%
राज साहेब जनतेच्या मनात आहे जय मनसे 👍👌
हो विरोधीपक्ष नेते पदी मनसे हवा❤
पण Sir, ,,, महाराष्ट्राच्या जनतेनं एकदा दिले होते मनसे चे काही आमदार निवडून , पण पुढे ते जवळ जवळ सगळे आमदार राज यांना सोडून का गेले??? ह्या प्रश्नाचे उत्तर सगळा महाराष्ट्र मागतोय.
सगळं महाराष्ट्र नाही मागत रे तुला पाहिजे उत्तर आणी कोणी नाही सोडून गेले
प्रवीण दरेकर आणी नाशिक चे वसंत गिते सोडले तर
राहिलेले आमदार निवडून आले नाही राजू पाटील सोडले तर
जे आमदार सोडून बीजेपीट गेले त्यांची हलत पण असो
तु तुझा बघ
मी सांगतो काय झाल ते नाशिकला जे काम केली त्यात कोणाला भ्रष्टाचार करायला भेटला nay तर मग आता आपले खिसे कसे बरायचे यासाठी सगळे जण खोक्यांच्या पक्ष्यात गेले
ठाकरेंच्या पोरांना स्वतःची माणसे सांभाळता येईना आणि म्हणे महाराष्ट्र सांभाळणार 😂
@@adnyat बरोबर 😂😂😂
@@adnyat तुम्ही ज्यांना निवडून दिलंय ते महाराष्ट्र मस्त सांभाळतंय याची त्याची धुनी काढत या पक्षाला फोड त्या पक्षाला फोड
खोके काय ईडी काय अजून काय काय यातच वर्ष चालले आहे वाया
जनतेशी देणे घेणे नाही
त्यात तुम्ही अश्या कमेंट करून तुमच्या अपयशावर पडदा टाकतंय
विधान भावनात जनतेचे प्रश्न मांडायचे तर तिथे पण एकमेकांवर तुटून पडतात.
विधान भावनात फक्त एकच वाघ जनतेसाठी डरकाळी फोडतो आमदार राजू पाटील मनसे.
पण राज साहेब यांनी शिंदे साहेब यांना सपोर्ट केला पाहिजे.मुख्यमंञी best आहेत
Nkki
Hood
आता कुठलाच पक्ष नको , फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे 🔥🔥 🔥
कहो दिल से एक बार मनसे
फक्त मनसे मरेपर्यंत मनसे.
प्रभाकर जी. धन्यवाद.
अहो मनसे कार्यकर्त्यांनी जर राष्ट्रीय संपत्तीची नासधूस थांबवली तर त्यांना कोणी तरी मत द्यायचा विचार करेल.
एवढं कोणता ताज महाल बांधून ठेवलंय सरकारने आणि तो मनसेने तोडला?...1 रुपयाचं काम केलं नाहीये आणि म्हणे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केले
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩🔥
BJP वर चेक ठेवण्यासाठी आम्ही MNS लाच मतदान करणार
राज ठाकरे यांना मतदान करा, नक्कीच महाराष्ट्र देशात नंबर 1 असेल
हिंदुजननायक... ⛳️🔥🙏
राज ठाकरे उत्तम कलाकार, स्पष्टवक्ते राजकारणी आहेत मान्य, पण चांद्रयान मोहिमेवर जी टीका केली ती नाही आवडली...पुत्राच्या तोडफोडीचं समर्थन करतात ते पटत नाही... बाकी ते उत्तम विरोधी पक्ष म्हणून पुढे येऊ शकतात
Don’t worry Prabhakarji! Even I am positive about Raj Thackerey.
Achuk vishleshan.. Muddesud 👍👏
आता फक्त राजसाहेब ठाकरे यांच्या मनसेलाच मतदान करायचं !!
स्पष्ट, निडर, बिनधास्त, सडेतोड बोलनारा एकच नेता =राजसाहेब ठाकरे,
दैवत आमचं राज साहेब🙏🙏🙏👌👌🚩🚩🚩
अगदी योग्य विश्लेषण,फक्त tv मिडिया नाहीतर काही मराठी you tube वाले सुद्धा त्यांच्या विषयी आकसाने विश्लेषण करतात
Maanla dada tumhala! ❤️ Dhanyawaad.
Raj Thackeray! ❤️🚂🔥🚩🙌
केवळ मनोरंजन करणारी भाषणं करून काय फायदा ? चला मी देतो म न से ला मतं फक्त खालील प्रश्न सोडवा.
सत्ता आली तर मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, आरोग्य मंत्री कोण होणार तेवढं सांगा.
😂😂😂😂😂😂😅
मार्मिक कमेंट
Mg je आजवर होते ना सारे मंत्री त्यांनी काय दिला जनतेला? 🔔?
तुम्हाला आणि तुमच्या सारख्याना धरणात मुतायची भाषा करणारेच पाहिजे
@@always_Onpoint प्रश्न काय विचारला, उत्तर काय? म्हणून तुम्ही नापास होता. या मंत्रीपदा साठी कोण माणसं आहेत तुमच्याकडे ?
जय राजसाहेब ठाकरे ❤
त्यानी चांद्रयान या मोहिमेचे दिलेले उदाहरण म्हणजे न आवडणारे उदाहरण होय.
राज ठाकरे आता राजकारणातला संपलेला विषय आहे. माझे शब्द खरे ठरले तर एकत्र चहा तरी नक्की पिऊयात. नाहीतर मी पाजेन.
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
भूमिका बदलण्याची सवई मुळे मतदार आकर्षित होत नाहीत
राज साहेबांकडे ओघवती भाषा शैली आहे,मुद्दे पण आहे अभाव आहे तो सातत्याचा.श्रावण सरी सारखे ते बरसतात आणि नंतर कोरडे ठाक.कार्यकर्त्यांना नेत्याचा आदर असावा, धाक नको.
इथेच गोची होते.
मनसेने कोरे उमेदवार दीले तर मनसे बाजी मारणार यात शंका नाही.
कॉमेडी मात्र चांगली करतात😂
@@rajendramishra2547tumhala dharanaat mutnaare chalat astil..
Kivha tyancha mutayche paani tumhe pit pn asnaar
काही झालं तर खळखट्याक वाल्यांना मत मिळणार नाही
@@avinashpatil3734 dharanat mutnaare aso kiva rastyavarche gund, saarech ghaan aahet. RAJkaran dhanda naahi. Thackeray aso ki Pawar, Ghandi aso ki koni hi...
Reply kartana Zara bhashe cha bhaan thevave. Samajik madhyam aahe. Saarvajanik sandaas nhave
@@rajendramishra2547pappa joker ahe tumcha
I am also supporter of Shri Raj Thakre ji.
कोणाच्या प्रेमात पडणं reportarni हा दुर्गुण च आहे. बाकीचं समजून घ्या.
साहेब चुकीचे बोललात बडवे नव्हे भडवे म्हणा.......! अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण......!🙏
वाह प्रभाकर जी वाह..!! अतिशय चपखल विश्लेषण केलंत. चिखल झालेल्या महाराष्ट्रातील राजकारणात आशेचं कमळ म्हणजे स्वतंत्र विचारांचा आणि अस्तित्व असलेला एकमेव पक्ष म.न.से. यांना एका संधीची गरज आहे आणि जनतेने त्यांना द्यावी हीच ईच्छा आहे.
Tyani swatala badalkar pahije bhau
Todfod jalpol hukumshahi maramari gundagardi tomne tikatipanni andolane, saarvajanik maalmattech nuksaan hya sarv goshti sodlya pahijet ani niswathpane jantet jaun jantechi kaame karavit
Tyamule Raj Thackeray la satta kevhach milnar nahi 100000%
I also support Shree Raj Thackeray ji
राज ठाकरे यांच्या मधून राजकारण व सामाजिक समाज उपयोगी काही होत नाही.
❤❤ राज ठाकरे साहेब❤❤
Dada... बरा वाटल...योग्य विश्लेषण केलाय
भाझपाच्या विरोधात लाव रे तो व्हिडिओ अभियान चालू करू देत राज ठाकरे, मग तुम्हालाही त्यांचं वावडं होईल!
अगदी योग्य आहे राजसाहेबाना मतदान करा
True Journalist..!!❤️❤️🫡🫡 Jay Manse..!!⛳️⛳️💐💐
कधीतरी एकाच गोष्टीवर स्थिर रहाव स्पष्ट सागा मोदी बरेबर की मोदी विरोधी . काम तमाम . भुमीका ध्या .
एकदम बरोबर आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Excellent analysis 👏👏👍👍
अतिशय योग्य मुद्दा साहेबांनी उचललाय
साहेबांनी मराठी माणसाच्यां नेहमीच सोबत राहले आहेत आणी राहणार मराठी माणसांनी यावेढेस राज साहेबांच्या मनसे पक्ष निशाणी रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य चे रक्षण करत राहावेत राज साहेब छत्रपतीचे शिवाजी महाराज यांचे याच्या नियमाने चालणारे आहेत म्हणून मराठी लोकांनी हिंदवी स्वराज्यात राहणाऱ्या जनतेने राज साहेबांना आपल योग्य मत द्यावे हिच माझी मनापासून इच्छा...
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मतदानच घेऊ नका, सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करुन आमदार व खासदार निश्चित करावेत आणि त्यांना वंशपरंपरेने आमदारकी आणि खासदारकी बहाल करावी.म्हणजे जनतेलाही त्रास होणार नाही.मत कोणालाही दिले तरी नंतर सगळेच एकत्र येऊन काहीही करतात.
Respected sir...
great analysis... with Truth
"Atmanirbhar"-word valuation explain
एकदम बरोबर 💯💯💯
मला माहीती आहे या माझ्या मतावर "शिव्यांची"लाखोली वहाणार आहेत,
जय श्री कृष्ण प्रभाकर जी
Thank you❤❤
मुंबई - गोवा महामार्ग हा जमीन अधिग्रहण या मोठ्या कचाट्यात सापडला आहे.. आणि याला वाईट वाटेल पण तेथील वंशपरंपरागत अतिशय टोकाचा आडमुठेपणा हाच आहे.. मी पण तिकडला च म्हणून सांगतोय.
It may sound like a hate comment, but Raj Thackeray is a part time politician. People like DF, Eknath Shinde and Ajit Pawar are 24/7 actively involved in political activities. You may disagree with them on many fronts, but they will always win by miles in politics unlike Raj Thackeray.
अशी आंदोलने करून रस्ता होणार आहे का? सहा सहा महिन्यांनंतर बोलायचे हे बरोबर नाही. सतत कार्यरत रहायला हवं
या वेळेस मनसे ला सत्ता नक्कीच मिळणार! परंतु सत्ता मिळाल्यानंतर, लोकांचा विश्वासघात करू नये!
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या पद्धतीने पक्ष चालवला तर त्याच्या प्रगतीला मर्यादा नक्की आहेत. त्यांनी पक्ष बांधणी जर भाजप किंवा कम्युनिस्ट यांच्या पद्धतीने बांधला आणि स्वत:च्या कुटुंबा पलीकडे नेतृत्व ठेवले तर मनसेला मरण नाही. कारण मग पक्ष फक्त राज यांच्या विचारांवर अवलंबून राहणार नाही असं वाटतं.
राज ठाकरे यांचे पटते हो पण त्यांच्या चिरंजीव यांनी फुटकळ कारणासाठी टोल नाका फोडला ,त्याचेही यांनी समर्थन करावे अशी अपेक्षा नव्हती.
Ha tumhi det basa toll , baapane khup paise kamvun thevlet vatte, bc changle raste banvat nahi aani toll kasle vasul karat aahet,
Bjp wala distoy
याचे त्याचे पक्ष फोडून स्वतः च अस्तित्व जपणाऱ्या लोकांनी टोल नाक्यावर बोलूच नये
@@yatinpawar6835 ho Bjp election agodar Toll mukt Maharashtra karu ase mhantle hote, aata ghya Babaji ka Thullu
टोलनाका का फोडला ना ते आधी समजून घे भावड्या मग तुझ अर्धवट ज्ञान पाजळ
टोलनाक्याचे काही नियम असतात ते फॉलो नाही झाले
फास्ट टॅग स्कॅन नाही झाला हा दोष टोल चा
जेव्हा फास्ट टॅग स्कॅन नाही होत तेव्हा १० सेकंड च्या वर कोणत्याही गाडीला सोडावे लागते अन यांनी मुद्दाम अमित ठाकरेंना राखडवून ठेवले
त्यावर रिऍक्शन म्हणून टोल फुटला
मुलाला कितीजण ओळखत असतील ते माहीत नाही पण बापाच्या जिवावर तोडफोड करणे हे योग्य वाटत नाही. टोल भरण्याइतके पैसे नसावेत की माजोरीपणा आडवा येतो. यातून काय संदेश पसरला याचा विचार होईल काय. यामुळेच आणखीन लोक दुरावणार