Budget 2024 : 'लाडकी बहीण'चा बार फुसका ठरणार ? | Zadazadati with Ramesh Jadhav | Ladki Bahin Yojana
Vložit
- čas přidán 24. 07. 2024
- #eknathshinde #ladakibahinyojana #budget
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, कापूस सोयाबीन हेक्टरी ५ हजार रुपये मदत, दूध अनुदान अशा घोषणांची उधळण केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी आहे. परंतु अतिरिक्त अर्थसंकल्पातून त्या मागणी राज्य सरकारनं बगल दिली. मग राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफी करणार का? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत अॅग्रोवनच्या 'झाडाझडती With रमेश जाधव' या नव्या करकरीत सिरिजमधून.
State Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar made announcements in the supplementary budget keeping the assembly elections in sight. Free electricity to farmers, Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana, aid of Rs 5,000 per hectare for cotton and soybeans, milk subsidy were raised. There is a demand that farmers should be given loan waiver. But the state government ignored that demand from the additional budget.So will the state government waive farmers' loans in the run-up to the elections? We are going to know the answer to this question from Agrovan's new Karkari series 'Zadazadti With Ramesh Jadhav'.
ladki
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
जर इमानदारीने कर्जमाफी झालीच तर भाजपाला मत...... अन्यथा अजिबात नाही.
Je Sarkar setkryala karj mafi deil tya Sarkar la matdan kara
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर महायुतीला महाराट्र गमवावा लागणार
शेतकरयांना कर्ज माफ करा
कर्ज माफी नाही तर महायुती ल मतदान नाही😢
सर सरसकट कर्ज माफी नाही केल्यास. महाराष्ट्र मध्ये सरकार पडेल
नक्की पडले सरकार भाऊ
काहीही करा पण पीक कर्जे माफ कराव च लागणार ती पण ना निकश लावता❤ सरसकट 300000 तीन लाख❤ आमदार फोडण्यासाठी किती करोडो खर्च केले❤ शासन अपल्या दारी किती करोडो खर्च केले❤ मग शेतकऱ्याना का माफी नाही❤ लाडकी लाडका फसवा फसवी
कर्ज माफी झाली पाहिजे सरसगट 2024
कर्ज माफिशिवाय या सरकारला पर्याय नाही
कर्जमाफी करा शेतकरी खुप हालाकीत आहे .
आरे कर्ज माफी युतीच्या बापाला करावी ला लागेल नाहीतर बघा थोड्याच दिवसात काय होते ते.
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे नाही तर शेतकऱ्याची एक मत नाही मिळणार आहे या सरकार ला
कजर्माफी संपूर्ण झाली पाहिजे
माझी कळकळीची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना यांनी जर कर्जमाफी नाही दिली तर आपण यांना मतदान देता कामा नये
कर्ज माफी करवाच लागेल
सरकार बरच काही करत आहे नाकारता येणार नाही.पहीले सरकार पेक्षा पण कर्जमाफीची नितांत गरज आहे. सरकार ला का कळत नाही.😢😢😢
सुटसुटीत सहज सोपी ओनलाइन कागदपत्रे न लागणारी सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
सरसकट कर्जमाफी करा
कर्जमाफी महाराष्ट्रातील प्रतिक शेतकर्याची झालीच पाहीज नाही तर बीजेपी मुक्त महाराष्ट्राचा सन्मान
जेंव्हा या देशातील शेतकरी पूर्णपणे सुशिक्षित होईल तेंव्हा या देशातील राजकारणी लोकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही
विना अट शेतकरी यांना कर्ज माफी करण्यात यावी अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी योग्य तो निर्णय घेतील आणि भाजप मुक्त महाराष्ट्र होण्याची वेळ आली आहे.
कर्जमाफी ही ब्रह्मास्त्र है...
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ मिळेल सर गेल्या वर्षीच्या अधिवेशन मध्ये पणघोषित केली होती
Agrowan ला विनंती आहे की तुम्ही कर्जमाफीची मागणी जोर धरूवावी
कर्जमाफी ची गरज आहे शेतकऱ्यांना....
शासनाचे आडमुठे धोरण आणि निसर्गाची अनियमीतता पणा .शेतकरी मेटाकुतीला आला आहे
बरोबर आहे.
कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकरी कर्ज माफी करा
एकादाम बरोबर आहे.विधान सभेच्या तोंडवर हे सर्व फ्हुसक्या घोषना व.आश्vaasan.आहे.
यांनी कर्जमाफी केली तरी हे पडणार.
शीदे आजीद फडनीस❤ कर्जे माफी केली तरी पडणार❤ उद्दव पवार साहेब हेच माफी देवू शकता बिजेपी साफ होणार
शेतकऱ्यांना कर्जमाफी नका देऊ त्यांना सोलर द्या मागील त्या शेतकऱ्याला सोलर द्या
बड्या बड्या उद्योगाचे कर्ज माफ सरकार करते रात्र आणि दिवसभर शेतकरी काम करतो त्याची अवस्था ही लय बिकट झालेली आहे शेतकरी जगला तरच देश जगल बघा या काय तर निर्णय होतो ते
अगदी मूदेसूद मांडणी केली आहे तरी पण महायुतीच्या सरकार ला घम फुटत नाहीये.
शेतकर्याला गृहीत धरु नये
शेतकर्याचं कर्ज माफ केले तर थोड़ी फार मतं वाढतील. नसता सुफडा साफ.
कर्ज माफी झाली🎉🎉
कर्ज माफी झालीच पाहिजे... नाहीतर मतदान पण मागू नका...🙏
कर्ज माफी झाली पाहिजेत नाहीतर आम्ही पण दाखवू शेतकरी पॉवर सरकारला शेतकरी एक झाले पाहिजेत तेव्हाच कर्ज माफ होते जागे वाहा शेतकरी सगळे दाखवा पॉवर शेतीचा आता सरकारला
कर्जमाफी झाली पाहिजे
तुम्ही सगळे विचार करा सत्ताधारी सोडा विरोधकांनी सुद्धा सगळ्या घोषणा केल्यानंतर कर्ज माफी च नाव काढला सुध्दा नाही
सगळे एका माळेचे मनी आहेत मुळात विरोधीपक्षाने जोर लावून धरला पाहिजे
काय होतंय कर्जमाफी करतात पण काय होतंय 2 लाख रुपये कर्ज असतं पण त्यावर व्याज पकडून भरपूर मोठा कर्ज फुगवटा होतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत नाही असे बरेचसे शेतकरी आहे की त्यांचे 2 लाख रुपये कर्ज आहे पण त्यावर व्याज व्याजामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही 2 लाखाच्या 2 लाखाच्या क्रायटेरिया येत नाही त्यामुळे दीड लाखाचे कर्ज ही व्याज पकडून 2 लाखाच्या वरती जाते आणि शेतकरी त्यात बसत नाही आणि बँक ताकद लावतात हे सर्वांना माहीत असून दोन लाखाचा क्रायटेरिया लावतात हसण्यासारखी गोष्ट आहे बँका कर्जमाफीच्या वेळेस व्याज आकारतात त्यामुळे कर्जमाफी होत नाही
जो पर्यंत कृषी क्षेत्रात प्रगति होत नांहि तो पर्यंत कुठल्याही क्षेत्रात प्रगति होनार नांहि शेतकरी उत्पन्न वाढले पाहिजे तरच राज्यातील उत्पन्न वाढले मोदि सरकार आयात निर्यात धोरन चुकीचे वापरून शेतकरी च नाही तर देश हि देशोधडीला लावले😊😊😊😊
सरसकत कर्ज़ माफी पहिजे
शेतकऱ्यांची कर्ज माफी चा विषय काढला की राज्याची आर्थिक परिस्थिती कमजोर का होते
बाकी गोष्टी साठी तिजोरी भरून राहते
सरसकट कर्ज़ माफी
कर्ज माप झाले पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे. अन्यथा भाजपला वोट मिळणार नाही
कर्जमाफी करा शेतकरी
भ्रष्टाचार करताना राज्याच्या आर्थिक परिस्थिती चा विचार करतात का हे लोक?
तीन लाखाची कर्जमाफी करा.
कर्ज माफ करायला पाहिजे तर निवडुन ऐईल हे सरकार
सोयाबीन ला बाजार भाव नाही बाजार भाव कधी मिळणार
कर्जमाफी नाही भाव वाढ मागा
शेतकरी जगाचा पोशिदा जगाला पहीजे. कर्जमाफी झालीच पाहिजे
या सरकारने कोणतीही योजना राबवली तरी पण जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही तोपर्यंत हे सरकार येणार नाही
कर्जमाफी करूनही महाराष्ट्रात बाजप विरोधी लाट राहणार आहे?लडकी बहीण योजनाही जर सरकार बदलले तरी चालू राहील याची गॅरंटिघेतली गेली पाहिजे.
सगळा शेतकरी मेटाकुटीला आला आहे यांना काहीच लाज वाटत नाही
आंदोलन करावे लागेल आता कर्ज माफि साठी सर्व शेतकरी संघटना नी एकता दाखवा
कर्ज माफी करा नाहीतर सरकारचे दिवस भरले आहे म्हणजे बुडतीचे पाय डोहाकडे
कर्ज माफी करा शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढा.😢😢 झाल गेल विसरायचं पुढ जाऊन हसायचं, हे सरकारी धोरण,दुष्काळ, अतिृष्टीमुळे, गारपिटि, शेतकरी हवाल दिल झाला. महायुती जर अस सरकार चालवणार असेल तर, यांनी खुर्ची वर बसायची, ओकात नाही. 4. लाखा पर्यंत कर्ज माफी करा.😢😢
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे शेत मालाला योग्य भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या सरसकट कर्ज माफ करा विज बिल माफ करा मुलांना मोफत शिक्षण द्यावे तरच तुम्ही सत्तेत राहाल
Karjmafi zali pahije😢
कर्जमाफी झालीच पाहिजे नाही तर 100% महाविकास आघाडी येणार
शेतकऱ्यांना चा कर्जे माफ झाला नाही तर अजित पवार आणि फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीला सुपडा साफ
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल , नाहीतर या सरकारचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करा.....🙏
मी एक शेतकरी असल्या मुळे कर्ज माफी झालीच पाहिजे
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान
सरसकट कर्जमाफी झाली नाही तर सरकार पडणार हे नक्की ✌️
सरसगट कर्ज माफ केल च पाहिजे उदयोग पतीचे करोडो रुपय कर्ज माफ करता मग शेतकऱ्याचे कर्ज का माफ करत नाही जर यांनी कर्ज माफ केले नाही तर सत्ता विसरून जा
या आमदार खासदारांचा पगाराबद्दल मी बोला यांचा पगार पेन्शन बंद करायला पाहिजे याबद्दल पण बोला
हे सरकार परत येणार नाही र्कज माफि करा तर बघू
सरकार धान्य वाटप करतोय गरिबांसाठी पण हेधान्य सुद्धा गरीब खात नाही कोणी तर शेळ्यांना खाउ घालत्य कोणी तांदुळ विकतात
मि माझ्या डोळ्यांनी पाहिले
बरोबर आहे भाऊ
भाजप ने कर्जमाफी करावी नाहीतर अवघड आहे
अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे 🎉
कर्ज माफी करा नाही तर घरी बसा हे निश्चित आहे.
5hp motar असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 hp चे बिल येते
Karj maf kara
मि बीजेपी मतदान आहे पण मि ेएक शेतकरी आहे कर्ज माफी होइला payji नहीं तर मि मतदान करणार नहीं mva ला ते पण कधीच नहीं
कर्ज माफ झाले पाहिजे नाहीतर काय होणार हे बघा.
सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
हे सरकारला का कळत नाही, का कळतंय पण वळत नाही, असेच शेतकऱ्याला वाटते
शेतकरी मित्रनों जर कर्जमाफी केली तरच भाजपाला मतदान करा नाहीतर भाजपाला मतदान करू नका जय कीसान
सर्वाना खुप Changali माहिती दिली आहे खुप खुप धन्य वाद
कर्ज माफ करा यावर एक मिशन करा सरकार वर
लाडकी बहिण हि बंद करा पण कर्ज माफी करा
आहों साहेब, सरकार ने जर आता कर्ज माफी दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा वी , कोणतेही निकष ना ठेवता ,येणारया विधानसभेत बहुमातीनी हे सरकार निवडून येईल.
भाजपचे भावी आमदारांनो लक्षात ठेवा कर्ज माफी नाही झालीस तर तुमचं काही खरं दिसतं नाही
कर्ज माफिनाही मतदान नाही पासा। माय बाप महा आघाड़ी जिंदाबाद
सर . सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे .. दोन लाख किवा दीड लाख नाही . अन्य था काँग्रेस
Ok ❤❤❤
विरोधी पक्ष कर्ज माफी
प्रत्येक महिलेला एक लाख
लाइट बिल माफ
शेतकऱ्यांना वर्षी ला एक लाख
कर्ज माफ केले तर बरं नाही केले तर घरीच बसावं लागतं शिंदे सरकार ला
शेतकऱ्यांच ह्यांनी घर जाळल कर्जबाजारी झाले शेतकरी
शेती शिवाय राजकीय बातम्या पोट भरायला चांगल्या असतात.
Shetkari karjamafi keep pahije nahitar Sarkar padnar aahe❤❤❤❤❤
शेतकरी खुप हुशार आहे
कोण कायघोषणा करताय शेतकरी बघतोय
😮 सर विमा नाही..आणि नुकानभरपाईची रक्कम सुद्धा नाही आणखी
करज मापी द्या ❤️👌👌👈👈👈
देशाला महाराष्ट्र वाचवायला शिकवा
तुम्ही तज्ञ आहात की नाही हे देव जाने
अहो आज आपला mh खूप पुढे गेला
कर्ज जवळपास 80% शेतकरी नियमित कर्ज फेडत आहे त्यांना कसली कर्ज माफी आहे
कर्जाची जी वेवस्था आहे ती 70 वर्षात
आता योग्य दिशेने चालत आहे
कर्ज भरणे आणी काढणे