मीही शिवसेनिक होतो आता नाही. दिघेसाहेबानं वरच शिवसेनेच प्रेम पुतना मावशी सारखं आहे. सलमान, अब्दुल सत्तार असल्या लोकांना फिल्म प्रमोशनला बोलावून दिघेसाहेबांची क्रूर चेष्टा केली आहे.
बाळासाहेब,आनंद दिघे,मनोहर जोशी यांच्यासारख्या निष्ठावंत समाजधुरिणांची चाड आता शिवसेनेत राहीली नाही म्हणून ती संपत आली आहे.आता फक्त तमाशा चालु आहे.मनाला क्लेश होतात.
@@sagarwagh7066 अरे तुला काय माहीत आहे शिवसेना काय चुकले आहे. अरे त्या सलमानची लायकी काय? किती दिवस फसवणार आहात. कुठे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि कुठे सलमान
एकदम सटीक विश्लेषण. दिघे साहेब यांचा शेवट कसा झाला आणि कोणी केला हे उघड गुपित आहे. आता उदो उदो बोलून काहीच राजकीय फायदा होणार नाही, हे लवकरच कळेल. घोडा मैदान जवळच आहे.
लवंडे लवंडले। मस्त शब्द वापरले आहेत हसू आवरले नाही बाकी उथळ पाण्याला खळखळाट फार हे छान स्पष्ट झाले आनंद दिघे यांच्याशी सलमानची तुलना? खूपच खटकली प्रभावी विडिओ
दिघे साहेब म्हणजे ठाण्यातली शिवसेना आणि शिवसेना म्हणजे दिघे साहेब होते आजही ऐरोली,ठाणे येथील घरात दिघे साहेब यांचा फोटो आजही आहे.त्यांचा गूढ मृत्य मुळे कुणाचा फायदा झाला?ह्यावर एकदा विश्लेषण करावे
हो पण जी मंबाजी ब्रिगेड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव लाऊन फक्त जातीयवादी, धर्मद्रोही उद्योग करत आहे त्याचे काय करायचे? शिवछत्रपती आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य हे अखिल हिंदुचे आहे फक्त एका समाजाचाचे नाही.शिवछत्रपतीं नंतर अनेक जातींच्या लोकांनी ते अबाधित राखायला आपले योगदान दिले आहे हे पण विसरता कामा नये. अगदी मा बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी ईस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला हे सुद्धा एक फार महत्त्वाचे योगदान आहे.जय भवानी जय शिवराय.
आ. बाळासाहेबांच्या तत्वांना तिलांजली वहिल्यानंतर तोंड कसं दाखवायचं म्हणून आ. दिघेसाहेब आठवले..कोणी व्हिलचेअर बसून तर कोणी पावसात भिजून निवडणूक जिंकतात...
एकदम बरोबर बोललात तुम्ही कामत!🙏 धर्मवीर दिघेंचा चित्रपट मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी प्रदर्शित होऊन त्याच्यामुळे सामान्य लोकांचा पूर्वीच्या शिवसेनेबद्दलचा जिव्हाळा जागृत करून पुन्हा एकदा त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे हा! बाकी आता सेनेतच "राम" राहिलेला नाही हे तर दररोज उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत सर्व!🚩🚩🚩🚩🚩
उद्धव ठाकरेना बाळासाहेब नाही समजले तर आनंद दिघे काय समजणार.. नाय तर असे हे बोलें नसते..आनंद दिघे साहेब कुठं आणि हा येडा सलमान कुठं...... मुख्यमंत्री काय बोलतात. ते ऐकलल्यावर प्रेश्न पडतो. नेमक यांना काय बोलायचं.. अजब आहे सगळं.. तुम्ही सुंदर विषलेशन केलात 👌.. नेहमी प्रमाणे...
दिघे बाबांचं एकदा 10 मिनटं सहवास लाभला होता भव्य तेज त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही आठवतं।। त्यावेळी तेथिल lights गेल्या होत्या तरी साहेबांचा चेहरा उजळून गेला होता। खरंच देवमाणूस।
तेच आनंद दिघे ह्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बाळासाहेबांना जनतेच्या विरोधाचा सामना करीत आपली मोटार परत का फिरवावी लागली हेही लोकांना कळायला हवे.ज्या बाळासाहेबांनाच अंत्यसंस्कारात सामील होऊ दिले नाही.त्यांच्या मुला नातवाला ह्या कार्यक्रमाला बोलाविण्याचे प्रयोजन काय हेही कळले नाही.
खरेआहे आपण जे विषलैशन केले आहे ते अप्रतिम आहे कारण मी माझ्या लहान पणापासु जवळून पाहिलेआहेसाहेबाची सर कोणामद्वे येऊ शकत नाहीत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचामुजरा। जय महाराष्ट्र।
त्याच बरोबर तो फ्लॉप कसा होईल याचीही काळजी घेतल्या सारखं वाटते..... ........... खास सलमान खान ला बोलावले..... ..... आणि कौतुक कसले काय तर त्याने जोडे काढून म्हणे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे गेला
उद्धव साहेबांचे आचार विचार पाहता ते कधीही शिवसैनिक नव्हते ते बाळासाहेबांचे पुत्र जरी असले तरी शिवसैनिक बनु शकले नाहीत ते फक्त उत्तम संधीसाधू आहेत अस वाटत
तो सलमान असे पण म्हणाला की दिघे साहेब अविवाहित होते आणि मी।पण. हे साम्य त्याच्यात आणि सहेबांच्यात ? कीव आली, लाज वाटली आणि उध्दवजी यांनी त्यावर कडी केली
खूप जुन्या सैनिकांना कल्पना आहे ते बोलत नाहीत हे राणेंच्या कॉमेंट वरुन कळते. शिंदे गोहाती ला गेले तेव्हा फोनवर राणे म्हणाले बरं झालं तुझा दिघे होण्याआधी बाहेर पडलास
मला आश्चर्य वाटले की लोकांना चाड कशी राहीली नाही.खरी गोष्ट आहे का? की केवळ पक्षाला पुन्हा उभारी मिळावी म्हणून भेसळयुक्त गोष्ट रचली आहे? सर्व ठाणे करांना समग्र इतिहास ठाऊक आहे.दिघे साहेब ह्यात असते तर! जरा vdo बनवा प्रभाकरजी, लोक तुमास्नी दुआ देतील 😘😘
साहेबांच्या पायाच्या धुळीच्या लायकीचे नाहीत हे नालायक लोक आहेत. ह्याना काय माहीत माझे दिघे साहेब काय होते. आजही साहेबांची आठवण आली की डोळे पाणावतात. फार थोडा काळ साहेबांचा सहवास लाभला तो सहवास आनंदमय होता.. आज पुन्हा साहेबांची आठवणीने हदयात कालवाकालव झाली साहेब आज तुम्ही हवे होता हो. 😭
काही दिवसांपूर्वी ठाण्यात शिवसेना पक्षातर्फे ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठे फलक लागले होते . ठीक. पण त्यावर दिघे साहेबांचा फोटो जाळीदार टोपी घालून लावण्यात आला होता. खरोखर ही लबाडी आज का केली जाते आहे? माझ्या आठवणीत दिघे साहेबांनी असले धंदे कधी केले नाहीत.
टोपी घालणार्याच्या डोक्यात जिहाद नसेलही पण तो जिहादसाठी सदैव तयार असतो. छ. शिवाजी महाराजांना ज्यांनी सेक्युलर केले तेच पुन्हा दिघे साहेबांना सेक्युलर करताहेत. हे सगळे लांगुलचालन आहे. तेलगु देसम होणारच यांचा.
प्रवाह पतितांना दिशा उरत नाही, ते भरकटतच जातात, इतक्या हीन दर्जाचे भरकटणे हे मात्र अनाकलनीय आहे. शिवसैनिक जाणतेपणाने आणि डोळसपणे हे सगळं बघत असतील तर निर्णय लवकरच लागेल.
दिघे साहेब सारखा कोणी झाला नाही आणि होणार ही नाही. अनिल थत्तेनी सांगितल्याप्रमाणे नारायण राणे यांनी जाहीर करावे नेमके अपघात झाल्यानंतर कुणी त्यांना ठाणे जिल्हा प्रमुखाच्या पदावरून राजीनामा मागितला होता. देवमाणूस कसा राजकारणाला बळी पडला याची सत्यता जनमानसात पोहचायला हवी.
प्रभाकरजी, कुठं आहे ती शिवसेना? आम्ही पन्नाशीत आहोत आम्ही पाहिलेली सेना आताच्या पिढीला कुठं माहीत आहे? तुम्ही प्रत्येक भागात अकारण इमोशनल होता आणि आम्हाला पण करता 😔😔
त्या दिवशी तिथे असंख्य अशा गोष्टी होत्या व असंख्य अशाच घटना दिग्गजांच्या समक्ष घडल्या की माझ्या सारखा सामान्यातला सामान्य पण धर्मवीर दिघे प्रेमी, दूरदर्शनवरची ती दुर्दशा पाहू न शकल्याने घरातून बाहेर निघून गेला.
मुळात सेनेत मातोश्री वरील लोकांचाच वरचष्मा रहावा अशी त्यांची परंपरा व इच्छा असते. ते इतर कोणाला पुढे येऊ देत नाहीत. So i hate shivsena. त्यांना फक्त नारायण राणे च पुरून उरले.
शिवसेनेच्या मुंबईतील आगामी सभेची पत्रकं झळकली आहेत आणि त्यावर फक्त बाळासाहेबांचंच चित्रं आहे. कर्तृत्व नसेल तर बाळासाहेब अजून किती दिवस पुरणार आहेत देव जाणे
सर्व ठाणेकरांना प्रश्न आहे दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला. कारण शिवसेनेला नाकापेक्षा मोती जड चालत नाही. आणि दिघे साहेबांचं उत्तुंग होत चाललेले व्यक्तिमत्व कोणाला सहन झालं नाही हॆ एक कोढ आहे.
Shivsena pramukh Uddhav Thackeray la karayche hote ani balasaheb chi kimmat kami hot challi hoti Dighe saybanmule, ani thanyatun paisa ubharta yenar nahi he chitra ubhe hote. Khara godfather Dighe saheb hote mhanun balasaheb ni ghat kela swarthasathi.
सलमान एवढ्यावरच थांबलेला नाही..तो पुढे म्हणाला की दिघे साहेब अविवाहित होते आणि तोही अविवाहित आहे... निव्वळ भंपकपणा..पण दुर्दैवाने शिवसेनेला अशा गोष्टींचं आताशा काहीच वाटत नाही.
Dighe sahenani Aishvaryayla vaprun takali nahi Katrinala vaprun takali nahi farndisala panvelchya farmhause madhe thevali nahi Biharin sonakhi sinhala saglikadun tapasun thevali nahi Anand dighechi barobari tyancha chapalesaman aslelya mansani karu naye Ka marathi ekakhi manus milala nahi ka tumhala to hach cenema hindit kadhanar asel Mhanun lachar seneni lotangan ghatal hyachi ghin yayla lagili Maharstrala kid lagleli kid
माणूस जिवंत असताना त्याला योग्य ती वागणूक, योग्य तो सन्मान न देता, {दिला तरी त्यातून आपला फायदा किती होईल हे आधी बघितले जाते} माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याच्या नावाचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हल्ली कमी अधिक प्रमाणात सगळेच राजकीय पक्ष हे असे करत आहेत. त्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सलमान खानला इतकं पुढे का केलं गेलं हा खरचं एक मोठा प्रश्न आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचं कॅरेक्टर प्रसाद ओकने केलंय आणि तो पिक्चरचा हिरो असून बिचारा झाकोळला गेला. आणि एवढं करून सलमान खानने काय अकलेचे तारे तोडले हे तुम्ही सांगितले आहेच आणि सगळ्यांनी ते बघितले पण आहेच. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सलमानच्या वक्तव्याला विरोध करण्याची किंवा काही बोलण्याची हिम्मत व्यासपीठावरील कोणालाही झाली नाही. त्यातच आपल्या किंबहुनाबाई टोमणे यांनी अजून एक साम्य सांगितले. कठीण आहे. कुठे नेऊन ठेवणार आहेत आपला महाराष्ट्र देव जाणे. 🤦♂️🤦♂️🤦♂️
माझ्या माहिती नुसार दिघेसाहेबांचे जवळचे परीचीत प्रा. रवी जोशी हे दिघे साहेबांना धर्मवीर असे संबोधायचे मला ही माहीती आपल्या गीरगावचे शशीमामा गवाणकर व कांतुभाई जे नवलकर साहेबांकडे नेहमीच भेटायचे त्यांच्या कडूनच ऐकल्याचे आठवते. दुर्दैवाने आज ते दोघेही हयात नाहीत ..
Ha salman itar velli navnavin natyansobat resorts var rangreli karat padlela asto..ha kay phusharkya martoy 1 room rahtoy.. Udya mhanel mazyat n Bhagat sing Rajguru yaa Mahan krantikaryan madhe ek samya ahe me pn jail madhe rahun aalo..🤨
पहिल्यादा मुंबईत रहाणारा गरीब कोकणी माणसाला जागे केले पाहिजे.. त्या भोळ्या भाबड्या च्या कोकणी जनतेच्या जीवावर हे आपली पोळी भाजतात.. आणि बिचार्या ना उपेक्षितच ठेवतात..
नमस्कार साहेब एक विनंती आहे आदर्श घोटाळा यावर एक विडीओ बनवा आणि आता पर्यंत काय काय घडलं किंवा घडत आहे ते सांगा कारण एवढा मोठा घोटाळा शांत बसतयात कसा गेला हे समजायला मार्ग नाही.
सलमान खानला बोलवलं हाच मुर्खपणा आहे.धर्मवीर आनंद दिघेंच्या चित्रपट प्रमोशनला धर्माची चाड नसलेल्या सलमानला बोलवायला नको होते.
त्यानं घरी गणपती बसवलेलं पाहिलाय का कधी. आता का बसवतो विचारू नका तो त्याच्या श्रध्देचा विषय आहे . आपल्या नाही
Salmanala bolavane ha murkhpana nasun nichpana ahe
मीही शिवसेनिक होतो आता नाही. दिघेसाहेबानं वरच शिवसेनेच प्रेम पुतना मावशी सारखं आहे. सलमान, अब्दुल सत्तार असल्या लोकांना फिल्म प्रमोशनला बोलावून दिघेसाहेबांची क्रूर चेष्टा केली आहे.
न भूतो न भविष्याती. असा नेता परत होणे नाही.
Correct
मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे मामूला अबू,छबू, अस्लमही चालतात
मला पण खूप राग आला होता
कट्टर हिंदू मते आता मिळणार नाहीत या भीतीने आनंद दिघे आठवले इतक्या वर्षात उध्दव ठाकरे नी कधी दिघेंच नाव घेतल्याच पाहिले आहे का?
दहा रुपयांच्या थाळीला शिवरायांचे नाव आणि करोडोंच्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव वा रे उद्धवा अजब तुझा कारभार👎👎💯💯
Coorrect
ठाकरे कुटुंबाला आनंद दिघेंचा दुस्वास पहिल्यापासून जाणवतो. आत्ता हा चित्रपट राजकारण म्हणूनच काढला आहे.
बाळासाहेब,आनंद दिघे,मनोहर जोशी यांच्यासारख्या निष्ठावंत समाजधुरिणांची चाड आता शिवसेनेत राहीली नाही म्हणून ती संपत आली आहे.आता फक्त तमाशा चालु आहे.मनाला क्लेश होतात.
Manohar Joshi ?
तमाशा नव्हे धिंगाणा चिखलातला.
Manohar joshi maha bilander Ani bhrashtachari
आज आनंद दिघे साहेब जिवंत असते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते असते
दिघे साहेबांना संपवणारे आता त्यांचेच प्रचारक झालेत.
एक नंबर अगदी मनातले विश्लेषण केलं साहेब..!
मुख्यमंत्री उगाच तडजोड करून झालेली एक अतिशय खालच्या विचारांची, कुजकट, खुनशी मनुष्य आहे
परत परत हा बालबुद्धि चा मुख्यमंत्री
भाऊ, तु बरोबर चिरफाड केलीस, औकात नसलेल्या लोकांची, खरं तर आनंद दिघेंवरचा चित्रपट हा खरच खूप गंभीर विषय आहे पण ह्या पोरकट लोकांनी प्रसंगाची वाट लावली
बरोबर बोललात
लाज विकून ख्याल्यावर अजून काय होणार
जनाधार संपला म्हणून धर्मवीर कर्मवीर दिघे साहेब आठवले बाकी काही नाही
१००% खरय
अगदी बरोबर
Barobar
tumcha mahiti nusar sagto shivasen hoti manun Tumi nit ahe ata
@@sagarwagh7066 अरे तुला काय माहीत आहे शिवसेना काय चुकले आहे. अरे त्या सलमानची लायकी काय? किती दिवस फसवणार आहात. कुठे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि कुठे सलमान
प्रभाकर सलमान वर तुम्ही बोलणे व सलमानला त्या स्टेज वर बोलवणे एवढा सलमान मोठा नाही असो मराठी माणसांनो सावध व्हा इलेक्शन जवळ जवळ येत आहे 🔱🚩
नक्कीच 👍
खर बोललात तो प्रसिद्धी मुळे मोठा आहे की आपले सर्व राजकारणी त्याला बोलवतात नाही का . तर एवढ्या लहान माणसावर काय व्हिडिओ बनवायचा नाही का.
खुपच छान।
व्हेरी ...व्हेरी......व्हेरी नाॅटी बाॅय.
🐯वाघाने तिथे ही माती खाल्ली. वाह वाह!
एकदम सटीक विश्लेषण. दिघे साहेब यांचा शेवट कसा झाला आणि कोणी केला हे उघड गुपित आहे. आता उदो उदो बोलून काहीच राजकीय फायदा होणार नाही, हे लवकरच कळेल. घोडा मैदान जवळच आहे.
हे सर्व ठाणेकरांना माहीत आहे
काम नाही केली तर स्व.दिघे साहेबांची आठवण येते निवडणूकीसाठी मतं मागायला
🙏🏻आनंद दिघे सारखंआ माणूस कधीच होणार नाही, 🙏🏻🙏🏻🌹🌹
माकडाच्या हाती कोलीत दीले,आता भोगा...🤔😲
लवंडे लवंडले। मस्त शब्द वापरले आहेत
हसू आवरले नाही
बाकी उथळ पाण्याला खळखळाट फार
हे छान स्पष्ट झाले
आनंद दिघे यांच्याशी सलमानची तुलना?
खूपच खटकली
प्रभावी विडिओ
सुलेमान सेनेला आता मराठी माणूस पूर्ण ओळखून आहे..फक्त फडफड चालू आहे
मराठी माणूस म्हणून राग आळवणारी शिवसेना धर्मवीर चित्रपट उदघाटनासाठी सलमानला आणला मराठी आभिनेते कुठे गेले.?
Agdi khar aahe
त्या चित्रपट चा दिग्दर्शक चांगला मित्र आहे हे माहीत नाही लोकांना
Keval "Vasuli " -ani fakt Mata karita --!
दिघे साहेब म्हणजे ठाण्यातली शिवसेना आणि शिवसेना म्हणजे दिघे साहेब होते आजही ऐरोली,ठाणे येथील घरात दिघे साहेब यांचा फोटो आजही आहे.त्यांचा गूढ मृत्य मुळे कुणाचा फायदा झाला?ह्यावर एकदा विश्लेषण करावे
गणेश नाईकचा नक्कीच झाला
गणेश नाईकचा नक्कीच झाला
सेनेला दिघे साहेब आठवले,ठीक आहे! पण सगळ्या जाणत्या लोकांना काय काय आठवत असेल ? काळ आणि वेळ !
एकदम सहज सुंदर विश्लेषण.
राज्यात छत्रपती फक्त शिवाजी महाराज आणि धरमवीर फक्त स॔भाजी राजे.इतरांना ती विभूषणे लावू नयेत.
हो पण जी मंबाजी ब्रिगेड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव लाऊन फक्त जातीयवादी, धर्मद्रोही उद्योग करत आहे त्याचे काय करायचे? शिवछत्रपती आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य हे अखिल हिंदुचे आहे फक्त एका समाजाचाचे नाही.शिवछत्रपतीं नंतर अनेक जातींच्या लोकांनी ते अबाधित राखायला आपले योगदान दिले आहे हे पण विसरता कामा नये. अगदी मा बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी ईस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला हे सुद्धा एक फार महत्त्वाचे योगदान आहे.जय भवानी जय शिवराय.
Absolutely right you i agree with you
Ekdum barobar Sambhaji Maharaj Ani Hindu dharm Sathi balidan kela tyachi tulana ya diddamdichya rajkarya shi Kashi hoil
अगदी बरोबर मनातलं बोललात.
Anand dighe saheb pan Dharmaveerach hote
आणि त्या सल्ल्या च थोबाड बघा पूर्ण कार्यक्रमात किती गलिच्छ भाव आहे चेहऱ्यावर उग उध्वस्त ठाकरेची कृपा राहावी म्हणून बांधून आणल्या सारख थांबला आहे
Tyala bolvl mhanje disha salian prakarnat madat zali na ..
@@maitreyiindian9042 दिशा सालियान आणी सुशांत सिंह राजपूत ची केस जर सिरियसली चालवली ,तर शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकेल
मुख्यमंत्री काय बोलणार दादा... दिघे साहेबांच्या हयातीत मुख्यमंत्री शिवसेनेत कुठेही नव्हते.
आज तरी कुठे आहेत ते शिवसेनेत? ते सत्तेत आहेत.
ते फोटो काढत होते... हेलिकॉप्टर मधून.
Mala he vishleahn aikun fkt ya udhavala ekch mhanavese vatate
Huklelea udhav😜
@@dineshnagwekar3173 🙏😂
@@suchitra5581 सहमत!
साहेब जय महाराष्ट्र मह्रर्षी विश्वामित्रा यांचे तुलना तुम्ही लपूट सलमान खान यांच्या बरोबर करणे. मला अयोग्य वाटते. 👃
Ho Vishwmitr Fkt Menaka var bhalle hote
होय अगदी चुकीची तुलना केली प्रभाकर जींनी. अशा चुका टाळल्या पाहिजे.
शिष्टाचार ह्या शब्दा बरोबर महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या माणसाचे काडीचा ही सबंध नाय......
Agdi barobar
ऐकदम बरोबर.
छान वाटल ऐकुन.
बाळासाहेब,आंनंद दिघे यांचा फोटो घेउन जोगवा मागल्याशिवय यांच स्वत:च काय कर्तुत्व आहे हे सर्वानाच चांगलच महीत आहे.
आ. बाळासाहेबांच्या तत्वांना तिलांजली वहिल्यानंतर तोंड कसं दाखवायचं म्हणून आ. दिघेसाहेब आठवले..कोणी व्हिलचेअर बसून तर कोणी पावसात भिजून निवडणूक जिंकतात...
आजची शिवसेना ही "फेक " शिवसेना आहे.
संजय राऊत ही दखल घेण्याजोगी व्यक्ती नाही,
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
एकदम बरोबर बोललात तुम्ही कामत!🙏
धर्मवीर दिघेंचा चित्रपट मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी प्रदर्शित होऊन त्याच्यामुळे सामान्य लोकांचा पूर्वीच्या शिवसेनेबद्दलचा जिव्हाळा जागृत करून पुन्हा एकदा त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे हा!
बाकी आता सेनेतच "राम" राहिलेला नाही हे तर दररोज उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत सर्व!🚩🚩🚩🚩🚩
yog Kamal..100% खरय.👍👍
मुळात या कलाकारांना बोलवलेलं का ??? गरज काय या हिंदी कलाकारांची ??
अत्यंत सुरेख, परखड विश्लेषण
आनंद दिघे साहेब उरले फक्त मतांसाठी
खर आहे. दिघे साहेबांना सर्वात जास्त त्रास शिवसैनिकांनीच दिला आहे.
@@shriramgajananbapat7791 😀😀काय त्रास दिला जरा सांगता येईल का?.....का शिवसैनिकांचा त्रास तुम्हालाच जास्त झालाय......
उद्धव ठाकरेना बाळासाहेब नाही समजले तर आनंद दिघे काय समजणार.. नाय तर असे हे बोलें नसते..आनंद दिघे साहेब कुठं आणि हा येडा सलमान कुठं...... मुख्यमंत्री काय बोलतात. ते ऐकलल्यावर प्रेश्न पडतो. नेमक यांना काय बोलायचं.. अजब आहे सगळं.. तुम्ही सुंदर विषलेशन केलात 👌.. नेहमी प्रमाणे...
porala bap kala nahiii?
True 100%
@@deshbhakt3592 कळला असता तर ही आघाडी बनली असती काय
Fkt yeda nahi,
ydz#@ 😂😂😂😂
@@amitkhade1714 तेच 🤣
दिघे बाबांचं एकदा 10 मिनटं सहवास लाभला होता भव्य तेज त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही आठवतं।। त्यावेळी तेथिल lights गेल्या होत्या तरी साहेबांचा चेहरा उजळून गेला होता। खरंच देवमाणूस।
तेच आनंद दिघे ह्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बाळासाहेबांना जनतेच्या विरोधाचा सामना करीत आपली मोटार परत का फिरवावी लागली हेही लोकांना कळायला हवे.ज्या बाळासाहेबांनाच अंत्यसंस्कारात सामील होऊ दिले नाही.त्यांच्या मुला नातवाला ह्या कार्यक्रमाला बोलाविण्याचे प्रयोजन काय हेही कळले नाही.
सलमान खरच वेडगळ आहे त्याच्या डोळ्यात दिसतच की. सेनेने परत माती खाल्ली सलमान ला स्टेज देऊन..
खरेआहे आपण जे विषलैशन केले आहे ते अप्रतिम आहे कारण मी माझ्या लहान पणापासु जवळून पाहिलेआहेसाहेबाची सर कोणामद्वे येऊ शकत नाहीत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचामुजरा। जय महाराष्ट्र।
सलमान खान च्या डोक्यावर परिणाम झाला आहे खरे शिवसैनिक गप्प कसे बसले?
या चित्रपटात सत्य दाखवणार का? कारण ठाणेकरांना सत्य माहीत आहे.
🤔😳दिघेसाहेबाचा अपघात की षड़यंत्र,, ज्या दवाखान्यात दिघेसाहेबांनी शेवटचा स्वास घेतला, तो दवाखान्या ला भस्मसात कोणी केला व कां?
👍
@@anilburade9267 prashn khuup aahet 😠pan uttar nahi🚩🙏🚩🙏
दिघेसाहेब कसे गेले हे लोक विसरले नाहीत
त्याच बरोबर तो फ्लॉप कसा होईल याचीही काळजी घेतल्या सारखं वाटते..... ........... खास सलमान खान ला बोलावले..... .....
आणि कौतुक कसले काय तर त्याने जोडे काढून म्हणे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे गेला
उद्धव साहेबांचे आचार विचार पाहता ते कधीही शिवसैनिक नव्हते ते बाळासाहेबांचे पुत्र जरी असले तरी शिवसैनिक बनु शकले नाहीत ते फक्त उत्तम संधीसाधू आहेत अस वाटत
तो सलमान असे पण म्हणाला की दिघे साहेब अविवाहित होते आणि मी।पण. हे साम्य त्याच्यात आणि सहेबांच्यात ? कीव आली, लाज वाटली आणि उध्दवजी यांनी त्यावर कडी केली
बाळा साहेबांनंतर आनंद दिघे शिवसेनाप्रमुख झाले आसते पूर्ण महाराष्ट्र त्यांना मानत होता
म्हणून ते शिवसेनेत तेव्हाच नकोसे झाले होते. त्यांचा भुजबळांच्या आधीच नंबर लागला असता
ज्या बाळासाहेबांनी स्वताच्या पुतण्या राजला लात मारुन पार्टी तुन हकलल त्यांनी दिघे साहेबांना सत्ता दिली असती का?
खूप जुन्या सैनिकांना कल्पना आहे ते बोलत नाहीत हे राणेंच्या कॉमेंट वरुन कळते. शिंदे गोहाती ला गेले तेव्हा फोनवर राणे म्हणाले बरं झालं तुझा दिघे होण्याआधी बाहेर पडलास
मला आश्चर्य वाटले की लोकांना चाड कशी राहीली नाही.खरी गोष्ट आहे का?
की केवळ पक्षाला पुन्हा उभारी मिळावी म्हणून भेसळयुक्त गोष्ट रचली आहे? सर्व ठाणे करांना समग्र इतिहास ठाऊक आहे.दिघे साहेब ह्यात असते तर!
जरा vdo बनवा प्रभाकरजी, लोक तुमास्नी दुआ देतील 😘😘
खरे हिंदू ह्रदय सम्राट आद्य शंकराचार्य , स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर हे लोक होते
chala ....koni tari abhyas karun bolnara sapdla ...
मस्त !!!!!....
👍👍👍👍👍💯
हेच तर अंतीम सत्य आहे
पूर्णपणे सहमत
साहेबांच्या पायाच्या धुळीच्या लायकीचे नाहीत हे नालायक लोक आहेत. ह्याना काय माहीत माझे दिघे साहेब काय होते. आजही साहेबांची आठवण आली की डोळे पाणावतात. फार थोडा काळ साहेबांचा सहवास लाभला तो सहवास आनंदमय होता.. आज पुन्हा साहेबांची आठवणीने हदयात कालवाकालव झाली साहेब आज तुम्ही हवे होता हो. 😭
Balasaheb thakrey sahaban nanter doosre saheb Anand Dighe saheb.
नाशिक शिवसैनिक बोराडे cha मृत्यू आठवत नाही .साधी पोलिस complate घेतली नाही त्याची पत्नी नगरसेविका होती तिला कोर्ट धाव घ्यावी लागली
खुप मार्मिक विवेचन केले आहे. तुम्ही केलेल्या विवेचनातील एखाद्या मुद्याचं जरी आचरण ह्यांनी केलं तरी महाराष्ट्र धन्य होईल.
प्रभाकरजी आम्हाला एखादा राजकारणी कितीही आवडता असला तरी आम्ही असे नतमस्तक वगैरे नाही होत कधी.
आजचे राजकारण, व्यवसाय आणि आधुनिक समाज एक आणि एकच नियम पाळतो --
पैसा हा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही .
मा. मु. ना राष्ट्रपतींची पुणे भेटी पेक्षा सलमानचा सिनेमा रिलीज महत्वाचा वाटला. राजशिष्टाचार गेला उडत.
😀😀😀फडणवीस गेले होते ना....राजशिष्टाचार पूर्ण करायला.......
Shriram Gajanan Bapat...आपण फक्त एकच करु शकतो, सलमान च्या प्रत्येक चित्रपटाला boycott करणे 👍👍. हे करणे सर्वांना शक्य आहे.
@@sanjadke8590 काय करणार मा.मु.फार bussy होते,आवडत्या हिरोचा सिनेमा बघण्यात 🤭😂😂😂🤣. म्हणून गेलेत.
@@samidhabhusawalkar1981 😀😀😀जे त्या बापटांनी बोललं,,,,तेच तुम्ही रिपिट केलं......😀😀😀काय बोलायचं ते ही कळत नाही.....😀
🙏अत्यंत सडेतोड विश्लेषण! धन्यवाद सर!
pm ver bolay sang ... sadetod fhatey yanchi
काही दिवसांपूर्वी ठाण्यात शिवसेना पक्षातर्फे ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठे फलक लागले होते . ठीक. पण त्यावर दिघे साहेबांचा फोटो जाळीदार टोपी घालून लावण्यात आला होता.
खरोखर ही लबाडी आज का केली जाते आहे? माझ्या आठवणीत दिघे साहेबांनी असले धंदे कधी केले नाहीत.
बापरे ....!!! भयंकर आहे.
टोपी घालणार्याच्या डोक्यात जिहाद नसेलही पण तो जिहादसाठी सदैव तयार असतो. छ. शिवाजी महाराजांना ज्यांनी सेक्युलर केले तेच पुन्हा दिघे साहेबांना सेक्युलर करताहेत. हे सगळे लांगुलचालन आहे. तेलगु देसम होणारच यांचा.
लवंडे लांडे झालेत
😯😢
मला वाटते मविआ च्या काळात उद्धवने सुंता करुन घेतली असावी....
काय ही तुलना?... सगळं तारतम्य गुंडाळून ठेवलय मामू उठा नी 🤦
प्रवाह पतितांना दिशा उरत नाही, ते भरकटतच जातात, इतक्या हीन दर्जाचे भरकटणे हे मात्र अनाकलनीय आहे. शिवसैनिक जाणतेपणाने आणि डोळसपणे हे सगळं बघत असतील तर निर्णय लवकरच लागेल.
महान समुद्र कुठे आणि गंधी नाली कुठे हे साम्य होऊ शकत काय?
👍👍👍👍👍💯
मुळीच नाही.👎👎
सलमान आणि धर्मवीर दिघे साहेब? ही तुलना तिथे हजर असणाऱ्यांनी सहन केली......?
हा मराठी माणसाचा थोडाच अपमान आहे का महाराष्ट्राचा मग का चिडायचे
Dhikkar aahe ya shavsenecha
अंगावर आल्यावर मराठी माणूस आठवतो
Tithe Sarv Namard hote
Hijdey ajun Kay karu shaktat😂🤣
शिवसेना बुडविणारा कर्मवीर श्री श्री श्री संजयजी राऊतजी साहेब यांचा...... काय तो असो.... राउत साहेब यांचे आभार या पापातुन लवकर मुक्त केले.
Aata Shri Shri Shri
Karmveer Noty var ek moovi Banta hai
चित्रपट पैसे कमावण्यासाठी बनवला जातो...त्यांना कसलेच घेणे देणे नसते..
दिघे साहेब सारखा कोणी झाला नाही आणि होणार ही नाही. अनिल थत्तेनी सांगितल्याप्रमाणे नारायण राणे यांनी जाहीर करावे नेमके अपघात झाल्यानंतर कुणी त्यांना ठाणे जिल्हा प्रमुखाच्या पदावरून राजीनामा मागितला होता. देवमाणूस कसा राजकारणाला बळी पडला याची सत्यता जनमानसात पोहचायला हवी.
उलट दिघे साहेब यांच्या बद्दल आदर आणि माहिती असणाऱ्या एका कार्यकर्त्याला बोलावलं असतं तर बर झालं असतं
खरं बोललात साहेब ठाण्यात साहेबांचे असंख्य कार्यकर्ते आहेत. आजही साहेबांची आठवण काढत ढसाढसा रडणारे खुप कार्यकर्ते आहेत.
बरोबर
हा धंदा आहे दादा, त्यासाठीच जमले ते. खऱ्या कार्यकर्त्याला काही किंमत असते का?
आता यांची राजकारणात काहीच पत राहिली नाही म्हणून धर्मवीर दिघे यांच्यासारख्या थोर नेत्याची आठवण यांना झाली
प्रभाकरजी, कुठं आहे ती शिवसेना?
आम्ही पन्नाशीत आहोत आम्ही पाहिलेली सेना आताच्या पिढीला कुठं माहीत आहे?
तुम्ही प्रत्येक भागात अकारण इमोशनल होता आणि आम्हाला पण करता 😔😔
Ekdum barobar 🙏🚩🙏🚩
दिघे सा. आणि सलमान, काय समंध? एक त्यागी, दुसरा भोगी! या तीन मंडळींचा दब दबा आता हणून पाडला पाहिजे.
सलमान खान ने हा पिक्चर प्रमोट केल्यामुळे पिक्चर वर परीणाम होणार.
सुर्यवंशी साहेब छान विश्लेषण 100 %. 🙏🙏
सलमानला बोलावण्याचा मतलब काय?
त्या दिवशी तिथे असंख्य अशा गोष्टी होत्या व असंख्य अशाच घटना दिग्गजांच्या समक्ष घडल्या की माझ्या सारखा सामान्यातला सामान्य पण धर्मवीर दिघे प्रेमी, दूरदर्शनवरची ती दुर्दशा पाहू न शकल्याने घरातून बाहेर निघून गेला.
नाटक ? हेच उत्तर
दिघे जी आदरणीय कोण विसरेल ?
मत मिळविणे साठी चित्रपट काढला एक विचार
दिघे साहेब यांची आपघात कसा झाला मृत्यू मागचं खर विश्लेषण करावं व त्यांची परिवार आता काय करतात त्यांचं शिवसेनेत स्थान काय आहे विश्लेषण करावं
सही बोले भाई!!
मुळात सेनेत मातोश्री वरील लोकांचाच वरचष्मा रहावा अशी त्यांची परंपरा व इच्छा असते. ते इतर कोणाला पुढे येऊ देत नाहीत. So i hate shivsena.
त्यांना फक्त नारायण राणे च पुरून उरले.
एवढे जर साम्य आहे तर सलमान खान यालाच ती भूमिका करायला सांगितले पाहिजे होते.
धन्यवाद . बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावर सिनेमा आला होता. धर्मवीर दिघे ह्यांचा काही उल्लेख होता असे आठवत नाही.
आमच्या मनात एक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब
बस हे दोघेच धर्मवीर बाकी सब लवांडे
मित्रा रवि, खूप छान 👏🙏💐 ज्ञानेश्वर माऊलींची सेवा तुझ्या हातून घडली 🙏 कौतुक आहे.
हा चित्रपट सर घाई गर्दीत एका महिन्यात तयार करण्यात आलाय.
पायाखालची वाळू सरकत चालल्याची जाणिव झाल्यावर
Ekdum barobar 🙏🚩
Correct
अगदी खरे बोललात साहेब, छान विश्लेषण.
शिवसेनेच्या मुंबईतील आगामी सभेची पत्रकं झळकली आहेत आणि त्यावर फक्त बाळासाहेबांचंच चित्रं आहे. कर्तृत्व नसेल तर बाळासाहेब अजून किती दिवस पुरणार आहेत देव जाणे
काय ती मराठी, काय ती शब्दफेक, काय ते अचूक आणि रोखठोक विश्लेषण. अप्रतिम. एक नंबर.👍👌
शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री समोर असतांना सलमान बाळवट काय बोलला याचा अर्थ संपली शिवसेना
धन्यवाद 🙏
आम्हाला केवळ एकच धर्मवीर माहीत आहेत
छ संभाजी महाराज
तरीही चित्रपट वरील व्हिडिओ ची वाट पाहतोय.
सर्व ठाणेकरांना प्रश्न आहे दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला. कारण शिवसेनेला नाकापेक्षा मोती जड चालत नाही. आणि दिघे साहेबांचं उत्तुंग होत चाललेले व्यक्तिमत्व कोणाला सहन झालं नाही हॆ एक कोढ आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा काटा काढला का....
धर्मविरांच्या निधनाने नक्की कोणाचा फायदा होणार होता याविषयी एक एपिसोड करावा ही विनंती मान्य करावी
👌🍫🏆🍫🍫🍫🍦🍦🍫🍫🍫🍫🍫🍫🍭🍫
👌🍫🏆🍫🍫🍫🍦🍦🍫🍫🍫🍫🍫🍫🍭🍫
एकदम बरोबर असा एक एपिसोड करायलाच हवा
फायदा झालाही !
Shivsena pramukh Uddhav Thackeray la karayche hote ani balasaheb chi kimmat kami hot challi hoti Dighe saybanmule, ani thanyatun paisa ubharta yenar nahi he chitra ubhe hote. Khara godfather Dighe saheb hote mhanun balasaheb ni ghat kela swarthasathi.
नमस्कार सर,स्व. आंनद दिघे साहबानां कोटो कोटी प्रनाम.
सलमान एवढ्यावरच थांबलेला नाही..तो पुढे म्हणाला की दिघे साहेब अविवाहित होते आणि तोही अविवाहित आहे... निव्वळ भंपकपणा..पण दुर्दैवाने शिवसेनेला अशा गोष्टींचं आताशा काहीच वाटत नाही.
Dighe sahenani Aishvaryayla vaprun takali nahi
Katrinala vaprun takali nahi
farndisala panvelchya farmhause madhe thevali nahi
Biharin sonakhi sinhala saglikadun tapasun thevali nahi
Anand dighechi barobari tyancha chapalesaman aslelya mansani karu naye
Ka marathi ekakhi manus milala nahi ka tumhala to hach cenema hindit kadhanar asel
Mhanun lachar seneni lotangan ghatal hyachi ghin yayla lagili
Maharstrala kid lagleli kid
@@sumithamenon3965 Salman chaplechya pn laykicha ni dighe sahebanchya
आमचे बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना संपली 😔
एकदम योग्य विश्लेषण ,,साहेब
सगळं करून सावरून मी अविवाहीत आहे असे निर्लज्यपणे सांगणारेही काही महाभाग येथे आहेतच.
manje?
@@deshbhakt3592 सचिन पाटील यांचा व्हिडीओ पहा.
माणूस जिवंत असताना त्याला योग्य ती वागणूक, योग्य तो सन्मान न देता, {दिला तरी त्यातून आपला फायदा किती होईल हे आधी बघितले जाते} माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याच्या नावाचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हल्ली कमी अधिक प्रमाणात सगळेच राजकीय पक्ष हे असे करत आहेत.
त्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सलमान खानला इतकं पुढे का केलं गेलं हा खरचं एक मोठा प्रश्न आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांचं कॅरेक्टर प्रसाद ओकने केलंय आणि तो पिक्चरचा हिरो असून बिचारा झाकोळला गेला.
आणि एवढं करून सलमान खानने काय अकलेचे तारे तोडले हे तुम्ही सांगितले आहेच आणि सगळ्यांनी ते बघितले पण आहेच.
आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सलमानच्या वक्तव्याला विरोध करण्याची किंवा काही बोलण्याची हिम्मत व्यासपीठावरील कोणालाही झाली नाही.
त्यातच आपल्या किंबहुनाबाई टोमणे यांनी अजून एक साम्य सांगितले.
कठीण आहे. कुठे नेऊन ठेवणार आहेत आपला महाराष्ट्र देव जाणे.
🤦♂️🤦♂️🤦♂️
त्याने फक्त साम्य सांगितले बाकी काही नाही .नीट पहा. दूरवरून स्वर्ग गाठायची सवयच आहे बाकी इतर विषय त्यात नाहीच
किंबहुना बाई टोमणे , लैच भारी विशेषण,मान गये उस्ताद
किंबहुना बाई टोमणे.... लय भारी😂😂😂
कर्तव्य शुन्य माणसे अजून काय करणार.
मतदार लोकांच्या दिशाभूलीसाठी ही रचना.
फक्त थोबाडात बळ.
माझ्या माहिती नुसार दिघेसाहेबांचे जवळचे परीचीत प्रा. रवी जोशी हे दिघे साहेबांना धर्मवीर असे संबोधायचे मला ही माहीती आपल्या गीरगावचे शशीमामा गवाणकर व कांतुभाई जे नवलकर साहेबांकडे नेहमीच भेटायचे त्यांच्या कडूनच ऐकल्याचे आठवते.
दुर्दैवाने आज ते दोघेही हयात नाहीत ..
थू थू असल्या आधुनिक शवसेनेच्या नेत्यावर,
आनंद दिघे चा महिमा मंडन होण्या एवजी,
या कार्यकृमातुन त्यांची विडबंना झाली ऐसे वाटते
सलमान तर काहीही बोलला तर एक वेळ समजू शकतो. लाचार मुख्यमंत्री काय बोलतात... त्याचं जास्त वाईट वाटलं 👎अन् विश्व प्रवक्तेंनी कुणाची गळाभेट घेतली? ☹️☹️
Ha salman itar velli navnavin natyansobat resorts var rangreli karat padlela asto..ha kay phusharkya martoy 1 room rahtoy..
Udya mhanel mazyat n Bhagat sing Rajguru yaa Mahan krantikaryan madhe ek samya ahe me pn jail madhe rahun aalo..🤨
@@maitreyiindian9042 खरतरं, सलमानला या समारंभासाठी आमंत्रण कोणी दिले होते? प्रसिद्धी साठी चित्रपट निर्मात्यांनी? का ठाकऱ्यांनी?
COMPOUNDER.RX...
Uddhuddin thakahanre
प्रेमभरे ही गळाभेट घेणारी अमिषा पटेल आहे! दुसऱ्या यू ट्यूब क्लिपमुळे समजलं!! 🤔🤔
Stop voting for this party!
Hyancha khara khura chehara divnsedivas Ughda Padat challa aahe hyachi ekek Attud hyanchy karnine disayla lagli aahe
अतिशय अभ्यासपूर्ण, सुंदर आणि अचूक शब्दात विश्लेषण ... त्याचप्रमाणे एका लयीत बोलणं 👍 आवडलं आपल्याला …. खूप छान Thank You
पहिल्यादा मुंबईत रहाणारा गरीब कोकणी माणसाला जागे केले पाहिजे.. त्या भोळ्या भाबड्या च्या कोकणी जनतेच्या जीवावर हे आपली पोळी भाजतात.. आणि बिचार्या ना उपेक्षितच ठेवतात..
👍👍👍👍
राऊत साहेबाना चान्स मिळाला. हात लावायचा.
खर आहे,राऊत एक नंबर चमडी वाटतो.निवडणूक समोर आल्यामुळे ह्या हरामखोरांना दिघे साहेबांची आठवण झाली आहे लोकं जाणकार आहेत.ते बरोबर फडशा पाडतील.
हे लोक त्याचीच वाट बघतात,कमी कपड्यावाली दिसली कि ह्या लांडग्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटते....
🤣🤣🤣 नालायकच माणूस वाटतो तो
🤣😂
Faltu
नमस्कार साहेब एक विनंती आहे आदर्श घोटाळा यावर एक विडीओ बनवा आणि आता पर्यंत काय काय घडलं किंवा घडत आहे ते सांगा कारण एवढा मोठा घोटाळा शांत बसतयात कसा गेला हे समजायला मार्ग नाही.
ऐकदम मस्त
आता कुठचा ही हुकमी एक्का बादशाह राणी गुलाम कामी येणार नाही फक्त आणि फक्त भाजपा