प्रत्येक विषयाच संशोधन केंद्र म्हणून आपल चॅनल काम करतय. खूपच छान विश्लेषण केलत धन्यवाद साहेब. देती घेती ते नरका जाती!अस परखड मत मांडणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच जीवनपट उलगडून दाखवला खूप खूप धन्यवाद ❤
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भागवत संप्रदायाची ही पताका नव्याने रुजवण्याची खूप गरज आहे त्याच्या अभावी भोंदू महाराजांच्या नादी लागण्याचे प्रमाण वाढत आहे व्यसनाधीनता बेरोजगारी अशांतता या पार्श्वभूमीवर हा संप्रदाय पुन्हा कशावर रुजवता येईल गावखेड्यात हे पहावेच लागेल
आताचे तथाकथित बहुतांशी आधुनिक महाराज/संत हे व्यापारी आहेत. त्यांचे अध्यात्मिक ज्ञान किती आहे हा वादाचा विषय आहे पण भारतीय लोक भावनिक असल्याने तथाकथित ते त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःचे उखळ पांढर करून घेतात.
पोखरकरजी धन्यवाद.आजचा विषय राजकारणा पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी मधुसूदन महाराजांना तन मन धनाने मदत केली पाहिजे व शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे
जगत गुरू संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन 🙏🙏 महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज आणी वारकरी संप्रदाय करीता प्रेरणादायी संदेश दिलाय सर 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
आज हिंडन बर्ग चा रिपोर्ट आलाय कि ज्या अडाणी कांड ची शेअर बाजाराचा रिपोर्ट देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती त्या सेबी चा मुख्य कार्यकारी अधिकारी चा यात सहभाग असुन त्याने पण अमाप पैसा गुंतवला 😮😮😮😮😮😮😮😮
पोखरकर सर, सप्रेम जयभीम. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मांडला, त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. गावोगावी होणाऱ्या सप्ताह आणि सत्संगात असे खरे तुकाराम महाराज सांगितले जात नाही. आदरणीय साळुंखे सरांच्या ग्रंथाचे वाचन प्रत्येक घरात झाले पाहिजे.
रविंद्रजी, आपण हा विषय छेडून फार स्त्युत्य काम केले आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद... संंत तुकाराम महाराज यांच्या या तिनही तपोभूमींच संरक्षण करण हे प्रत्येक वारकरी, मानकरी यांचेच नाही तर प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे आणि ते आपण केलेच पाहिजे. मी पण एक वारकरी सांप्रदायाचा पायीक आहे माझ्या साठी काय काम असेल तर मला नक्कीच करायला आवडेल, माझ्या ह्या विनंतीची आपण दखल घ्यावी हिच अपेक्षा... रामकृष्णहरि . ..
जे जे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्यांनी या लढ्यात सामील झाले पाहिजे आणि यावरच प्रबोधन केले पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने या राजकारणी लोकांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे या साठी मी स्वतः तयार आहे तुम्ही सर्व जण तयार रहा
90 टक्के पेक्षा जास्त महाराज हे ब्राम्हणवादी कीर्तन प्रवचन करतात त्या मुळे शुद्ध भागवत परंपरा ही हळू हळू संपत चालली आहे आपण सर्व लोकांनी ह्या मध्ये वेळीच लक्ष घातले पाहिजे व संत परंपरा जपली पाहिजे
बरोबर आहे आताचे महाराज थेटरला कार्यक्रम लावून लाखोने पैसा कमवतात.विचित्र अंग हलवून विडंबन करतात. अध्यात्म विषय कमी पण राजकारण जास्त असत .असो तुम्ही निर्भीडपणे विषय मांडता पर्दाफाश करता सलाम तुम्हाला .जय जिजाऊ 🚩🙏
अतिशय छान व्हिडिओ. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सारखा एक उत्तम कवी या जगात सापडणे नाही. संघर्ष व अन्याय सहन करुन बुवा विठ्ठलाशी एकरुप झाले. अत्रे म्हणत की ज्याच्या घरी नाही गाथा त्याच्या माथी हाणा चार लाथा. सहज सोपी वाटणारी त्यांची वाणी अध्यात्म व गुढ अशा तत्वांनि भरलेली होती. प्रपंच करत असताना मुखाने अखंड नाम घेत जावे अगदी कोणतेही कर्मकांड केले नाहिवतरी चालेल पण या मार्गाने गेलात पांडुरंगाची भेट नक्की होईल असा मोलाचे कळकळीचे मार्गदर्शक या भुमीत होऊन गेले आपण खुप भाग्यवान आहोत. राम कृष्ण हरी
हा विषय हाती घेतल्या साठी अभिव्यक्तीचं आणि मधुसूदन शास्त्री महाराज आणि त्यांचे सहकारी यांना खूप खूप धन्यवाद ! महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि संत परंपरेचा पाईक म्हणून माझा जाहीर पाठिंबा !
कधी ही हाक द्या आम्ही येणार , वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसरे आळविती ,,त्यांच्या पाऊल खुणा जपणे आवश्यक आहे,,हा आनमोल ठेवा पिढ्यान् पिढ्या टिकला पाहिजे,,,,जपला पाहिजे,,,धन्यवाद अभिव्यक्ती,,,
हे सध्या देव धर्म फक्त वोट बॅंके पुरते मानणारे सरकार आहे. फक्त हिंदू हिंदू म्हणतात. नुसता टिळा लावून देवधर्म होत नाही. त्यांना आसाम चा डोंगर दिसतो. झाडी दिसतात. महाराष्ट्र कडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. अंधभक्त म्हणून जे नाव पडले आहे, ते सिद्ध होत आहे. नुसते नदी सुधारणा करिता बोगस खर्च करतात. कि जे कधीही सुधारणा होणं अवघड व अशक्य आहे. गंभीर पणे विचार करणे आवश्यक आहे.
अत्यंत योग्य विषयाला आपण तोंड फोडले आहे. राजकारणी व्यक्ती त्यांच्या गलिच्छ राजकारणात मश्गूल आहेत त्यांच्या कडून काही बरे घडेल ही अपेक्षाच व्यर्थ.जनसामान्यांनी ही चळवळ हाती घ्यावी, त्यासाठी आपल्या तर्फे मार्गदर्शन आणि भरीव कामगिरीच्या दृष्टीने काही योजना असतील तर त्याबाबतची माहिती सर्वदूर पोहोचवली जावी.केवळ वारकरी नाही तर सामान्य माणसाचे हे परम कर्तव्य असेल की या जागेचे संवर्धन आणि संरक्षण करणे प्राप्त परिस्थितीत निकडीचे आहे.
डोंगर आणि दर्या या ढग अडवण्याचे आणि पाण्याची खूप मोठे जलस्रोत आहेत, आपल्या स्वार्थासाठी प्रकृतीचा समतोल ढासळत चाललेला आहे त्याची परिणीती म्हणून काही ठिकाणी खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी काहीच नाही तसेच वाय नाड मधील घटना एक ताजे उदाहरण आहे
निराश होऊ नका माऊली 🙏🏼 संघर्ष योद्धा इतिहास घडवत असतो , संत तुकया भक्त मधुसूदन महाराज हे एक संघर्ष योद्धा च आहेत. ते हा लढा जिंकणार आहेत. आपण त्यांना एकटे पडू द्यायचे नाही.🙏🏼🙏🏼
संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये दररोज हजारो कीर्तन होत आहेत या कीर्तनामध्ये प्रामुख्याने संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत सावता माळी यांना प्रामुख्याने वगळले जाते या तीनही डोंगराचे संरक्षण करण्यासाठी एकही महाराज कीर्तनातले 5-10 मिनिटे वेळ खर्च करत नाही हे मोठे दुर्दैव आहे अभिव्यक्ती चॅनलचे जनजागृतीसाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे
Dnyaneshwar maharaj ki jay, jagatguru sant tukaram maharaj ki jay, rajmata jijau ki jay chatrapati shivaji maharaj ki jay chan vedio dhanyawad ravindraji
राम कृष्ण हरी माऊली किती तरी जनांनी हा व्हिडीओ प्रसारित होणार नाही यासाठी प्रयत्न केले आसनार. काही झाल तरी. किती ही केल तरी. हा मुर्दाड समाज सुधारणार नाहीत
सत्तेसाठी कधीच राजकारण न करणारे तर समाजकरणासाठी राजकारणात असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वारकऱ्यांचे आंदोलन दाऊ कंपनी विरोधात उभे केले तेंव्हा महाविकास आघाडी तील एकाही पक्षाने व नेत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या दाऊ विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, पक्षपातीपना हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज कधीच केला नाही... पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पक्षपाती करणारे आणि नुसते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कायम रान उठवणारे, यांनी या महाविकास आघाडीने वारकऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या दाऊ कंपनी विरोधात काय केलं याचे एक तरी दाखला समाजासमोर मांडावा.. हे स्वतःला एकदम धुतल्या तांदळासारखे कसे स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करतात हेचं कळतं नाही...
पुण्याची कायम काळजी करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना तुकोबारायांचा अभंग उद्धृत करतात त्यांना याबाबत योग्य ती कारवाई करायला काय अडचण आहे.
खेडोपाडी गावागावात हरिनाम सप्ताह होतात हे महाराज येतात पाकीट घेतात गावातील शिक्षक तरुणांना विनंती आहे की आता इथून पुढे सत्यात कीर्तन करणाऱ्या महाराजाला तुम्ही या प्रश्नावर तुम्ही नक्कीच ज्या विचारला पाहिजे की बाबा तुकाराम महाराजांची तपोभूमी आहे अतिक्रमणाच्या विळख्यात असताना तुम्ही लोकांनी या संबंधाने काय केलं.
व्यापारी ह भ प महाराज यावर कधी बोलणार नाहीत कारण त्यांना तारीख आणि सुपारी घेऊन कीर्तन प्रवचन करणारे हेच त्यांच कार्य आहे. काही मोजकेच कीर्तन कार प्रवचन कार असतील. सर्व तमाम वारकऱ्यांनी एकत्र येउन हे आपले तपोभूमी वाचवली पाहिजे
दादा तुम्ही भंडारा डोंगर आले मला माहित नाही, नाहितर भेटायला नक्की आलो असतो, मि येथेच राहतो sudumbre येथे, भंडारा डोंगर, भामचन्द्र डोंगर, व घोराडेश्वर डोंगर आता संत भूमि नाही तर पिकनिक प्वाइंट झाला आहे लोक तिथे संत दर्शन नाही तर फक्त रील काढण्यासाठी आणि आपल्या परिवार ला निसर्ग दाखव न्या साठी येत असतात आणि काही निरल्लज तरुण पीढ़ी तर सांगायला लाज वाटते, असे वागतात. ह्या सर्व गोष्टी पाहून आपल्या सारख्या वारकरी संप्रदाय लोकांना खूप त्रास होतो, पन काय करण्यार स्वतः ला जन सेवक म्हणून घेणारे लोक या गोष्टी कडे लक्ष देत नाही, आणि अतिक्रमन ह्या लोकान मुळे झाले आहे कारण येथे हे लोक स्वत जागा भाड्याने देत असतात खूप काही आहे सांगण्या सारखे पन तुम्ही समजून घेतले असणार, 🙏
अभिव्यक्तीला २० तोफांची सलामी 🙏🏼
आता हे आंदोलन १००% यशस्वी होणार !
जय हरी 🙏🏼 जय वारकरी 🙏🏼
एम
प्रत्येक विषयाच संशोधन केंद्र म्हणून आपल चॅनल काम करतय. खूपच छान विश्लेषण केलत धन्यवाद साहेब.
देती घेती ते नरका जाती!अस परखड मत मांडणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच जीवनपट उलगडून दाखवला खूप खूप धन्यवाद ❤
@@balasahebmore8821 ,,,💯✅ 🙏सद्यस्थितीत नितांत गरज.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भागवत संप्रदायाची ही पताका नव्याने रुजवण्याची खूप गरज आहे त्याच्या अभावी भोंदू महाराजांच्या नादी लागण्याचे प्रमाण वाढत आहे व्यसनाधीनता बेरोजगारी अशांतता या पार्श्वभूमीवर हा संप्रदाय पुन्हा कशावर रुजवता येईल गावखेड्यात हे पहावेच लागेल
आताचे तथाकथित बहुतांशी आधुनिक महाराज/संत हे व्यापारी आहेत. त्यांचे अध्यात्मिक ज्ञान किती आहे हा वादाचा विषय आहे पण भारतीय लोक भावनिक असल्याने तथाकथित ते त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःचे उखळ पांढर करून घेतात.
Jay ho जगतगुरु , महाराष्ट्र का सच्चा संत .
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
साहेब...एक दिवस सुध्दा तुम्ही सुट्टी घेऊ नका...दर रोज व्हिडिओ आलाच पाहिजे...फारच गरज आहे...jai MH
💯✅✅✅💐🙏
😊
सहमती साठी ईमोजी
बरोबर बोलत आहे
ते पण एक माणूसच आहेत, त्यांचं पण कुटुंब असणार, त्यांना पण आपल्या सारखंच मन असणार तेंव्हा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
आ.शिवभूमीसुपुत्रा,🙏
येणे कारणे जागे करावे
अवघे भूमीजण🚩🚩अभिव्यक्तीचा हा कळकळीचा जागर प्रखर होवो.जिवीच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.📢📢📢
पोखरकरजी धन्यवाद.आजचा विषय राजकारणा पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी मधुसूदन महाराजांना तन मन धनाने मदत केली पाहिजे व शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे
अगदी बरोबर आहे.
जगत गुरू संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन 🙏🙏 महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज आणी वारकरी संप्रदाय करीता प्रेरणादायी संदेश दिलाय सर 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
संत यांचे कार्य व विचार यावर चर्चा छान वाटली सर.🎉🎉🎉
पोखरकर सर, अभिनंदन. चांगला विषय घेतला आहे.
एकदम बरोबर बोललात साहेब
बंडातात्यानी मागच्या आंदोलनाचे सर्व श्रेय लाटले आहे
आज हिंडन बर्ग चा रिपोर्ट आलाय कि ज्या अडाणी कांड ची शेअर बाजाराचा रिपोर्ट देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती त्या सेबी चा मुख्य कार्यकारी अधिकारी चा यात सहभाग असुन त्याने पण अमाप पैसा गुंतवला 😮😮😮😮😮😮😮😮
संत तुकाराम महाराज यांना कोणतेही सरकार मानत असेल तर तेथील अतिक्रमण लवकर उठवावे. ❤
पोखरकर सर, सप्रेम जयभीम. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मांडला, त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
गावोगावी होणाऱ्या सप्ताह आणि सत्संगात असे खरे तुकाराम महाराज सांगितले जात नाही. आदरणीय साळुंखे सरांच्या ग्रंथाचे वाचन प्रत्येक घरात झाले पाहिजे.
मधुसूदन महाराज तुम्ही सांगाल त्या वेळेस आम्ही सर्व वारकरी संप्रदाय तुमच्या हाकेला कोणत्याही ठिकाणी उभा राहायला तयार आहे.
आंबेठान या ठिकाणी शरद जोशींना भेटायला गेल्यावर त्यांनी हा भामचंद्रा चा डोंगर आम्हाला फिरून दाखवला होता खरोखरच ही तपोभूमी वाचवली पाहिजे
अगदी बरोबर बोललात सर. सर्व कीर्तनकार प्रवचनकार महाराजांनी तुकाराम महाराजांची तपोभूमी वाचवायलाच पाहिजे. सर्वांनी पुढे यायला पाहिजे. 🙏🙏
सर आपण एकदम योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
रविंद्रजी, आपण हा विषय छेडून फार स्त्युत्य काम केले आहे त्याबद्दल आपणास धन्यवाद...
संंत तुकाराम महाराज यांच्या या तिनही तपोभूमींच संरक्षण करण हे प्रत्येक वारकरी, मानकरी यांचेच नाही तर प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे आणि ते आपण केलेच पाहिजे.
मी पण एक वारकरी सांप्रदायाचा पायीक आहे माझ्या साठी काय काम असेल तर मला नक्कीच करायला आवडेल, माझ्या ह्या विनंतीची आपण दखल घ्यावी हिच अपेक्षा... रामकृष्णहरि .
..
मावळा सध्या भिडे गुरुजी चा भक्त आहे, हिंदू मुस्लिम करण्यात बिझी आहे.
जे जे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्यांनी या लढ्यात सामील झाले पाहिजे आणि यावरच प्रबोधन केले पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने या राजकारणी लोकांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे या साठी मी स्वतः तयार आहे तुम्ही सर्व जण तयार रहा
महाराष्ट्राची अस्मिता लाचार झाली आहे, ही भूमी वाचवली पाहिजे.
90 टक्के पेक्षा जास्त महाराज हे ब्राम्हणवादी कीर्तन प्रवचन करतात त्या मुळे शुद्ध भागवत परंपरा ही हळू हळू संपत चालली आहे आपण सर्व लोकांनी ह्या मध्ये वेळीच लक्ष घातले पाहिजे व संत परंपरा जपली पाहिजे
तिथं कोणी राजकारण करत असेल तर,, त्या राजकारण्यांच्या लंगोट्या काढून घ्या... आणि हाना भोंगळे करून..
❤❤ जय संविधान ❤❤
बरोबर आहे आताचे महाराज थेटरला कार्यक्रम लावून लाखोने पैसा कमवतात.विचित्र अंग हलवून विडंबन करतात. अध्यात्म विषय कमी पण राजकारण जास्त असत .असो तुम्ही निर्भीडपणे विषय मांडता पर्दाफाश करता सलाम तुम्हाला .जय जिजाऊ 🚩🙏
I am proud of you for expressing your thoughts with such eagerness....
जय शिवराय नमस्कार आता हे आंदोलन सफल होईल एक मराठा लाख मराठा
अतिशय छान व्हिडिओ. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सारखा एक उत्तम कवी या जगात सापडणे नाही. संघर्ष व अन्याय सहन करुन बुवा विठ्ठलाशी एकरुप झाले. अत्रे म्हणत की ज्याच्या घरी नाही गाथा त्याच्या माथी हाणा चार लाथा. सहज सोपी वाटणारी त्यांची वाणी अध्यात्म व गुढ अशा तत्वांनि भरलेली होती. प्रपंच करत असताना मुखाने अखंड नाम घेत जावे अगदी कोणतेही कर्मकांड केले नाहिवतरी चालेल पण या मार्गाने गेलात पांडुरंगाची भेट नक्की होईल असा मोलाचे कळकळीचे मार्गदर्शक या भुमीत होऊन गेले आपण खुप भाग्यवान आहोत. राम कृष्ण हरी
जगत गुरु संत तुकाराम महाराज हे खरे बहुजनाचे खरे संत आहेत
आजच्या पिढीला इतिहासाचा पत्ता नाही. प्रगतीच्या अभावामुळे ते लोभी आहेत. तुकाराम दादांची स्पंदने असलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जपल्या पाहिजेत.
अभिव्यक्ती च्या माध्यमातून आपण असंख्य जनतेला जागृत करण्यासाठी हा वीडियो केला त्या बद्दल आपले मनापासून आभार 🌹🌹🙏🙏🌹🌹
हा विषय हाती घेतल्या साठी अभिव्यक्तीचं आणि मधुसूदन शास्त्री महाराज आणि त्यांचे सहकारी यांना खूप खूप धन्यवाद ! महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि संत परंपरेचा पाईक म्हणून माझा जाहीर पाठिंबा !
कधी ही हाक द्या आम्ही येणार , वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसरे आळविती ,,त्यांच्या पाऊल खुणा जपणे आवश्यक आहे,,हा आनमोल ठेवा पिढ्यान् पिढ्या टिकला पाहिजे,,,,जपला पाहिजे,,,धन्यवाद अभिव्यक्ती,,,
विधानभवन वर पायी दिंडी काढून सरकार ला जागे केले पाहिजे.
आपण योग्य वेळी आपला youtube चॅनल सुर केले आहे व अनेक विषय सरळ मांडले आहे व लोकांना दिशा दिली व पाठिंबा मिळत गेला आहे. शुभेच्छा
शुभेच्छा❤
हे सध्या देव धर्म फक्त वोट बॅंके पुरते मानणारे सरकार आहे.
फक्त हिंदू हिंदू म्हणतात.
नुसता टिळा लावून देवधर्म होत नाही.
त्यांना आसाम चा डोंगर दिसतो. झाडी दिसतात.
महाराष्ट्र कडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे.
अंधभक्त म्हणून जे नाव पडले आहे, ते सिद्ध होत आहे.
नुसते नदी सुधारणा करिता बोगस खर्च करतात.
कि जे कधीही सुधारणा होणं अवघड व अशक्य आहे.
गंभीर पणे विचार करणे आवश्यक आहे.
जगतगुरु तुकाराम महाराजांच्या स्पर्शाने पुनीत झालेले डोंगर वाचवणे हे सर्व महाराष्ट्रांतील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
काय सुंदर विषय निवडलात सर धन्यवाद आपले
अत्यंत योग्य विषयाला आपण तोंड फोडले आहे. राजकारणी व्यक्ती त्यांच्या गलिच्छ राजकारणात मश्गूल आहेत त्यांच्या कडून काही बरे घडेल ही अपेक्षाच व्यर्थ.जनसामान्यांनी ही चळवळ हाती घ्यावी, त्यासाठी आपल्या तर्फे मार्गदर्शन आणि भरीव कामगिरीच्या दृष्टीने काही योजना असतील तर त्याबाबतची माहिती सर्वदूर पोहोचवली जावी.केवळ वारकरी नाही तर सामान्य माणसाचे हे परम कर्तव्य असेल की या जागेचे संवर्धन आणि संरक्षण करणे प्राप्त परिस्थितीत निकडीचे आहे.
जय महाराष्ट्र. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
डोंगर आणि दर्या या ढग अडवण्याचे आणि पाण्याची खूप मोठे जलस्रोत आहेत, आपल्या स्वार्थासाठी प्रकृतीचा समतोल ढासळत चाललेला आहे त्याची परिणीती म्हणून काही ठिकाणी खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी काहीच नाही तसेच वाय नाड मधील घटना एक ताजे उदाहरण आहे
सलाम अभिवक्ती तुमच्या कार्याला जी न्यूज मीडिया आहे ते तर राजकीय नेतेमंडळी ची चाटू करिता करण्यात व्यस्त आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत
खर सर खूप वाईट परिस्थिती आहे मी हा विडिओ वारकरी संप्रदाय आसलेल्या ग्रुपवर टाकला परंतु कोणाला त्या बद्दल काही घेऊन देन नाही
खूप वाईट आहे हे 😮😮😮
निराश होऊ नका माऊली 🙏🏼 संघर्ष योद्धा इतिहास घडवत असतो , संत तुकया भक्त मधुसूदन महाराज हे एक संघर्ष योद्धा च आहेत. ते हा लढा जिंकणार आहेत. आपण त्यांना एकटे पडू द्यायचे नाही.🙏🏼🙏🏼
संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये दररोज हजारो कीर्तन होत आहेत या कीर्तनामध्ये प्रामुख्याने संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज संत सावता माळी यांना प्रामुख्याने वगळले जाते
या तीनही डोंगराचे संरक्षण करण्यासाठी एकही महाराज कीर्तनातले 5-10 मिनिटे
वेळ खर्च करत नाही हे मोठे दुर्दैव आहे
अभिव्यक्ती चॅनलचे जनजागृतीसाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
वा काय video बनवला मी याच video ची वाट पाहत होतो
देव माणूस आपले महाराज
सर तुम्ही खूप चांगल काम केल ह्या विषयावर प्रकाश टाकला, राजकारण्यांना काही घेणे नाही
आणि कीर्तनकार पण कीर्तनातून सामाजिक विषय हाताळत नाहीत.
लक्ष लक्ष धन्यवाद ‼️
Dnyaneshwar maharaj ki jay, jagatguru sant tukaram maharaj ki jay, rajmata jijau ki jay chatrapati shivaji maharaj ki jay chan vedio dhanyawad ravindraji
Atishay changaly vishayala wachya fodlya baddal abhivayktiche abhar
सर भगतसिंग यांच्या #why i am athiest या पुस्तकावर विडिओ बनवा 🙏🙏
राम कृष्ण हरी
माऊली
किती तरी जनांनी हा व्हिडीओ प्रसारित होणार नाही यासाठी प्रयत्न केले आसनार.
काही झाल तरी. किती ही केल तरी. हा मुर्दाड समाज सुधारणार नाहीत
ekdam barobar saheb vachva sanskruticha varsa
खूप छान पद्धतीने अतिक्रमणाबाबत अभिव्यक्ती
खूप छान उपक्रम आणि माहिती, आम्ही नेहमी जातो घोराडेश्वर डोंगरावर...
सत्तेसाठी कधीच राजकारण न करणारे तर समाजकरणासाठी राजकारणात असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वारकऱ्यांचे आंदोलन दाऊ कंपनी विरोधात उभे केले तेंव्हा महाविकास आघाडी तील एकाही पक्षाने व नेत्याने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या दाऊ विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, पक्षपातीपना हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज कधीच केला नाही... पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पक्षपाती करणारे आणि नुसते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कायम रान उठवणारे, यांनी या महाविकास आघाडीने वारकऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या दाऊ कंपनी विरोधात काय केलं याचे एक तरी दाखला समाजासमोर मांडावा.. हे स्वतःला एकदम धुतल्या तांदळासारखे कसे स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करतात हेचं कळतं नाही...
एकदम छान
सर खूप छान ,ज्वलंत विषय घेतल्याबद्दल खूप खूप आभार ❤
Exactly accurate analysis Túka mahne aishya nara Mojuni maravya paijarra
खुप गढूळ केलं महाराष्ट्राचे वातावरण
राम कृष्ण हरी माऊली तुकाराम महाराज
जय श्रीराम
Veg vegale vishay Chan pane madata tumhi .
Dhanyawad saheb.
माझा आपल्या कार्याला पाठिंबा आहे.
Honorable SANT
चांगला विषय आहे
खुप खुप छान
राम कृष्ण हरी 🙏🚩
JAGATGURU TUKARAM MAHARAJ 🙏🙏🙏
Very very good sir 🎉❤🎉
स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालायला पाहिजे वेळीच.
❤🎉🎉 जय हिंद
I stand with this mission
पुण्याची कायम काळजी करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना तुकोबारायांचा अभंग उद्धृत करतात त्यांना याबाबत योग्य ती कारवाई करायला काय अडचण आहे.
हिच खंत आहे. त्यांनाबिघडवण्यात अनाजीपंताचा हा आहे.
जसे तुकाराम महाराजांना पूर्वी त्रास देत होते.
एखादा चांगले काम अनाजीपंताना बघवत नाही.
अध्यात्माची गरज शेतात काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याला आज जास्त आहे त्यामुळे गावातील मंदिरे अध्यात्माची केंद्र बनावेत या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात
rakshan ani poshan karanarya shetkaryachya hadimashi addhyatm bhinlele asate !mousam kasa ahe,kiti nafa hoil kiva nuksanis bali padave lagel , ase vichar na karata ,to tyacha dharm , mhanaje kartavvya palan , karatach asato !barphatil va valvantatil va , parprantiy vyaparyani , pandal madhun "get together" na karata , gharoghari ekatm chintan karayachi garaj ahe !apale kothe shabut thevun dusarya prantatil parvatanmadhil khanije kadhun ,te parvat khilkhile karata nayet . Girnar parvat khana baghu !tyapasun honarya avakisathi arabi gujju tyala hat lavat nahit ! Maharashtra kay konihi yave,bhuga karuni jave , vatato kay ya bhamatyana ? pratyek prantatil khanije , ani tya tya prantatil antargat ani bhooprushthavaril nisarsampatti tya tya samajyasathi asate. swatahakadil sathe F.D. maddhye thevun,itar prantanchi "fefadi" (fuffuse), nikami karayachi kame ya ditichya daittya putranchi !
Shetkary jastit jast kal kamat asato , tar itarejanans , tya manane bharpur phavala vel milat asato ; mhanun tar gavogavi stay karat asatat ; rikame man bhutache ghar ! ashya itarejanansach addhyatmachi garaj adhik asate !
खुप छान माहिती 🙏
छान विश्लेषण ❤ ❤ ❤
सर चांगला विषय जनते समोर आणला
आम्ही सहमत आहोत महाराजांसोबत आहोत
संघाचे पगारी प्रचारक आहेत हे आचचे बहूतेक किर्तनकार
खेडोपाडी गावागावात हरिनाम सप्ताह होतात हे महाराज येतात पाकीट घेतात गावातील शिक्षक तरुणांना विनंती आहे की आता इथून पुढे सत्यात कीर्तन करणाऱ्या महाराजाला तुम्ही या प्रश्नावर तुम्ही नक्कीच ज्या विचारला पाहिजे की बाबा तुकाराम महाराजांची तपोभूमी आहे अतिक्रमणाच्या विळख्यात असताना तुम्ही लोकांनी या संबंधाने काय केलं.
Very very good sir 👌👍
🌹✅🙏🌹🙏🌹
सर,आपले विचार ,विषय यामध्ये विविधता आहे. नेहमीच्या विषयाबरोबर असे विविध प्रकारचे व्हिडिओ पहायला आवडतील.
व्यापारी ह भ प महाराज यावर कधी बोलणार नाहीत कारण त्यांना तारीख आणि सुपारी घेऊन कीर्तन प्रवचन करणारे हेच त्यांच कार्य आहे. काही मोजकेच कीर्तन कार प्रवचन कार असतील. सर्व तमाम वारकऱ्यांनी एकत्र येउन हे आपले तपोभूमी वाचवली पाहिजे
Salute sir
Sir i really proud of you Sam one take this topic
राग येईल ... पण किर्तनकारं लय माजलेत राव
All right pokhrkar sir
Sahi Hai
खूप छान सर.❤
दादा तुम्ही भंडारा डोंगर आले मला माहित नाही, नाहितर भेटायला नक्की आलो असतो, मि येथेच राहतो sudumbre येथे, भंडारा डोंगर, भामचन्द्र डोंगर, व घोराडेश्वर डोंगर आता संत भूमि नाही तर पिकनिक प्वाइंट झाला आहे लोक तिथे संत दर्शन नाही तर फक्त रील काढण्यासाठी आणि आपल्या परिवार ला निसर्ग दाखव न्या साठी येत असतात आणि काही निरल्लज तरुण पीढ़ी तर सांगायला लाज वाटते, असे वागतात. ह्या सर्व गोष्टी पाहून आपल्या सारख्या वारकरी संप्रदाय लोकांना खूप त्रास होतो, पन काय करण्यार स्वतः ला जन सेवक म्हणून घेणारे लोक या गोष्टी कडे लक्ष देत नाही, आणि अतिक्रमन ह्या लोकान मुळे झाले आहे कारण येथे हे लोक स्वत जागा भाड्याने देत असतात खूप काही आहे सांगण्या सारखे पन तुम्ही समजून घेतले असणार, 🙏
🙏🙏🙏🙏🙏
ऐसे कैसे झाले भोंदू
कर्म करूनी म्हणति साधू
अंगा लावूनया राख
डोळे झाकून करती पाप
दावी वैराग्याची कळा
भोगी विषयांचा सोहळा
तुका म्हणे सांगू किती
जळो तयांची संगती
जगतगुरू तुकाराम महाराज
Vidrohi Tukaram vachne garjeche aahe...
Sir jashe Tukaram maharaj Bhakta sathi vedeo banwile tasech sarv smaz dharmasathi hi vedeo banwa.