IAS पूजा खेडकर होऊ पहातेय उद्याची लेडी कैसर खालिद, शिंदे-सौनिकांकडे राज्याचं लक्ष
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या पूजा दिलीप खेडकरच्या नियमबाह्य, बेफिकीर आणि भ्रष्टाचारी वागण्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वरिष्ठांकडे केलीय. नेत्यांनी राजकारणाची गटारगंगा केली असताना सनदी अधिकारी त्यात स्वतःचे घोडे न्हाऊन घेतायत. काही आयपीएस अंगडियांकडून खंडणी वसूल करतायत तर काही बायका-पोरांच्या नावांवर गैर मार्गाने खोऱ्याने पैसे कमवतायत.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on CZcams: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#poojakhedkar #quaisarkhalid #bhaveshbhinde #eknathshinde #iaspoojakhedkar
तुकाराम मुंडे साहेबांकडे पाठवले पाहिजे प्रशिक्षण कालावधी करीता मॅडमला.
भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय
बोरबर आहे... सुत सारखं सरळ होतील...
Agree
Right 👍
Fraud document gheun IAS zali aahe ...
Political lokan mule case dabayach prytn chalu ahe
तिचे मेडिकल चेपअप करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करून हाकलून ध्या.
"जेल मधे" हा शब्द राह्यला 😱😱😩😠
IAS अधिकारी म्हणजे दुसरी इस्ट इंडीया कंपनी आहे जी देशाला उभ्याने लुटत आहेत
नंबर एक निष्कर्ष
ह्या अहमदनगरचा महापालिका आयुक्त फरार आहे
@@Maratha997 East India company च इतिहास वाचून च IAS होतात हे लोक
अक्कल लागते आयएएस व्हायला.किती मराठे झाले आयएएस.
अक्कल लागते. तुमचा म. मध्दे नाही तेवढी अक्कल.
तुकाराम मुंडे सारखे अधिकारी पाहिजेत
यांची वारंवार बदली करणं थांबवलं पाहिजे सरकारने
एवढी मस्ती आसेल तर नक्कीच तिला घरी बसावयाला पाहीजे. ही मस्ती आसते.
आपण जनते साठी आशा मस्तवाल आधिकाराची पोलखोल केली. तुम्हाला धन्यवाद.
बरोबर ✅ 100℅ ✅ देशाला अश्या मस्तवाल आगाऊ कोणाचीही गरज नाही 🚩🇮🇳
देशातील कोणत्याही परीक्षेवर आता विश्वास राहिला नाही
या बाई शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर या विभागातून UPSC परीक्षा देऊन IAS झाल्या आहेत अशा बातम्या ऐकू येत आहे.
ते प्रमाणपत्र पण खोटं आहे
खरं आहे
आताच्या सरकारमध्ये दम असेल तर पूजा खेडकर वर कारवाई करावी..
तसं केल्यास हप्ते मिळणै कठीण होईल ना?
Sarkar haptyavar jagtay. Tumchya comments var nahi😂😂😂
एका विडिओ मध्ये कमेंट होती की ही पंकजा मुंडे ची नातेवाईक आहे, आता बोला कोण कारवाई करणार??
सरकार मधे का "सरकारच्या ××× , म्हनायच होत का ? मग घाबरु नका "विधान सभा" जवळ आलीय 😌😌😂😆😆
वडील यांचे वंचित आघाडी कडून नगर दक्षिण मधून लोकसभेला उभे होते। त्यांच्या मेडिकल साठी 6 वेळा नोटीस पाठवली पण एकदा ही या गेल्या नाहीत। 2022 ला काहीही न कार्यवाही होता सरळ जॉईन झाल्या सगळे गौडबंगाल आहे
सर पुजा खेडकर हीला आपल्या पदाचा माज आलेला आहे हे मात्र नक्की खरे आणि बरोबर आहे हिची मस्ती आणि माज उतरवणे गरजेचे आहे
सी.एम.शिंदे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार..फडणीस यांनी या लोकांवर कारवाई होणे जरूर आहे 🚩
भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय
हे दोन्हीही भामटे आहेत, ते काही करू शकत नाही
खोटे कागदपत्र दिले तिने
तुकाराम मुंडे सारख्या चांगल्या सनदी अधिकाऱ्यांची आतापर्यंत 19 वेळा बदली झाली चांगलं काम केलं की हे फळ मिळतं
कलियुग आहे, दुसरं काय?
Tyana Aata kontya padavar tevle
Sarva C. M. ni
तुकाराम मुंढे यांची वाशिमला नियुक्ती करा
आमच्या वाशीम जिल्ह्याला बदनाम केल्या जाते.
आरक्षण IAS मध्ये पण आहे 😂😂😂मग अवघड आहे देशाच
PWD physically disabled use kelay सगळ्यांना दोष देतोय..don't use your prejudice here
Tumala pan pahije na ek maratha lakh maratha asla kai tari 😂
@@Happy-wp3cc घोड्यांच्या शर्यती मध्ये गाढवं पुढे जात आहेत म्हणून
@@maneomkar18त्याच शर्यती मध्ये तुम्ही पण गाढव समजा
प्रशासनात असले जातीच्या आरक्षणावरून येडे भरलेत म्हणून च एक काम वेळेवर होत नाही आहे. ज्या लोकांना आरक्षण मुळे सहज मिळते त्यांना जाणीव नसते जनतेची
पात्रता नसताना पदापर्यंत पोहोचता आल की हे असच व्हायचं.... देशात सगळ्याच बाबतीत हे दिसून येईल काही दिवसात
भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय
कोणत्याह वर्षी या मॅडम ची निवड झाली ती निवड यादी पहा आणि 1 no प्रतिक्षा यादीत असणाऱ्या उमेदवाराला संधी द्या यांना यापदाची पात्रता आणि आवश्यकता दोन्ही गोष्टी नाही. एखाद्या हुशार आणि मेहनत करून आभ्यास केला असेल त्या विद्यार्थीला संधी मिळाली पाहिजे.
अपंग प्रमाणपत्राद्वारे IAS झाली ....
Fake handicapped certificate ahe
भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय
चौकशी करून खरं काय आहे ते जनतेला कळू द्या.
कदाचित प्रमाणपत्र सुद्धा खोटे असू सकते
तुझ्या गाडीत दम असेल तर तू पण हो
पुजा खेडकर ने आपण मेंटली डिस्ऑर्डर आणि शारीरिक व्यंग आहे. असे मेडिकल प्रमाणपत्र देवुन UPSC परीक्षा दिली आहे. म्हणजे एका सर्व साधारण घरातील, रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांला बाजूला सारून ही पुजा IAS झाली आहे.
आता च ही बाईं... एवढी मिजासखोर असेल तर मग अधिकार आल्यावर काय करेल ओ.. 🙏🏽🙏🏽
फार जबरदस्त मांडले. IAS देशाला लागलेली कीड आहे.
आपण एका गंभीर विषयावर आपले मत व्यक्त केले, मला आपले विचार अगदी बरोबर वाटतात.मलाही असे वाईट अनुभव आले आहेत, असे बरेचसे शासकीय अधिकारी चुकीच्या कामांना पाठिशी घालण्यात धन्यता मानत आहेत,या विषयी आपणाकडे काही प्रकरणे नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे.....
आपल्याला आपल राज्य सुरक्षित हवय...खेडकर सस्पेंड झालीच पाहिजे
पूजा खेडकर यांना मुख्य सचिव करा.अश्या IAS ची महाराष्ट्राला व राजकीय मंडळींना खरी गरज आहे. तिच्या वडिलांना अतिरिक्त सचिव खास बाब म्हणून घेण्यास हरकत नाही.
बरोबर
😂😂
😂😂
अपंग प्रमाणपत्र खोटे आहे की खरं आहे याची खात्री करून का घेतली नाही,याची जबाबदारी कोणाची आहे.
बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालय दिले आहे. त्यामुळे त्यांना त्याची कल्पना असायला हवी.
😂 ABP majha वाचा. नेमणूक वादग्रस्त आहे. अपंग category नेमणूक,एम्स तपासणी ला नकार. कुंभार यांची मुलाखत. भयानक
आपल्या देशात ओरिजनल पेक्षा खोठी प्रमाणपत्रे जास्त मिळविली जातात...दुर्दैव आहे देशाचे हे...😡😡😡
चहावाला व्यक्तीला हे सनदी अधिकारी काहिच समजून देत नसतील
या मॅडम चा निकाल कोणते वर्ष चा आहे बाघा आनी प्रतीक्षा व्हीआर आसनर्या उमेदवार च नाव व्हायरल क्र. UPSC चे तयारी krnarya students ne Twitter ट्रेंड kra
मी पण शासकीय अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झालो पण सध्याचे अधीकारी(का ही)आपण बोललात तसे मस्तवाल पृमाणे वागतात हे खरे आहे
clerk पासून चढत जाऊन collector झालेले अधिकारी चांगले असतात. direct नियुक्त अधिकारी जे, त्यांना ground level चा अनुभव नसतो. काही अपवाद असतात. याशिवाय, राजकारण्यांचाही दबाव असतो. राजकारणी दोष अधिकाऱ्यांवर ठेवतात.
Ekdum barobar
वैद्यकीयद्रुष्ट्या अनफीट असलेली व्यक्ती आयएएस कशी बनू शकते?
या अपंगच नसल्याचे भरपूर लोक सांगत आहेत व पण तरीही बोगसरित्या दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिव्यांगासाठी असलेली आरक्षीत जागा बळकावली आहे असे सांगण्यात येतय .
आयएएस कसे होतात ते लोकसभेचे सभापती ओम बिर्ला याचे कडून माहीत करून घ्या
40 cr ची संपत्ती तरी क्रीमि लेअर certficate... अपंग सर्टिफाकेट.... बापाची प्रदूषित संपत्ती.. हिची प्रादुशीत संपत्ती चौकशी करून बडतर्फ केलेच पाहिजे... जनहित याचिका केल्याशिवाय कोणी हलणार नाही 👎👎👎👎
अधिकारी व राजकारणी यांची मिलीभगत असते.
Pratek IAS adhikaryachi chaukashi keli tr kiman 1000 cr sampati milel market value nusar
ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे आणि हिच्या medical certificate मध्ये पण झोल आहे.. MPSC वरचा विश्वास कधीच उडाला होता थोडाफार UPSC वर विश्वास होता आता तर तो पण उडाला..
अशा अधिकार्याला सेवेतून बरखास्त करावे
आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आपण या विषयावर आपण बोलला त्याची झळ सर्वसामान्य जनतेला तलाठी ते तहसीलदार ते जिल्हाधिकारी या सर्वच ठिकाणी पोहोचत आहे खरं सांगायचं झाल्यास आज लोकप्रतिनिधींचा कोणताही धाक प्रशासनावर राहिलेला नाही किंबहुना मी असं म्हणेन आपल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासन चालवणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितच केली नाही आहे त्यामुळेच कोणताही निर्णय दिला तरी त्याची अकाउंट बिलिटी त्या अधिकाऱ्यावर नसते हेच पुढील महाराष्ट्राच्या समोर संकट आहे
खरच हे बोगस IPS,IAS अधीकारी खूपच नीर्ढावलेले आहेत.संपूर्ण भारतात असे कीती अधीकारी आहेत याचा शोध घेने गरजेचे आहे.
प्रशासकीय विशेषत IAS स्वर्गातून आल्यासारखं वागतात.. ethics हा सब्जेक्ट केवळ परीक्षे पुरता राहिला आहे ...PR team घेऊनच फील्ड वर जातात...सामान्य माणसाला माज दाखवून स्थानिक राजकारणी पुढे शेपूट घालतात..काही प्रामाणिक शिस्तबध्द अधिकारी अपवाद आहे याला
Ekdum barobar bolat..
ही बाई कशावरून अपंग दिसत आहे इने तर मेडिकल checkp up la पण गेली नाही मन्हे फुकट च भेटल की अस होत जो मुलगा कष्ट करून आला त्याला चांगल माहित असत
मोर्चा काढा.
UPSC सारख्या अत्यंत महत्वाच्या घटनात्मक संस्थां द्वारे अशी चुक होणे म्हणजे गौडबंगाल आहे.
आणि राज्यातील राजकारणीना पूजा खेडकर किंव्हा तिचे वडील यांच्या सारखेच अधिकारी पाहिजेत त्यांना तुकाराम मुंढे सारखे नाही चालणार....
अतिशय खुप महत्वाची बातमी लावलीय साहेब तुम्ही 🙏🙏
त्याची परीक्षा काही कारण दाखवून वेगळी घेतली त्याचीच कसून चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे सर्वच ओपन होईल
ब्रस्ताचार खूप खोल पर्यंत रुजलेला आहे, किती ही केले तर तो पूर्णपणे जाणे कठीण आहे, जो पर्यन्त कडक शिक्षा होत नाही तो पर्यंत काही नाही होणार
IAS officer ची गरज च काय ? इंग्रज गेलेत, IPC पण आता रद्द झाले BNS आले, मग IAS ची पण गरज नाही , पूर्ण जिल्ह्याचा कार्यभार एकच अधिकारी कडे देणे आजच्या काळात जाचक आहे , power चां दुरपायोग होणारच.
Ekdum barobar...MPSC UPSC band zali pahije... yogyata Ani experience nusar badhati zali pahije...
नूसती बातमी देवू न थांबु नका. आशा आधिकारयांना घरी पाठवा.
What is the difference between tukaram munde and other officers, why he is transfered every year.
पुर्ण कुटूंबाच्या संपत्तीची चौकशी करा...
नुसती चौकशीचे नाटक नको, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्या खेडकर ला शासन करा....तर पुढची पिढी सुधारेल
सौमय्याचा हातोडा कुठे आहे?
लाडकी बहिण योजनेवर बोलणाऱ्या महाजन यांनी अशा गोष्टीवर सुद्धा बोलावे
ज्यादा प्रमाणात पोरं पोरी अधिकारी झाल्यावर असे बावळट सारखे चाळे करतात.
अशी अधिकारी नियतीच्या कचाट्यातून निसटत नाहीत
मंत्री हफ्ते घेतात
खूप छान सर , तुम्ही बोललात खेडकर वर पुढेही असेच आपले कार्य सुरू ठेवा, .👍👍
चिक्की लाभार्थ्यांची घालमेल होतेय . एका चिक्की लाभार्थीला आरोपीच्या पिंजऱ्यात ऊभ केल तर सगळ्याच चिक्की लाभार्थ्याच्या बुडातुन धुर निघायला लागला.
Tuza baap ahet
Ith tr kuni disala nahi tichya bajuna bolnara pn tuzya gandi khalcha dhoor tula distoy vatat..😅
Obc मध्ये घुसखोरी करणाऱ्या फेक कुणबी प्रमाणपत्र रद्द करून
गुन्हे दाखल करावी..
त्याचबरोबर आणखीन एक मोठा प्रश्न आहे. निवृत्त झाल्यावर पुन्हा काही अधिकारी चमचागिरी करण्यासाठी पुन्हा रुजू झाले आहेत, सल्लागार म्हणून! का? इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना डोकं नाही म्हणून का? यावरही चौकशी व्हायला पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे
अशा कर्मचारी अधिकाऱ्यांची यादी जाहीर व्हायला हवी
देशात राहावं का सोडावं
Sodava lagael kahi khare nahi
हो ना,बाळ राजे दावोस ला जावून चाळे करीत दाखवून दिले आहे..😂
भयानक परिस्थिती आहे,आणि ही रांदुगिरी attitude ahe तिचा, हे असले घाण चाळे maharahstra मध्ये, आता लोक पेटणार नुसता सनिताप आणि चीड चीड होतेय
Tuxya bahin la gheun gela hota kay ..
एकदा पन नेता च्या घरी पन मीडिया आणि RTI यानी जाऊं न बघाव ❤
Upsc मधे ज्या अधिकारी व्यक्ती ने certificate ची तपासणी केली व त्या जवाबदार मेडिकल ऑफिसर / शासकीय अधिकारी ज्यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली , त्यांनाही कायम चे घरी पाठवा
आपण अगदी धडाडीचे बोलतय. मी लवकरच तुमच्यापर्यंत एक बातमी आणणार आहे.
सर्वसामान्य लोकांनी अशा अधिकाऱ्यांकडून काय न्यायाची अपेक्षा करावी??
खोटी कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केली म्हणून खटला चालवून लवकरात लवकर मोठी शिक्षा सुनवा
Pooja khedkar sarkhe treny sandi ya treny काळातच वॉशआउट होण अगत्याचे आहे. Aslya majordya talantchi गरजच नाही.
पृशासकीय अधीकारी वास्तविक रित्या नियमानुसार निर्णय घ्यावा त्यांनी राजकारण्यांना दाद देऊ नये या उलट राजकारण करणारे नेतेनी अधिकारी यांनी तसे वागतात याकडे लक्ष देणे आवश्यक आहे
सध्या च्या घडीला मा.तुकाराय मुंढे साहेबांनसारखे अधिकारींच्या पाठीशी राहु न त्यांचे सारखे अधिकारी जास्तीत जास्त तयार होतीव असे प्रयत्न होनं गरजेचे आहे.
खोट्या दुरूषटी दोषांची सखोल चौकशी होऊन जुन्या ४२०प़माणे गुन्हा दाखल होईल काय?
मुळात आयएएस अधिकारी हवेतच कशाला? सामान्य माणसाच्या आयुष्यात अधिक अडचणी वाढवणारे बाकी भरपूर सरकारी अधिकारी आहेत.ही मंडळी काय काम करत आहे ते जरा कळेल का?
शिक्षण घेताना नम्रपणे च वागले पाहिजे हा पहीला नियम आहे माजुरी केली आहे तर घरी बसवा
अहो आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांच्या पाठीमागे राजकारणी असतात. मी म्हणतो सर्वच राजकारणी आणि कर्मचाऱ्यांच्या propertinchi चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांची जप्ती व्हायला पाहिजे.
कैसर वर सदोष मनूषय वधाचा गुन्हा का दाखल होत नाही
हे फक्त दाखवलेलं स्वप्न! सत्यात येणं कठीण.😢
तिच्या पाठीमागे पनोती No, No?????
हीच महाराष्ट्राची खरी पंनोती 😛😛😛
----------
दिलीप खेडकर
यांनी केल सगळं खातच प्रदूक्षित 😛
रश्मी शुक्ला यांचे बाबत पुढील एपीसोड असावा.
Hi collector banlich kashi 😂😂😂😂😂😂😂😂
अगदी सत्य आहे प्रशासकीय अधिकारी मस्तानी यामुळे महाराष्ट्र हा मागे पडलेला आहे आणि त्यांना राजकारणाचा 100% वर्धा आहे निष्पक्षपणे काम करणारे अधिकाऱ्याची आवश्यकता आहे
निवडणूक लढून गरीब माणूस सत्तेत जाण पैस्यामुळे अश्यक्य झालं तशात आता राजकारणी मंडळी प्रशासकीय व्यवस्था ही हातात घेत आहे गरीब आता या व्यवंस्थेटूनच बाहेर फेकला जातोय
खरी खुरी बातमी वाचली आहे🙏
आपण योग्य बोलले
ही माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर ही माहिती पाहिजे महाराष्ट्राला
UPSC should set up an enquiry committee to inspect last 10 years selected candidates 🙏🙏
Ashya lokan mule hushar porey depression madhe challi
व्यक्ती द्वेषारतुन बोलत आहात सर असे वाटते।आपण पराचा कावळा करत आहात सर।तुम्ही म्हणालात म्हणून व्यक्त झालो चुकल्यास माफ करा
सध्याच्या सरकारच्या काळात तिचे काहीही वाकडे होणार नाही, याचा ह्या मॅडमना व तिच्या कुटुंबाला विश्वास आहे.
खरी खुरी बातमी आहे🙏🙏
Congratulations for discussing
This most important thing,
Baap vanchit cha umedwar , prakash ambedkar jara bagha
😂 मुंडे ची वंजारी आहे ती...त्यांचा वरदहस्त
aani hi EWS form barte UPSC madhe .
@@prravindrass 🤣 vanjari ahe hi..OBC
Obc certificate
अंध ट्व certificate बद्दल बोलला नाहीत
आपलं म्हणणं सत्य आहे.... धन्यवाद...!
हिला बिहार अथवा बंगाल मधे नियुक्त करा मग समजले काय होते ते
ही काय गरीब जनतेची सेवा करनार , ?
या राजकारण्यांना कोणाची भीती राहिली नाही, गरीब जनतेची लूट, मागच्या तीन-चार वर्षात वाट लावून ठेवले महाराष्ट्राचे
बरोबर आहे साहेब.
घरी पाठवा.
बरोबर आहे साहेब तुमचे म्हणणे, सरकार + प्रशासन + तारीख पे तारीख यांची युती = देश/राज्य बरबादी की ओर.
साहेब
सद्ध्या वर्तमा न पत्राचे आणि t v channel चे पत्रकार आपल्या मालकाचे पोपट आणि डोंम कावळे झाले आहेत अश्या वेळी आपल्या सारख्या पत्र कारiची गरज आहे, राज् कारणी हे सत्ते चे भिकारी आहेत् त्यांना राज्य, रांष्ट्र या पेक्षां खुरचि महवहाची आहे
पूजा खेडकर यांची कसून चौकशी करावी...अशाने आपली प्रशासकीय व्यवस्था अधिक भ्रष्ट होणार...
Fake handicapped certificate+ fake Creamy layer certificate
स्त्री सशक्तीकरण झालेच पाहिजे, नारीचा विकास म्हणजे घराचा व देशाचा विकास.