कुठलीही ' आदळआपट ' न करता ... ' आरडाओरड ' न करता चांगलं बोलणारे लोक खूप कमी कमी राहिले आहेत. सर तुमचा व्हिडिओ ऐकूण खूप छान आणि शांत वाटतं... मनातली भीती जाते. चांगले विचार करणारे आणि ऐकणारे लोक आपल्या आजूबाजूला आहे हे बघून छान वाटतं. धन्यवाद सर. शुभेच्छा.
इथं चीन आपल्या सीमेवर अतिक्रमण करत आहे.त्यांना हुसकून लावायच राहिलं बाजूला आणि अखंड भारताच गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.नेहमीप्रमाणे अप्रतिम विश्लेषण सर❤
👌👌पोखरकर सर सुंदर विश्लेषण, आजचे विश्लेषण ऐकताना वाटले ते असे, काही विचारवंत म्हणतात कि सावरकर हे कन्फ्युज्ड व्यक्तिमत्त्व होते. नेमके काय करावे याचे त्यानाच समजत नव्हते असे चित्र दिसते. शिक्षा होण्यापूर्वीचे सावरकर देशभक्त वाटतात तर शिक्षा सुट मिळाल्यानंतरचे वेगळे वाटतात इंग्रज धार्जिनी भुमिकेत दिसतात. आपण सांगितलेत कि आजच्या भारतात एकुन लोकसंख्येत 25 कोटी मुस्लिम आहेत अखंड भारतात ते 70/75 कोटी होतील. पण हे धार्मिक उन्माद भरलेल्या तरुणांच्या डोक्यात येणार नाही. आणि त्यावर कर्मठ सनातण्यांचे ऊत्तर तयार आहे. हिंदु राष्ट्र हे फक्त हिंदुचे असणार आहे इतर सर्व धर्मातील लोकानी दुय्यम नागरिकत्व स्वीकारून रहावे . म्हणजे त्याना सर्व अधिकार मिळतील पण राजकिय अधिकार नाही मिळणार. म्हणजे निवडणूक ऊमेदवारी, मतदान अधिकार. यातुन ध्वनित होते कि इतरानी आश्रित म्हणुन देशात रहावे आणि हेच गोळवलकर गुरुजींचे मत होते. आज ईतक्या टोकाचा मुस्लिम द्वेष पसरवला जातो आहे. मनीपुर मधे ख्रिश्चन द्वेष दिसतो आहे. गंमत ही पण आहे मनातून ख्रिश्चन द्वेष पण त्यांच्या काॅन्व्हेन्ट शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी हे सनातनी पहाटे लाईन लावताना दिसतात. दुसरी गंमत मुस्लिम ख्रिश्चन द्वेषमनात पण मुस्लिम गल्फ देशात, ख्रिश्चन युरोप अमेरिकेत नोकऱ्या करायला हेच सनातनी आपल्या मुलांना पाठवतात. आकडेवारी पाहिली तर ऊच्च वर्णिय अधिक दिसतील. बर तिथे गेल्यावर सुध्दा जात पात पाळणार. तिथले गोरे याना काळे ब्लडी इंडियन म्हणताय ते चालते पण आपल्या देशबांधवाना हिणवण्यात हे धन्यता मानतात. इथे आदीवासी दलितावर अत्याचार नेहमीच आहेत. मी स्वता एक दलित आहे. एकदा एका मित्राने एक मत मांडले होते. कि आज देशात मुस्लिम आहेत म्हणुन दलित आदिवासी थोडेफार प्रगती करत आहेत कारण धर्मांधांचा 75% विरोध मुस्लिमावर व्यक्त होतो व 25% दलितावर होतो. जर देशात मुस्लिम नसते तर 100% रोष दलित पिडीतांना झेपला असता का? विचार कर. आणि ते खरे वाटते आज मुस्लिम आहेत म्हणून दलितांवरील अत्याचार कमी आहेत. देशात मुस्लिम नसते तर कर्मठ सणातण्यांचा पुर्ण फोकस दलित आदीवासी विरोधात असता, जगणे मुश्कील झाले असते. पटत नाही, पण खोटेपण वाटत नाही. कारण स्वतंत्र भारतात दलित आदिवासी सवर्णांच्या मांडीला मांडी लावुन बसतात हेच सवर्णांचे दुखणे आहे. हे वास्तव आहे. धन्यवाद 🙏🙏
आनंदीबाई जोशी या ब्राह्मण डाॅकटरला सुध्दा इंग्रजांनी नीच वागणूक दिली होती......या बाईसाठी वेगळे पाणी भरून ठेवले जात होते....या बाईला खुर्चीवर बसण्याची सुध्दा परवाणगी नव्हती.... आणि हे लोक भारतात आपली टिमकी मिरवतात
@@satampady675 अरे गाढवा दादोजी कोंडदेव हे छोट्या शिवबाला युद्ध कलेचे शिक्षण देत होते, समर्थ रामदास स्वामी हे शिवबांचे अध्यात्मिक गुरू होते समजले २२ फतवे वाल्या नकली बौद्ध 😄 आणि आई हच प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते त्यात वाद नाहीच 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
सर,, 🙏🙏,, कुठलाही राजकारणी देशाच्या कामी येणार नाही,, मता पुरतेच बोलायचे पोटापुरते बोलायचे हा त्यांचा धंदा आहे. म्हणून या देशाला, बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे. जय संविधान 💐🪔🪔🪔
आपल विश्लेषण म्हणजे एक नंबर. आजचे प्रस्थतीती पाहिलं तर जणू काही इतिहासाचे पाने पुसली जात आहे.त्यातून आजच्या तरुण पिढीला सोप्या पद्धतीने इतिहासाची माहिती देण्यात आपण खूप मेहनत करीत आहात.त्या बद्दल आपल खुप खुप धन्यवाद 🙏
नेहमी प्रमाणे अत्युत्तम video.Thanks. Request to shed light on total attempts made on life of Gandhi by Hindutvavadis and earlier attempt by Nathuram himself.
सर, 2024 किंवा पुढील काही वर्षात भाजप सरकार पायउतार होईल.... तेव्हा त्यात तुमच्या विचारांचे योगदान नक्कीच जास्त असणार. कारण तुमच्या व्हिडिओज मधून ...ज्ञान मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला विचार धन मिळते जे परिस्थिती बदलू शकते.
मनुवादी लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. आपल्या एका व्हिडिओ मध्ये माफिविर सावरकरांनीच इंग्रजांना ब्रिटिश राजवट भारतात कशी जास्तवेळ राज्य करू शकेल या करिता हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्यासाठी सुचवले होते.
अंध भक्त यांच्या साठी असे विडिओ गरज निर्माण झाली आहे,,मनुवादी पिल्लावल जो पर्यंत वळवळ करते आहे , तो पर्यंत हे प्रबोधन करतच राहावे लागेल, यांच्या पेक्षा ,,आज बहुजन तरुण पिढी यांना भारतीय मूळ विचार धारा कळणे महत्वाचे आहे,,आपली प्रयत्नाची प्रबोधनाची गरज आहे, धन्यवाद सर
सौम्य शब्दात घणाघाती वक्तव्य असाच आजच्या ब्लॉगचा उल्लेख करावा लागेल. आपले आभार मानावे तितके कमीच आहेत. खरंतर स्वातंत्र्य पूर्व काळात भारत देश म्हणून कसलंच अस्तित्व नव्हतं असं माझं प्रामाणिक मत आहे. भरत खंड ही कल्पना मात्र होती. एकता सांस्कृतिक होती धार्मिक होती हे सत्य. राजकारण हे इतिहास घडवतं, कारण आजचं राजकारण उद्याची वाटचाल ठरवतं, आणि ती वाटचाल टिपणं म्हणजेच इतिहास लिहिणं होय. गेल्या शतकातील दुसरं, तिसरं दशक हे ज्या प्रकारच्या राजकारणात लिप्त होतं त्याचा परिपाक म्हणजे पुढे होणारी फाळणी, वांशिक दंगे आणि नरसंहार हे आहेत. त्याला कारणीभूत जे कुणी असतील ते आता किमान आपआपल्या परमेश्वरा चरणी लीन असतील, किंवा आपआपल्या नरक यातना भोगत असतील. त्या घडामोडींचा उहापोह करण्यात आज काही हंशील नाही. माहिती म्हणून ठीक, पण वाद आणि हेवेदावे करण्यासाठी तर नाहीच. परंतु आजचे भारतभू चे सुपुत्र मात्र नेमकं हेच करताना दिसत आहेत. त्यांच्या कच्छपी लागणारे सुशिक्षित अडाणी पण दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. फारच नाजूक परिस्थिती आहे. आपला बृहत् भारताबद्दलचा युक्तिवाद मात्र शंभर टक्के बरोबर आहे. मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यात वर्तमान हिंदुत्ववाद्यांना स्वारस्य नाही. तसंच समाविष्ट होणारी(?) लोकसंख्या कट्टर इस्लामवादी असेल. अशा परिस्थितीत पुढे काय घडामोडी होतील ते सांगणं सहज शक्य आहे. तेव्हा असं काहीच घडणार नाही, केवळ खुळ्या जनतेची दिशाभूल करणं इतकंच घडतंय. आजचं विचारमंथन खरोखरच बहुमोल आहे. सर्वांनी अवश्य विचार करावा इतकीच अपेक्षा. जाताजाता सहज विचार आला की गोडसेच्या अस्थि जर आजवर तशाच पडल्या आहेत, तर मग त्यांच्या समर्थकांच़ं काय???
सर एकदम परखड विचार मांडले आहेत. सर काय सांगावे चांगले सुशिक्षित, उच्च पदावर काम केलेले लोक या नालायक लोकांच्या बहकाव्यात येतात. मुस्लिमांना पुर्ण भारत मुस्लिम करायचा आहे असं त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले जाते, परंतु या लोकांना साधे प्रश्न पडत नाही याचे मोठे वैषम्य वाटते. असा दूर्विचार आपलाच घात करेल हे या लोकांना उमगतच नाही.
सर आपण किती महत्व विषय कसे सोप्या भाषेत बोलत आहात आणि समजून सांगता हे समजच्या महत्वच्या कोड्या आहेत हे तुम्ही सोडवत आहात हे हजारों वर्श्या पूर्वच्या कोडया आहेत तुम्ही सोडवत आहात आणि हे सोडविण्यासाठी कोणला जमत नाही ते तुम्हाला जमत फार तुमचे समाजावर उपकार होतील counti teva कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏
काय ते शौर्य...वार्धक्याने जर्जर झालेल्या म्हाता-याला ठार करणं ...!!!...नपुंसक देखील असा विचार करणार नाही.....!!!..नांव घ्यावं , असा एक ही , किमान माणूस म्हणावा असा एकही सजीव संघाकडे नसावा,..हे केवढं दुर्दैव....!!!
दादा एक विनंती तुला, कायम सजग आणि जागृत रहा, डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे गौरी लंकेश आणि कुलबर्गी सारखं तुझं काही बर वाईट होण म्हणजे ,खुप मोठी वैचारीक अन् प्रबोधनाची हानी होईल... खुप पुढं गेलीत हे पिलावल, माणूस संपवला म्हणजे विचार संपतात असं वाटतं यांना
माझे मते ते प्राचीन अखंड हिंदूराष्ट्र झाल नाही तरी चालेल फक्त शेजारील पाकिस्तान व बांगलादेश या मुस्लिम देशातील कट्टरपंथ/Radical Islam संपला तरी खूप आहे.
कुठलीही ' आदळआपट ' न करता ... ' आरडाओरड ' न करता चांगलं बोलणारे लोक खूप कमी कमी राहिले आहेत. सर तुमचा व्हिडिओ ऐकूण खूप छान आणि शांत वाटतं... मनातली भीती जाते. चांगले विचार करणारे आणि ऐकणारे लोक आपल्या आजूबाजूला आहे हे बघून छान वाटतं.
धन्यवाद सर. शुभेच्छा.
आभारी आहे 🙏
संघात विचार करत नाहीत. बंदी आहे
इथं चीन आपल्या सीमेवर अतिक्रमण करत आहे.त्यांना हुसकून लावायच राहिलं बाजूला आणि अखंड भारताच गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.नेहमीप्रमाणे अप्रतिम विश्लेषण सर❤
फारच उत्तम हिन्दु-मुस्लिम ह्या विषयी चे विवेचन, आवडणे म्हणण्या पेक्षा पटले, पण ह्या अन्धभक्त पिलवलीला पटणे कठीण.
या देशाला सर्वात मोठा धोका हा या मनुवादी लोकांपासून आहे.
👌👌पोखरकर सर सुंदर विश्लेषण, आजचे विश्लेषण ऐकताना वाटले ते असे, काही विचारवंत म्हणतात कि सावरकर हे कन्फ्युज्ड व्यक्तिमत्त्व होते. नेमके काय करावे याचे त्यानाच समजत नव्हते असे चित्र दिसते. शिक्षा होण्यापूर्वीचे सावरकर देशभक्त वाटतात तर शिक्षा सुट मिळाल्यानंतरचे वेगळे वाटतात इंग्रज धार्जिनी भुमिकेत दिसतात. आपण सांगितलेत कि आजच्या भारतात एकुन लोकसंख्येत 25 कोटी मुस्लिम आहेत अखंड भारतात ते 70/75 कोटी होतील. पण हे धार्मिक उन्माद भरलेल्या तरुणांच्या डोक्यात येणार नाही. आणि त्यावर कर्मठ सनातण्यांचे ऊत्तर तयार आहे. हिंदु राष्ट्र हे फक्त हिंदुचे असणार आहे इतर सर्व धर्मातील लोकानी दुय्यम नागरिकत्व स्वीकारून रहावे . म्हणजे त्याना सर्व अधिकार मिळतील पण राजकिय अधिकार नाही मिळणार. म्हणजे निवडणूक ऊमेदवारी, मतदान अधिकार. यातुन ध्वनित होते कि इतरानी आश्रित म्हणुन देशात रहावे आणि हेच गोळवलकर गुरुजींचे मत होते. आज ईतक्या टोकाचा मुस्लिम द्वेष पसरवला जातो आहे. मनीपुर मधे ख्रिश्चन द्वेष दिसतो आहे. गंमत ही पण आहे मनातून ख्रिश्चन द्वेष पण त्यांच्या काॅन्व्हेन्ट शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी हे सनातनी पहाटे लाईन लावताना दिसतात. दुसरी गंमत मुस्लिम ख्रिश्चन द्वेषमनात पण मुस्लिम गल्फ देशात, ख्रिश्चन युरोप अमेरिकेत नोकऱ्या करायला हेच सनातनी आपल्या मुलांना पाठवतात. आकडेवारी पाहिली तर ऊच्च वर्णिय अधिक दिसतील. बर तिथे गेल्यावर सुध्दा जात पात पाळणार. तिथले गोरे याना काळे ब्लडी इंडियन म्हणताय ते चालते पण आपल्या देशबांधवाना हिणवण्यात हे धन्यता मानतात. इथे आदीवासी दलितावर अत्याचार नेहमीच आहेत. मी स्वता एक दलित आहे. एकदा एका मित्राने एक मत मांडले होते. कि आज देशात मुस्लिम आहेत म्हणुन दलित आदिवासी थोडेफार प्रगती करत आहेत कारण धर्मांधांचा 75% विरोध मुस्लिमावर व्यक्त होतो व 25% दलितावर होतो. जर देशात मुस्लिम नसते तर 100% रोष दलित पिडीतांना झेपला असता का? विचार कर. आणि ते खरे वाटते आज मुस्लिम आहेत म्हणून दलितांवरील अत्याचार कमी आहेत. देशात मुस्लिम नसते तर कर्मठ सणातण्यांचा पुर्ण फोकस दलित आदीवासी विरोधात असता, जगणे मुश्कील झाले असते. पटत नाही, पण खोटेपण वाटत नाही. कारण स्वतंत्र भारतात दलित आदिवासी सवर्णांच्या मांडीला मांडी लावुन बसतात हेच सवर्णांचे दुखणे आहे. हे वास्तव आहे. धन्यवाद 🙏🙏
अगदी बरोबर
आनंदीबाई जोशी या ब्राह्मण डाॅकटरला सुध्दा इंग्रजांनी नीच वागणूक दिली होती......या बाईसाठी वेगळे पाणी भरून ठेवले जात होते....या बाईला खुर्चीवर बसण्याची सुध्दा परवाणगी नव्हती....
आणि हे लोक भारतात आपली टिमकी मिरवतात
Sir tumchya mitrane mandlele mat 100% satya aahe
बरोबर
सर आपणांस सलाम 🙏
सर हे सर्व पळपुटे RSS आणि राष्ट्रीय वाद हिंदू संघटना कधींच नाही सुधारणार
"हा सूर्य हा जयद्रथ"...सुंदर विश्लेषण....
अत्यंत वास्तविक विचार केला आहे सत्य परिस्थिती सांगीतली आहे. आपलेअभ्यासू व्यक्तिमत्व असून निर्भयपणे पत्रकारीता करीत आहात .आपले हार्दिक अभिनंदन 🌺🌺🙏
शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण होते यावर डिटेल वीडियो बनवा.
*जय शिवराय* 🔥✌️😎
Dadaji konddev
Hari narake yache vedio paha. Puravya sakat ahe.
@@onkarsaggam473भामटया ,नाही .माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते.
@@onkarsaggam473 ajibat nahi fakt masage jijau
@@satampady675 अरे गाढवा दादोजी कोंडदेव हे छोट्या शिवबाला युद्ध कलेचे शिक्षण देत होते, समर्थ रामदास स्वामी हे शिवबांचे अध्यात्मिक गुरू होते समजले २२ फतवे वाल्या नकली बौद्ध 😄 आणि आई हच प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते त्यात वाद नाहीच 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
अतिशय वास्तव आणि मार्मिक सोप्या भाषेत विवेचन🙏
👌👌👍👍🙏 तुम्ही असे विषय घेत जा यामुळे आम्हाला खरंच एक चांगली माहिती भेटते आम्ही तुमच्यासोबत
अगदी बरोबर आणि योग्य विश्लेषण निर्भय पणे मांडता आम्ही तुमच्या बरोबर आहोत
अगदी स्पष्ट व पटणारे विचार मांडलेत या विदियोत..समतोल विचार पटले..धन्यवाद सर..👌👌👍🙏
सर,, 🙏🙏,, कुठलाही राजकारणी देशाच्या कामी येणार नाही,, मता पुरतेच बोलायचे पोटापुरते बोलायचे हा त्यांचा धंदा आहे. म्हणून या देशाला, बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे.
जय संविधान 💐🪔🪔🪔
अतिशय योग्यरित्या प्रबोधन केले आहे तुम्ही लोकांचे. 😊 इतका सडेतोड निर्भयपणा खुप दुर्मिळ आहे हल्ली. 👍
नवीन मुलांना हे समजावे असे आहे . अंधभक्त केंव्हा समजनार. प्रयत्न योग्य आहे
सविनय जयभिम सर
तुमची वाणी म्हणजे तर्काच्या धनुष्यावर चढवलेले सत्याचे बाण आहेत
नमन !
विरोधाभास छान पद्धतीने समजावुन सांगितले आहे.....
आपल विश्लेषण म्हणजे एक नंबर. आजचे प्रस्थतीती पाहिलं तर जणू काही इतिहासाचे पाने पुसली जात आहे.त्यातून आजच्या तरुण पिढीला सोप्या पद्धतीने इतिहासाची माहिती देण्यात आपण खूप मेहनत करीत आहात.त्या बद्दल आपल खुप खुप धन्यवाद 🙏
खुप छान विश्लेषण केले सर... या तथा कथित "राष्ट्र वादी"लोकांना "विवस्त्र"केल्या बद्दल आभारी आहोत....
खूपच सुंदर विश्लेषण केले आपण सर
सावरकर आणि गोडसे भक्तांच्या बुडाला आग लागली असेल असे विश्लेषण आयकून
खूप सुंदर माहिती दिली आहे तुमचे धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
वॉ क्या बात है सर एकदम जबरस्त विश्लेषन आहे तुमच मनापासुन आभार व अभिनंदन !
जय शिवराय जयभिंम ।
धन्यवाद 🙏
महाशय आपली विचार शरणी तोकडी अन कालुशीत आहे सांगण्यासाठी कुणा भविष्य वेत्याची जरुरी नाही
तुमची भाष्यासैली खूप स्पष्ट आहे खूप आवडते, कारण त्यात सत्य आहे.
धन्यवाद 🙏
अप्रतिम विश्लेषण केले पोखरकर सर.
धन्यवाद सर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल 🇮🇳🇮🇳जय ईंडिया
Gandhiji was the leader of the masses and was non Brahmin, that was the reason of assassination by the Vaidik camp.
परत ब्राह्मणांचे राज्य त्यांना कायमस्वरूपी आणायचे आहे. मनुस्मृती तर सांगितलेली व्यवस्था परत आणायची आहे. Salute you sir
पोखरकर सर सलाम आपल्या निर्भीड पत्रकारितेला. हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
खूप सत्य परिस्थिती मांडत आहात सर खूप खूप धन्यवाद पोखरकर सर पुढील माहिती साठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद सर
अभीव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली आपण फक्त आणि फक्त ब्राम्हणांच्या विरुद्ध कुठे काय पुरावे मिळतात ह्याच्याच शोधात असता.वा. वा.😂😂😂😂
Ala Ka Manuwadi
नेहमी प्रमाणे अत्युत्तम video.Thanks. Request to shed light on total attempts made on life of Gandhi by Hindutvavadis and earlier attempt by Nathuram himself.
अखंड भारत हा सम्राट अशोक महान ह्य़ा बहुजन राजाने बनवला होता, मनुवादी आणि अखंड भारत यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही✊
Absolutely 💯💯
वा सर❗️❗️❗️ खुप छान विचार आहेत आणि खूप तर्कशुद्धपणे मांडलेले आहेत❤❤❤✅️✅️✅️✅️✅️
धन्यवाद 🙏
सुप्रभात सर,keep it up👍👍
सर, नमस्कार ! आपली समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच फार चांगली आहे.❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अंधभक्त,सावरकर, गोडसे भक्त,मनुभक्त यांच्या पासुन सर्व जाती ,धर्म मुक्त होतील त्यावेळी भारतात सर्वत्र रामराज्य येईल. आणि सर्व स्तरावर विकास होईल.
सुंदर विश्लेषण
सर, 2024 किंवा पुढील काही वर्षात भाजप सरकार पायउतार होईल.... तेव्हा त्यात तुमच्या विचारांचे योगदान नक्कीच जास्त असणार. कारण तुमच्या व्हिडिओज मधून ...ज्ञान मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला विचार धन मिळते जे परिस्थिती बदलू शकते.
🙏🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण वास्तवदर्शी माहिती
धन्यवाद 🙏
मनुवादी लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात.
आपल्या एका व्हिडिओ मध्ये माफिविर सावरकरांनीच इंग्रजांना ब्रिटिश राजवट भारतात कशी जास्तवेळ राज्य करू शकेल या करिता हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्यासाठी सुचवले होते.
Sant Dnyaneshwar... Sant tukaram maharaj shirdi saibaba ... Dr ambedkar यांना सुध्धा त्रास देणारे मुस्लिम नव्हते मनुवादी विचारांचे लोक होते
Atishay Chan aani abhyas purna vishleshan
धन्यवाद 🙏
सर तुम्ही अतिशय वास्तववादी माहिती देताय तुमच्या मताशी मी सहमत आहे
धन्यवाद
Sir maze ahobhagya ki mi apnasa ikayla milate tumchya mule sir khup khup goshti samajtat ..Thank you Sir 😊
धन्यवाद 🙏
सुंदर आणि सत्य निवेदन. 🙏
सर आपण नेहमी सत्यपरिस्थिती सादर करता याबद्दल धन्यवाद
🙏🙏🙏
छान विचार आहे तुमचे, कायम असेच विचार ठेवा.
अंध भक्त यांच्या साठी असे विडिओ गरज निर्माण झाली आहे,,मनुवादी पिल्लावल जो पर्यंत वळवळ करते आहे , तो पर्यंत हे प्रबोधन करतच राहावे लागेल, यांच्या पेक्षा ,,आज बहुजन तरुण पिढी यांना भारतीय मूळ विचार धारा कळणे महत्वाचे आहे,,आपली प्रयत्नाची प्रबोधनाची गरज आहे, धन्यवाद सर
फारच चांगली माहिती दिलीत त्या बद्दल आभारी!!
धन्यवाद 🙏
सर आपले विश्लेषण ऐकून मला खूपच गर्वानीत अनुभव करतो ❤ पासून
सौम्य शब्दात घणाघाती वक्तव्य असाच आजच्या ब्लॉगचा उल्लेख करावा लागेल. आपले आभार मानावे तितके कमीच आहेत.
खरंतर स्वातंत्र्य पूर्व काळात भारत देश म्हणून कसलंच अस्तित्व नव्हतं असं माझं प्रामाणिक मत आहे. भरत खंड ही कल्पना मात्र होती. एकता सांस्कृतिक होती धार्मिक होती हे सत्य.
राजकारण हे इतिहास घडवतं, कारण आजचं राजकारण उद्याची वाटचाल ठरवतं, आणि ती वाटचाल टिपणं म्हणजेच इतिहास लिहिणं होय.
गेल्या शतकातील दुसरं, तिसरं दशक हे ज्या प्रकारच्या राजकारणात लिप्त होतं त्याचा परिपाक म्हणजे पुढे होणारी फाळणी, वांशिक दंगे आणि नरसंहार हे आहेत. त्याला कारणीभूत जे कुणी असतील ते आता किमान आपआपल्या परमेश्वरा चरणी लीन असतील, किंवा आपआपल्या नरक यातना भोगत असतील. त्या घडामोडींचा उहापोह करण्यात आज काही हंशील नाही. माहिती म्हणून ठीक, पण वाद आणि हेवेदावे करण्यासाठी तर नाहीच.
परंतु आजचे भारतभू चे सुपुत्र मात्र नेमकं हेच करताना दिसत आहेत. त्यांच्या कच्छपी लागणारे सुशिक्षित अडाणी पण दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. फारच नाजूक परिस्थिती आहे.
आपला बृहत् भारताबद्दलचा युक्तिवाद मात्र शंभर टक्के बरोबर आहे. मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यात वर्तमान हिंदुत्ववाद्यांना स्वारस्य नाही. तसंच समाविष्ट होणारी(?) लोकसंख्या कट्टर इस्लामवादी असेल. अशा परिस्थितीत पुढे काय घडामोडी होतील ते सांगणं सहज शक्य आहे. तेव्हा असं काहीच घडणार नाही, केवळ खुळ्या जनतेची दिशाभूल करणं इतकंच घडतंय.
आजचं विचारमंथन खरोखरच बहुमोल आहे. सर्वांनी अवश्य विचार करावा इतकीच अपेक्षा.
जाताजाता सहज विचार आला की गोडसेच्या अस्थि जर आजवर तशाच पडल्या आहेत, तर मग त्यांच्या समर्थकांच़ं काय???
100%RIGHT
उत्तम अभिव्यक्ती.....परखड विश्लेषण....
❤ योग्य विश्लेषण सर.
धन्यवाद 🙏
Sir.. खूप छान विस्लेसान..
आपले आभार 🙏
REALLY AMAZING INFORMATION SIR. _ ADV. RAJPUT USHASINGH.
सर एकदम परखड विचार मांडले आहेत. सर काय सांगावे चांगले सुशिक्षित, उच्च पदावर काम केलेले लोक या नालायक लोकांच्या
बहकाव्यात येतात. मुस्लिमांना पुर्ण भारत मुस्लिम करायचा आहे असं त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले जाते, परंतु या लोकांना साधे प्रश्न पडत नाही याचे मोठे वैषम्य वाटते. असा दूर्विचार आपलाच घात करेल हे या लोकांना उमगतच नाही.
खूपच सुंदर विश्लेषण , सर❤
अप्रतिम माहीती 🙏🙏
Saaheb ❤maazya manatal bolalaat
सर आपण किती महत्व विषय कसे सोप्या भाषेत बोलत आहात आणि समजून सांगता हे समजच्या महत्वच्या कोड्या आहेत हे तुम्ही सोडवत आहात हे हजारों वर्श्या पूर्वच्या कोडया आहेत तुम्ही सोडवत आहात आणि हे सोडविण्यासाठी कोणला जमत नाही ते तुम्हाला जमत फार तुमचे समाजावर उपकार होतील counti teva कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏
🙏🙏🙏
Salute sir very nice.
ग्रेट...
उत्तम... "
सर प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर का जातात फुलं चाडवयला यावरती एखादा व्हिडिओ बनवा
खुप छान सर तुमच्या मुळे माझा बुद्धी वरचे जाड जाड साचलेले धर धुन जात आहे
तोरसेकर आणि प्रभाकर हे गोदी समर्थक यांचा समाचार घ्या.
*मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
🔥 *जय शिवराय* 🔥✌️😎
*#ScienceJourney* & *#RationalWorld*
बरोबर .... correct bro...हे स्वतः देश सोडणार नाहीत ...1948 1990 सारखे काहीतरी करावे लागेल
@@Patil_Maratha1948 गांधीहत्येनंतर एकही ब्राह्मण मेला नाही या सर्व अफवा पसरविण्यात आल्या आहेत. हा त्यांच्या घरांची किरकोळ नासधूस जरूर झाली.
खूप छान विश्लेषण... 🙏
धन्यवाद 🙏
Aaple mhanane ekdam barobar aahe Gandhi yancha peksha jinah yanach marayala pahije hote
Agadi yogya vishleshan hats up to you
Thanks
अतिशय चांगल काम आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा.
Excellent analysis Sir iam agree with you🙏🙏🙏🙏
Sir aapka news ek dum nirbhid hai ek number vishleshan
धन्यवाद
👌
काय ते शौर्य...वार्धक्याने जर्जर झालेल्या म्हाता-याला ठार करणं ...!!!...नपुंसक देखील असा विचार करणार नाही.....!!!..नांव घ्यावं , असा एक ही , किमान माणूस म्हणावा असा एकही सजीव संघाकडे नसावा,..हे केवढं दुर्दैव....!!!
❤❤❤❤
या.... विडिओने....एक.. वर्ग... नक्कीच.. खुश.. होणारं..... कारण त्यांना.. माहीत आहे....हे.. भारतीय ..... .. विखुरलेले.. आहेत. . पर्सनल.. इगो... मध्ये............ बगदाद... येथील.... जगातील सर्वात उंच.. बौध्द... मूर्ती.. कोणी..... तोडली.. खंडित केली... नालंद्दा... विश्व विद्यालय.. कोणी... जाळले........ त्यावर.. बोला... सर......
नेहमीप्रमाणे सुस्पष्ट ❤
सरकार कडून काही होणार नही शेवठी जनतेलाचं काही तरी करावं लागणार शरद पोगशा धडा शिकवावी लागणार
Salute to your knowledge, your way of explaining things simply.
Thanks a lot🙏
खुप छान पद्धतीने गंभीर विषय हाताळला..कोठलाही पूर्व ग्रह न ठेवता सत्य जे आहे ते पुढे ठेवले.. अभिनंदन
धन्यवाद 🙏
Khup chhan
Awesome ❤ Well said Sir ❤
Excellent explanation sir, 👍
Thanks and welcome🙏
Salute to your bravenes
Very good sir ❤
Thanks 🙏
खरच खूप चागले विचार❤
Good Analysis Sir...!
Thanks 🙏
दादा एक विनंती तुला, कायम सजग आणि जागृत रहा, डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे गौरी लंकेश आणि कुलबर्गी सारखं तुझं काही बर वाईट होण म्हणजे ,खुप मोठी वैचारीक अन् प्रबोधनाची हानी होईल... खुप पुढं गेलीत हे पिलावल, माणूस संपवला म्हणजे विचार संपतात असं वाटतं यांना
खुप छान ,परखड मांडणी
साहेब नमस्कार ❤️❤️🌹🌹🌹🌹💐💐💐💐
माझे मते ते प्राचीन अखंड हिंदूराष्ट्र झाल नाही तरी चालेल फक्त शेजारील पाकिस्तान व बांगलादेश या मुस्लिम देशातील कट्टरपंथ/Radical Islam संपला तरी खूप आहे.
शुभ सकाळ सर ❤❤
सर कृपया दाभोळकर पानसरे गौरी लंकेश कुलबुर्गी यांच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवावेत..
नक्की.. धन्यवाद 🙏
👍
Jay Maharashtra sir
👍👍
🙏🙏🙏