Manusmriti Shlok Inclusion On Maharashtra School Syllabus | शैक्षणिक धोरणात मनुस्मृती ?
Vložit
- čas přidán 23. 05. 2024
- Manusmriti Shlok Inclusion On Maharashtra School Syllabus | शैक्षणिक धोरणात मनुस्मृती ?
#LokSabhaResult #MaharashtraPolitics #PuneAccident #DombivilBlast #CMEknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPawar #News18Lokmat
News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well. n180c_elections
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
कोण सडक्या मेंदूचा आहे, त्याला मनुस्मृती एवढी प्रिय आहे.
Bjp 😢bamna
देश संविधानावर चालतो आणि चालत राहणार जय शिवराय जय भीम जय लहुजी
महाराष्ट शासनला माझं एकच सांगतो आताच्या आता बंद करा नाही तर पूर्ण भारत बंद करू
वाह रे मेरे पठ्ठे
स्कूल मे महाभारत रामायण मनु समुर्थि की क्या जरूरत है ऐसे गंधे ग्रंथ स्कुल में पड़नेकी बीजेपी Rss सरकार हटाओ देश बचाओ।
Right
आपल्या आपल्या घरात श्लोक वगैरे म्हनंत बसावे... बाहेर चालणार नाही त
शिकवायचे अहे तर संविधान कम्पल्सरी करा मनुस्मृती सारखा एक third class गोष्ट कशाला शिकवता
हे सरकार शाळेय अभ्यासाक्रमात मनुस्मृतीचा समावेश करून पुन्हा सामाजिक व धार्मिक उतरंड शाळेय जीवनात प्रथापित करून पुन्हा समाजाला धार्मिक असमानतेकडे घेऊन जाण्याचा जाणिव पुर्वक प्रयत्न करीत आहे.हे निषेधार्थ आहे.
फक्त संविधान❤❤❤
आणाजी पंत टरबूज हिम्मत असेल तर पूर्ण मनूस्मृती बीजेपी पक्ष खर्चाने प्रसिध्द करा म्हणजे जे शूद्र स्वताला उच्च वर्गीय समजून हिंदुत्वाचे नशेत मागे आहेत त्याना त्यांची किंमत कळून शुद्धीवर येतील.
जास्तीत जास्त ऑब्जेक्शन घेतलेले घेण्यात यावे
केसरकर. ही आरडाओरड नसुन आब्जक्शन आहे.
हिंदु धर्म म्हणजे देश नव्हे.
Laj वाटायला हवी manusmuti chalnar नाही ajibat ,
घरात शलोक म्हणा
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान आहे सरकारचं जाहिर निषेध
मनुस्मृती चे श्लोक शिकवण्या पेक्षा आता जे जगण्यासाठी अस्तित्वात आहे संविधान त्याचे आर्टिकल किती आहेत ते शिकवा .
येवढेच शिकवायचे आहे तर.
कोण सडक्या मेंदूचा आहे त्यालाच मनुस्मृती आठवले आता
फडणविस साहेबांना काहीच माहिती नसते फक्त पक्ष कसे फोडायचे हे माहिती आहे
म्हणजे परत परत मनुस्मृती जाळावी लागणार तर... महाराष्ट्र सरकार खरचं लोकशाही वादी आहे काय, हाच प्रश्न आहे. निषेधच.
पटोले साहेब तुमची भूमिका कायम स्वरूपी अशीच राहूद्या परिवर्तनवा दी विचाराचे सर्व तुमच्या बाजूने राहतील
विधान सभेत या लोकांचा सुपडा साफ करायचा आहे , जय शिवराय जय मल्हार जय भीम ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
बौध्दांची स्वतंत्र व्यावस्था निर्माण करणी होगी
मुस्लिम, शिख और ईसाई जैसे बौध्दों ने.
We are with you Mr. Nana Patile ji
खूप छान निर्णय आहे
मनुस्मृती ग्रंथात स्रियांना व्यभिचारी म्हंटले आहे हे सर्व स्रियांना मान्य आहे काय ? आता पुन्हा सती चाल आणा , पुन्हा विधवा केशवपन आणा, विधवा विवाह बंदी आणा, पुन्हा वर्ण व्यवस्था आणा, Welcome to Manusmruti in Indian Educational system !!!
उप मुख्यमंत्री यांना माहिती नसेल तर, घरी बसावे. अशा प्रकारे ची बेजबाबदार वक्तव्य कृपया करु नये... 🙏
बर झाल आता लोक आपल्या पोरांना इंग्रजी शाळेत टाकत आहेत तिथे असल फालतू शिकवला जात नाही .
या सडक्या मेंदू वाल्यानी मनूस्मरती चा प्रयोग स्वतः च्या घरात करावे शाळेत नाही.
माणूसस्मुर्ती जर आभासात् आली तर पूर्ण देशात आग लागल😮 bjp ची बामण कधी सुधारणार😢
याचा तिव्र निषेध,यांनी हे काल्पनिक ग्रंथ त्यांच्या लोकांना अलग शाळा करून शिकवावे आमच्या मुलांना अंधभक्त बनवू नये.
Right 👍
ते पुस्तके मध्ये मनुचा फोटो फाडून टाकू
या मनुने समाजाला काय दिलं उच निच जात धर्म महीलांनी सती जावे काय योग्य आहे
भारत देश मे सन्विधानं हर स्कूल मे पढ्ढाओ तब भारत देश आगे बढ़ने से कोई नही रोक सकता ऐसे मनुषमूर्थि घटिया मानसिकता ग्रंथ ब्राह्मण ने आपने घरों में पड़ना चाहिए। जय भारत जय सन्विधानं। जय मूलनिवासी।
मनाचे श्लोक नाहो भाऊ मनुस्मृती बद्दल बोला
बामणीयज्ञान प्रणाली।
😅😅😅😅😅😅
बीजेपी सरकार आलं की, मनुस्मृती लागु होईल आता स्पष्ट झाले आहे.😮
4तारखे नंतर सर्व बंद करा
फुले शाहू आंबेडकर यांच्या कडून मनुस्मृतीचे चीरफाड का केली जी ग्रंथ वेडी महामानवाने मनुस्मृतीचे दहन केले धींकार केले या मागचं कारण काय हे जरी अभ्यास केला तर मनुस्मृतीचे विकृत दर्शन घडते याला खत पाणी देण्याचे काम मनु विचार सरणी करते आहे
आधुनिक काळातल्या सीयांना मनुस्मृती माण्य आहे का
डॉ भिमराव रामजी आंबेडकर ❤️💙🔥🇪🇺☸️
Brother bolat aahet nana patole ji
शैक्षणिक प्रगती हिच का?
bjp la vidhansabha pan nako aahe vattay😂😂
Amhi mulnivasi Bhartiya OBC SC ST Manusmritivar hagato....Jai Shivrai Jai Bhim.
अनावश्यक शैक्षणिक उद्दिष्टे सामाजिक विषमता पसरविन्यास जबाबदार होतिल याचि भान ठेवावे
बामणी वृत्ती... अजून kay😂
आपल संविधान लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकले नाही हे जेव्हा लोकांना कळेल ना तेव्हा लोक स्वतः हे संविधान जाळुन टाकतील..
तुझ्या आई भैनीला विचार संविधानाने काय दिले 😊😊
टरबूज तु आत्ती करत अहिरे आत्ता😢
Manusmruti madhe kuthale dhyan aahe?
A tarbuj maharashtra mage ka khechto
Manu chi vikruti kashala shikvato
Adhunik shikshan che bagha na
Bharatala masatte kade nyayache tar he chale kashala
परत जळालेल्या अवस्थेत मनुस्मृती बघायचा शौक आहे ?
Manusmruticha shlok pn abhyaskramat chalnar nahit. Bahishkar ahe amcha manusmrutila
Fakt bhagwatgita ka Buddha ani jain dharmach pan ghya mag , maharshtra madhe Brahmni pramotion nako
nagarikano chala rastyavar utaru
Ata thode thode bhag gusvay lagtil nantar samvidhanavar hamla chalu kartil
Are baba he fhaltu Giri shasnane bandh karave
He chale kon sangate hya nalayakanna
Very bad....
Manache Shlok.....haaramkhorano.....Tumchya Manaatach Theva Re.........Jalali aahe Manusmruti......Bharatratna Dr Babasaheb Ambedkar Yani
बीजेपी आर एस एस बॉन करने आवश्यक आहे
Bjp chi bamna 😢
25/5/2024 11 : 10 pm
मनाचे श्लोक ही तर आनंदाची पर्वणीच कारण छत्रपती शिवाजी महाराज ही समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशांचे पालन करत म्हणून तर स्वराज्य रुपी सुराज्य त्यावेळी निर्माण झाले तसेच श्रीमद्भगवदगीतेचे ही आदराने स्वागतच आहे. मनुस्मृती बद्दल प्रथम नक्की काय नमूद होत आहे ते अभ्यासल्याशिवाय आधीच विरोधांचा आततायीपणा व्यर्थ ठरतो .शिक्षणासह संस्कारास महत्त्व आहे. संस्कार नसतील तर शिक्षण ही फरफटले जाते जसे कि विज्ञानाची प्रगती हॅकर्स ओरबाडत वापरत आहेत कारण संस्कारच नाहीत तर शिक्षण फरफटत आहेच ना ? धन्यवाद !
मस्तच निर्णय..
चांगला निर्णय ...
मदरसे चालतात का ???? 😂😂😂
मग अल्ला उपनिषेध का लिहुन ठेवलय ब्राम्हणा बापानी अकबर हमारा पिछले जन्म का ब्राम्हण भाई आज पण छाती ठोकुन छापतात जातंकवादी मुस्लिम पासुन काही याना तकलीफ नाही याना फक्त SC ST OBC याना गुलाम बनवायच आहे
😂😂
मदरशा मध्ये स्वतःचा धर्माचा लोकांना नीच संबोधलं जात नहीं,,,, पण हिंदू धर्मातील अनेक ग्रंथात स्वतःचाच लोकांना नीच संबोधलं जाते
czcams.com/video/4eUNUl1PU5M/video.htmlsi=iIKVdNqJk9HnxyUG
आज के शूद्र