Lakshvedhi | धमक्या कशाला देताय ?
Vložit
- čas přidán 10. 10. 2023
- #Lakshvedhi #lakshvedhinews #currentaffairs #politicaldisscussion #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
स्वत्ता जरांगेची सुद्धा भाषा तसीच आहे.जरांगेची सुद्धा सर्वच संभांची चौकशी करावी.जरांगे प्रत्येक वाक्य धमकीचेच आहे.
आगदी बरोबर
हेमाताइ जरांगे पाटलांची बोलाविती धनी आहे
अर्थात पवारांनी हे आंदोलन जरांगे यांना करायला लावले हे नक्कीच
आरे घरात गूसून मोरतो मननारे आशाने आरकशन मिलन कठिन आहे😮😅😊
असं बोलणारा फरसाण सरकारने सोडलेला माणूस असावा 🤔
हे जरांगे पाटील यांचे वक्तव्य नाही पण आत्ता 40 दिवसात जर नाही मिळाले तर या पुढे मराठ्यांचा अंतपाहू नाही हे मात्र खरे आहे
Yatil kaydyachi baju mahtvachi ahe ..... kada anukul asta tar ubhta ne he adhich karun shry ghetle aste . Jab vicharaycha tar magil sarkarla vicharayla hava ahe ka konachi himat 3 varsh andolan soda boltahi ale nahi .
@@vijayadhaneshwar4662 kiti bavalat pana parat tech....
tyani nahi kele tar yana sandhi aahe na te nahi karat mhanun tar he aale na sattevar...
@@YogeshPatil-wc5qj❤❤
👍
मराठा आरक्षण यावर सुप्रिया सुळे ताई यांनी काही बोलू नये.... बारामती काका यांच्या डोक्यातून आली आहे
जरांगे पाटील यांच्या आव्हानाचा, प्रतेक मराठा बाँधवानी ,तंतोतंत पालन केलेच पाहिजेत. आसा वक्तव्याचे कोणी मराठा समर्थन करणार नाही.
चितावणी खोर भाषण करणाऱ्याला त्वरित अटक करावे.
Hi Bjp chi shala asel andolanala Dag lavnyasathi tyala vegal valan denyasathi.
BJP wale kahihi karu shaktat
@@vasantdabholkar913😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@vasantdabholkar913😊😊
जर सुप्रिया सुळे म्हणत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार नक्की
सर्वांना समान उच्च दर्जाचे शिक्षण आणि उच्च दर्जाची आरोग्य सुविधा लोकांना मोफत उपलब्ध करुन दिली पाहिजे .
ऊ धर्मराज्य हम्म न बदल बघत दत्त फार कठीण मद्य
अं आहरे तुम सत्ये अशी कभि भी कर ख न सुनी
सगळ्या राजकीय नेते भेटले तिथे हाणलं पाहिजे
सगळे नाही फक्त मराठा
@@renukadaspawar9003नक्की मराठा हाणले पाहिजे
😂😂
जरांगेला सव्वाशेर गुणरत्न सदावर्ते आहे. तो लाख मराठाला भारी पडेल.
आम्ही मंनोज जंरागे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा
अदृश्य हाताचे राजकारण किती खालच्या स्तरावर जाऊ शकते याचे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम गोरगरिब जनतेला पहायला मिळत आहे.
kunich dhutalele nahit sarva sarkhech aahet
यात कपटी जास्त होते,
अर्ध्या हळकुंडानिपिवळी. होणारे राजकारणी फार आहेत फक्त साडीपिवळी असली म्ह्णुन काय झाले क़ोणाच्यापाठिंब्यावर. असे तोड उघडता आम्हीं जाणतो कीती उगाळला तरि कोळसा काळाच बरे असो आपला एक भारतीय हीतचिंतक
का ?आज पर्यंत मराठ्यानां फसवल त्या सर्व नेत्यांवर लोक चिडणारच ना?
जरांगे पाटील हाच मुळात माकडाच्या हातात काकडा दिल्याचं प्रतीक आहे आणि याचा कर्ता करविता कोण आहे याचाही उलगडा व्हायला हवंय
माकडाचा अर्थ माहिती माहिती आहे का माकड म्हणजे बजरंग बली आहे जाने लंका जाळली फडतूस लोकांना तुमच्यासारख्यांना कधीही जाळू शकतो जय शिवराय
वकील फक्त एकच गुणरतन सदावर्ते.
राज्यसरकार व केंद्राचा महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही कोणी काही बोलत चाललं तरी सरकार ऐकून घेत आहे या सरकारकडे कायदा आहे का नाही असा प्रश्न समोर येत आहे
शरद पवार यांनी सुद्धा पाटील यांची 40 आमदार पळवून नेले तेव्हा त्यांची काय अवस्था झाली होती.
पवार साहेबांनी वसंत दादाचे नव्हे तर लोकशाही मार्गाने काँग्रेसचे आमदार नेले होते . वसंत दादा हे not founder but elected by publik thru congress which founded by all Indian leader
करावे तसे भरावे
@@shrirambapat7763 सत्ता कोणी जन्म भर घेऊन येत नाही, मेल्यावर नेत नाही पण पवार साहेबांनी जे केलंय ते कोणालाही स्व ब ला वर करता येणार नाही , सत्तेबरोबर आणि सत्तेविरुद्ध फरक समजला पाहिजे?
शरद पवार साहेब!यांच्या सारखी मानस यांना मानाने बोलने आवश्यक आहे.सुळे ताई बरोबर बोलल्यात..जय महाराष्ट्र...
❤
मराठा आरक्षण हे बारामती काका यांनी लागु होऊ नये.. या साठी सदस्याचे योगदान दिले आहे
Sagalyana Jay maharashtra kekach pahije aata
कामा साठि मजूर मिलत नाही,लोकाना सरकारी नोकरी पाहीजे ,पगार पाहीजे अनेक लोकाची काम करायची ईचछा नाही ,पातरता नाही काम करनयाची,सरकार कोनाचे ही असो ,,,,
असी धमकी देणारे मागास आणि सामाजिक मागास कसे आहेत.यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे.
अहो दादा व ताई रक्ताच्या नात्यात आहे बाकीच्यांनी मध्ये पडू नये
PROPERTY PUDHE RAKTACHI NATI SUDDHA VITALTAT.....
सुप्रिया सुळे
Control your mentality and behaviour
हेमाताई पिंगळे जबरदस्त विषय मांडले उत्कृष्ट प्रवक्त्या आहेत.
जातीय वादग्रस्त करायच आणि निवडून यायचे हे पवार साहेब यांची पाहिले पासुन चाल असते पण आता सर्व समाज ओळखू न आहे आता नाय चालणार
बरोबर..त्यांनी 50 वर्ष आरक्षण दिले नाही..तरीपण समाज ब्र शब्द सुद्धा काढत नाही आणि ज्यांनी दिलं त्यांना आई बहिणीवर शिव्या देतो..समाजाला शैक्षणिक आरक्षणाची नितांत गरज आहे..
Eñ
.
Ji ko by Dr@@Harmony989
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेले आहे फक्त सत्ता पैसा आणि प्रतिष्ठा कमावण्यासाठी हेच एकमेव साधन झाले आहे भावी पिढीने कोणता आदर्श घ्यावा
मला वाटतंय अरुण सावंत आंबिल पिऊन आला आहे.
आमी कुणाला धमकी देत नाही आम्हाला जो अडवा एईल त्यला सोडणार नाही
चर्चा अत्यंत सुमार दर्जाची आहेत
मग गुणरत्न सदावर्तेला भिडा.
Gunvartechi murder takli pahije mg
समाज माध्यमांनी शेतकऱ्याच दाखवावे .... व त्या वर अशी चर्चा व्हावी रोजगार यावर चर्चा व्हावी या तून कोणाचं चांगले होणार नाही ...
साहेब राग असेल तर काही पण होऊ शकत तुम्ही याच्याकडे खूप चांगले विषय मांडताय मग जे बेरोजगारी ने मरताय उपास मारी होतीय याचें विषय तुम्ही येवढया चांगल्या रितीने का मांडू शकत नाही
सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या राजकारणाचा नाश सुप्रिया सुळे च्या बापानेच केला
आरक्षण मागा पण धमक्या नका ...देऊ ज्याला त्याला आपला समाज प्रिय आहे...राज्यात अराजकता निर्माण करू नका
मराठा खडा तो सरकार से बडा 💪
Arakshanala virodh Karel tyala prashna vichrnarach
@@maulithosar5536 अस प्रत्येकाला आपणच श्रेष्ठ आहोत हे वाटते....त्यामुळे उघी बेडकासारखे फुगू नका..
हिच संस्कृती
माजोरी पणाची,आरे याच मराठ्यांनी
शिवाजी महाराजांना विरोध केला.
फक्त दलीत समजा मुळे हिवाजी महाराज झाले
सुप्रिया ताई, ललित दगडफेक करणारा तुमचा शाखा अध्यक्ष आहे कि नाही हे स्पष्ट करावे.
धमकी देणारेना कायदाचा दणका बसला पाहिजे, जर सरकार व ग्रहमंत्री असेच बोटचेपे धोरण घेत बसले तर उद्या सगळेच धमक्या देत सुटतील नि कायद्या चा धाक ही राहणार नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील जनेतेचे पालक आहेत,मराठा आरक्षण ही मराठी समाजाची वेदना आहे,वेदना ही आजकालची नसुन १९८९ पासुन आहे,या काळात जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी हा प्रश्न निकाली काढला असता,तर आज जंरागे पाटीलवर आंदोलन करायची वेळ आली नसती
aho zalelya goshtiivarch kay jata aata yapudhe ka hota nahi....yanchya rajkarnat marathyancha ka bali dyayacha...te karat navhate mhanun tar yana nivadun dile na...aani tasehi sarva prashna purvich sampale asate tar he kashala sattevar pahije mag....bakichya vishayat bare sangatat he lok tyani nahi kele aamhi kele mag ha prashna hi kara na...ka chaldhakal karahtahet he lok????
ही सर्व आंदोलन बेगडी आहेत कारण मराठा समाजाला कुणबी दाखला मागताय मग आज पर्यंत माराठा कुणबी विवाह झाले आणि या विवाहांना वीरोध केला हे ठिक आहे पण या पुढे काय निर्णय जरांगेचा असेल ते ही कळवा
की फक्त फायद्यासाठी कुणबी समाजाचा स्विकार करणार आहेत
5:55
शरद पवारांच्या काळात या जरांगे पाटलांनी का नाही ताणून धरले? भाजप सत्तेत आले की यांना आरक्षणाची आठवण येते. त्यांचा अट्टाहास पाहिला की यांना आरक्षणा ऐवजी सरकार पाडण्यात जास्त उत्साह आहे. ज्यांनी कोणी या व्यक्तिला आणलय त्या व्यक्तिला निश्चितच यांचे परिणाम भोगावे लागणार. सर्व जनतेला यांचा त्रास होत आहे, निष्पाप मुलांनी भावनेच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्या, जाळपोळी केल्या त्या बद्दल बोलायला बोलायला तयार नाही.
मराठ्यांच्या नादी लागू नका कोणताच पक्ष आमच्या शिवाय चालू शकत नाही.धमकी नाही करून दाखवू.💪
साहेब सगळे पक्ष मराठा नेत्याने भरले आहेत तुम्हाला कोणाला मारायची गरज नाही तुम्ही निवडलेले मराठा खासदार काय करत आहे आरक्षणाचा कायदा दिल्ली येथे संसदे मध्ये होतो
आम्हाला दुसऱ्याचा सल्ल्याची गरज नाही आम्ही सक्षम आहोत
कोण म्हणतंय असं!? ओबीसी जनतेच्या मतांवर मराठा निवडून येतात ! सर ओबीसी , एस टी , एस टी एकत्र आले तर मराठे नचे राजकारनात पानिपत होईल ! एव्हढे ध्यानात ठेवा.
तुमच्यात दम असेल तर निवडणुकीत करा तुम्ही मराठा नेत्याचा पराभव स्वागत असेल तुमचं
@@maulithosar5536 बाई बाटली आणि राजकारण ह्या पासुन ओबीसी वेगळे आहेत त्यामुळेच ते पोटाला पोट भरून खात आहेत तुमच्याकडे ही सर्व काही होतं पण या तीन गोष्टींमध्ये तुम्ही सर्व गमावल
मुढे. साहेबाचे. नाव बदनाम करु.नका.. नाहीं.तर. महाग.पडेल ❤🙏
पवार घरान हे विश्वास्स्घाताकी आहे
बारामती काका यांनी कानात. किती खोके दिले आहेत हे सांगा ना राव
Tyancha ghanta halwalya shivai divas jat nahika
कोणत्याही नेत्यांबद्दल बातम्या देऊ नका किळस आली महाराष्ट्रातील राजकारण्यांचा
सुप्रिया सुळे स्वतःच्या भावाची काळजी घेते व बापाची काळजी घेते तेवढीच जो मतदान करतो त्याची काळजी जर घेतली तर काय काय वाईट आहे पण यांना वाटतं पूर्ण पत आपल्या घरात
आमदार खासदार दिल्लीत आवाज का उठवत नाही ..मराठ्यांना न्याय द्या
😢
समन्वयक तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत समाज आहे जे काही होईल बघून घेईल समाज 🚩आमच्या जीवावर सत्तेवर आहेत .१०० पिढया बसून खातील एवढा समाजाच्या जिवावर पैसा कमावला आहे राजकारण्यांनी यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही मी समन्वयक तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे कोणत्याही परिस्थितीत 🚩🚩
मराठा नेत्यांनी हजार पिढ्यांचा पैसा कमावला आहे.
मतदार कु़णाकडे आहे हे महत्त्वाचे आहे पक्ष नाही🙏🙏
मराठा असे वक्तव्य आदर प्रिय महाराष्ट्र सरकार विरोधात कधीही करणार नाही,जय शिवराय जय जिजाऊ,
न्याय न्यायालयातच मिळेल.शेवटीं जनता जनार्दन न्यायालय आहे. कायदा हातात घेवु नये ही विनंती.
राज्यात काय गaढवगोंधल घातला आहे ते सर्व महाराष्ट्रातील लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत मतदान पेटी द्वारे लोक दाखऊन देतील
Mnmohn shing,nrendr modiche guru pvaer sahib,not to
Pawar saheb
सर्व नेत्यांची चौकशी व्हायला हवी
समाजमाध्यमांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दाखवावा दिशाभूल करू नये
टरबुजा म्हणणार्यांन ना का नाही झापले ?ते तर राज्याचे मुख्यमंत्री होते ना ?
अरे स्वतःचा चॅनेल चालवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची का ते अगोदर चॅनेलवाल्यांनी ठरवून घ्य
जय जिजाऊ जय शिवराय
💪💪💪💪🚩🚩🚩🚩
❤❤
देशात हुकुमशाही रुजायला सुरूवात झाली,
हा 40 वर्षाचा राग आहे प्रत्येक जण व्यक्त करणार मराठा जागा झालाय लक्षात ठेवा
सत्ता गेल्यावर जी अवस्था झालीय त्यातून हे शब्द बाहेर आलीय
नैराश्य हे स्वतःलाच संपवतात
धरणवीरला लवकरच समाज त्यांचे जागा दाखवेल........ समाज्याच्या जिवावर राजकारण करून सत्ता उबवून आता समाजाला काही द्यायचे वेळ आली कि तंगडीवर करणाऱ्याचा निषेध असो
भावनेचा उद्रेक व नैराश्य याचा अतीरेक झाल्यामुळे अशा घटना व वक्तव्ये होत आहेत .
आहो ताई या धमक्यानाही जर कोणि मराठी मानसाचा हक्क आहे तो जर कोणि देत नसेल तर तेही समजा
😊 2:05
जैसा कर्म करेगा,वैसा,फल, भोगावे
जात जनगणना झालीच पाहिजे त्या शिवाय प्रश्न सुटणार नाही
जरांगे पाटील यांच्या कितीसाभा दाखवलीतसाहेब तुमच्या च्यायनलने हा
हे खरोखर मराठा समाजाचं समाजाच्या आरक्षणासाठीचं आंदोलन आहे की शरद पवारांच्या माणसांचं या सरकार विरोधातलं आंदोलन आहे.कारण या लोकांची भाषा ऐकली तर खात्री पटते की हे लोक मराठा समाजासाठी नाही तर शरद पवारांचं काम करत आहेत.मराठा समाजाने या लोकांपासून वेळीच सावध व्हावं.
Comment of the year
Mo
छान पंचनामा जय महाराष्ट्र T.V. कडून .
जय महाराष्ट्र
वारे, पत्रकारिता ,आन,ते, दोन,, प्रोकते,, मानल, तुम्हाला,आरे, तुमच्या, सरकारने, अमानुष मारहाण केली, उपोष्ण, करणारा वर
चॅनल वाले जय महाराष्ट्र जाती जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा जय महाराष्ट्र कायम आघाडी वरती आहे
Kaathya tyat 1no la asto
आता का मिरची झोंबली ? काथेसाहेब सर्वांना न्याय देतात.
अस ही मराठा समाज जिवंत असून मेल्यासारख जगत आहे
मराठा पूर्वी सधन होते , नंतर प्रतिष्ठा जपण्या साठी सर्व सोहळे कर्जे काढून साजरे केले ! त्याचा परिणाम बरेच मराठा लोक गरिबीत आले ! हेच सत्य आहे. शिवाय जास्तीचे कष्टाची कामे न करता कुटुंब चालवत राहिले. तसेच जात अभिमान जास्त प्रमाणात राखला व तो अजूनही आहे. मराठा आहे है समजण्या साठी आड नाव सोबत पाटील लावणे ! जसे चव्हाण पाटील , वळसे पाटील या प्रमाणे अधिकतर नवे आहेत .
Pp 6:27 😊Oppressively 😢 6:33
P 7:28
9:07
बरोबर आहे🧟♀️🧟♂️👌🏻👌🏻
किवा हा माणूस संजय राऊत किवा सुप्रिया..सुळे चि सुपारीबाज माणूस
भावनीताआहेही.हानीकारवागनूक.जयभीम
Good tai,,,,hemaa tai khup chaan aamhi tumhaala sahmat taai
सगळे बावळट नेते आहेत आपले आपले पोट भरतात एक मराठा लाख मराठा
😮
सुप्रिया सुळे सरळ सरळ धमकी देतात
वडिलांनी आंणि सुसु हिने मराठी माणसाठी काय केलेले आहे त्यानी एवढंच सांगव बस!!!!!!!
सूळीने लांब वांगे घालून शंभर एकर जमीन घेतली
वकीलाने सुसु वर धमकी दिल्याबद्दल केंस दाखल केले पाहिजे
11:29
हर हर महादेव... ⚔🚩
एक मराठा लाख मराठा
संताप घरात बाहेर नाही . आपल्या भारतात ७६ वर्ष . स्वतंत्र होऊन . राजकरण करा . पण टिका नको . पैसा कमवा . खोटे बोलु नका . जय महाराष्ट्र . जय भारत .
बरोबर आहे यांना हीच भाषा समजते
बारामती मधिल साहेबांच्या एकाही माणसाला मत देऊ नका 🚩🚩🚩🚩🚩
१००टक्के हा बाहेर चा येऊन भाषण करत आहे जरांगे पाटील यांनी विनंती केली आहे आंदोलन शांत पणे करावी 🙏🚩🌹🇮🇳🇮🇳🏵️🌞🏵️🙏🚩
सर्व राजकीय पक्षांना कोटी कोटी प्रणाम
भावपूर्ण श्रद्धांजली जय महाराष्ट्र न्यूज चॅनल...
जरांगेपाटील अशी भाषाला समर्थन करणार नाहीं
आदरणीय जरागे पाटील साहेब,
सप्रेम नमस्कार.
आपण वाडिगोद्री च्या साखर कारखान्यजवळ राहता. हा सर्व भुभाग माननीय अंकुशराव टोपे आणि आता आदरणीय भय्यासाहेब टोपे यांचा आहे.
माझ्या वरच्या कंमेंट चं उत्तर एकदा भय्यासाहेबाना विचारून पहा.
आरसा दिसेल
लोकशाही मध्ये अशा प्रकारचे वक्तव्यं चुकीचे आहे अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हि सरकारला विनंती
चाळीस दिवस कुठ आणि ६० वर्षे कुठे त्यांना जरा विचारा की ६० वर्ष तुम्ही काय केले . बाबा साहेबांच्या विचारांचा पक्ष त्यांचा विचार त्यांचा कायदा पाळला का कधी आणि तो पाळला असता तर आज महाराष्ट्रात आज हि परस्थिती आली नसती . हे प्रश्न सगळे काँग्रेस पक्षाला विचार आता रे हाताची घडी तोंडावर बोट .🚩
10 yer He pan uptat basle na
सुप्र्या सुळे भरकटल्यात आता परेंत महाराष्ट्राला लुटले म्हणून.😂
सर्व नेत्यांना नम्र विनंती आहे की 👉 या सभेला बिलकूल येऊ नये ☝️जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏,,,,
म्हणजे तुम्ही मराठ्यांना आरक्षण देन देण्याच्या विरोधात आहात का
या निवडणुकीनंतर शरद पवार आणि सुप्रियाताई यांचे राजकारण संपणार आहे हे 100% निश्चित
❤
बरोबर आहे ताई तुमचं बोलणं हेच खरं
मतदानाचा पूर्ण निशेत करा ऐक हि नेता नको फक्त शिष्टमंडळ पाहिजे
असंविधानिक सरकार कोणत्या कायद्यात बसते,कोणत्या कायद्याला धरून आहे
काका खुश।। जय हिंद
मराठा आरक्षण असो की धनगर व इतर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे संसदेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी ठराव मंजूर करुन घेतला पाहिजे . जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे . नच्चीपन कमेटी अहवाल संसदेने स्वीकारला पाहिजे . सरकारने रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित केला पाहिजे , आरक्षणाची पुनर्रचना केली पाहिजे .
आहो हे राज्य कर्त आम्हीच निवडुन दिलेले आहेत ना ते जर जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवत असेल तर यांना असाच चोप दिला पाहिजे
सरकारने 30 दिवसांची वेळ मागितली होती ती वेळ संपली मग सरकार झोपले आहे काय
आता तुमचा येत्या राज्याच्या निवडणुकीत correct कार्यक्रम होणार आहेत
राजकीय पक्षांनी जातीय तेढ निर्माण करून मतांचे विभाजन किंवा निवडणुकीसाठी जातीचा वापर केला आता त्याच्यावर ते उलटतय आता🎉
जास्तच उत्साहित दिसत हे सर्व आधी कधी बोला नाही 14 तारीख सभा कशी खराब होईल प्रयत्न आहे मराठा समाज असं कधीच करणार नाही
मुख्यमंत्री हयांनी मराठ्याना आरक्षण दिले बाकी आरक्षणाला हात न लावता❤ ते टिकणार आहे का कोर्टात❤ उगी आपले दमदाटी लोकशाही कायद्यात चालत नाही❤
हे वक्तव्य नक्कीच जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या विरुद्ध आपणास शेवट कोर्ट च आहे
purnataha court nahi....kaydyatathi badal karava lagel...clear aahe
@@YogeshPatil-wc5qj kaydyat badal karta yet nahi
@@pravinpatil8447 tumhi tar boluch naka anaji bhakt...tyanche sarvach lok tyanchya pathishi ubhe rahata aapale bharakatele asatat....mhanun tyanche favate....jara kendrane aata badal kelele kayade vacha mag samajel kayade mansasathi aahet manus kayadyasathi nahi....tumachyamulech gor garib marathyana aarakshan milat nahi....
सरकारला जमत नसेल तर नादी लावू नये.एकदा नाही म्हणा.किती वेळ खातय सरकार. नंतर पण वेळ दिला. तरी सरकार योग्य तो पर्याय लवकर काढावा.
ओ अजीत दादांचे चमचे
What nonsense Arun sawant Raj Karan is not only criticising designation Low class people have no other language than a better one
Oh mr Prasad u stop showing Supriya down Just because u r taking an arguing doesn’t meet n u r in Ajit’s side
Stop being biased
Not an intelligent r argument
Dada talks so loudly n shouts so loudly like he’s not dada a elder brother but he’s a gunda like he shouts just because he has bjp supports Chhee
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जरांगे पाटील चा बोलविता नेता कोण आहे हे सर्वांना माहित आहे