कॉमेंट करणारे सत्य संगणाऱ्यांना बोलतात असं आपण कशाच्या आधारावर म्हणत आहात हे जरा स्पष्ट कारून सांगा. सत्य के आहे हे आजपर्यंत कुणीच सांगितलं नाहीये. आपले हे सन्माननीय प्राध्यापाक ज्या कॉन्फिडन्स ने सत्य सांगत आहेत ते हास्यास्पद आहे.
भारतात अनेक संत महामुनी होऊन गेले त्यापैकी बुद्ध एकमेव महान पुरुष आहे त्यांनी स्वतःला कधीच देव मानलं नाही लोकांना सुद्धा म्हणू दिल नाही ,कारण गौतम बुद्ध नी विपसना 6 वर्ष तपस्या करून जगात देव शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देव दिसला नाही, या prtvi तळांवर देव नावाचं माणूसच नाही, नंतर त्यांनी स्वतःवर ध्यान करून प्रक्रिया केली स्वतः संबोधी प्राप्त सत्य जाणारा तथागत बुद्ध झाले स्वतः भलं स्वतः करा आत्त दिप भव।
हिन्दू लोक ज्याला देव किवा ईश्वर म्हनतात त्याना भारताच्या बाहेर कोनि अोलखत नाहीं मग त्याना देव कसे म्हनावे। ज्याने हे जग निर्माण केले तो फक्त भारतापुरता मर्यादित अाहे तो ह्या विश्वाचा निर्माता कसा काय होउ शकतो ज्याने कधि भारता बाहेर पाउलच ठेवले नाहि।
तुझ्या वडिलांना भावाला व कुटुंबियांना गावाबाहेर कोण ओळखत नाही म्हणून तुझा त्यांचा काही संबंध नाही असे म्हणशील का बाबा...काय ही विचारपद्धती?वडाची साल पिंपळाला.
तुकाराम महाराजांचा सारखे संत आता होण कठीन आहे. वेदा नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. खरा देव वेदाला सुध्दा कळला नाही ज्यांच्या अंत नाही असा परमात्मा फक्त तुकाराम महाराजाना कळला. ज्ञानेश्वरी वेदाची प्रतीलिपी आहे तुकाराम गाथा तुकाराम महाराजांच्या अंतरआतम्यातुन लिहल्या गेली आहे. अश्या थोर संताचा मी भक्त आहे .
मला एक कळत नाही तुकाराम महाराजाना मानता तर त त्यांनीच सागीतल पंढरीत देव आहे हे का मानत नाही हे सर्व जे सागताना थोड डोक जागे वर ठेऊन बोलत जा ज्ञानेश्वरानी जे लीहल ते तुम्हाला कळल नाही जर समजुन घ्यायच आसेल तर त्याचा सेवक होऊन या गुरुच ज्ञान पाहीजे आसेल तर शिष्या व्हाव लागत
माननीय..देशमुख साहेब आपण कितीही सत्य व खरा इतिहास जनतेला समजावून सांगितला आहे. पण हिंदु जनता फार भोळी आहे. ब्राह्मण जो बोलेल. तेच ते मानतात. ब्राह्मणांनी स्वता च्या फायदा साठी देव नावाचा इंजेक्शन हिंदु समाजाला दिल आहे. त्याचा असर पिढ्या न पिढ्या राहणार आहे.
बहुजन चळवळी चा विद्रुप चेहरा म्हणजे हे समाजात तेढ निर्माण करणारे वाचलं वीर . देशमुख मला सांगा ह्या एकेविसाव्या शतकात पुराणकालीन देवी देवतांवर विनोद करून तुम्ही बहुजन नव युवकांना करेक्ट मार्गदर्शन करता. गावातील मुलं इतकी शिकली की त्या वर त्यांना नोकरी मिळू शकत नाही व अर्धवट शिक्षण मुळे ते धड शेती पण करू शकत नाही.शेतींत अगदी कमी जागेत lakhoche उत्पन्न घेता येते. त्यांना तिकडे वळवा. जग झपाट्याने बदलत आहे. येणाऱ्या पुढील पांच वर्षात बहुजन समाजातील तरुण भ्रमित झालेले असतील. महिंद्रा म्हणतात 94 % उम्मीद वार इंटर विव घेण्याच्या लायकीचे नसतात. ह्याच दिशेने पुढल्या पिढीला नेलत तर, हीच तरुण पिढी तुम्हाला जब विचारेल. प्रिय मित्रानो ह्या उद्देशहीन टाळ्या मिळविणाऱ्या भाषण बाजा पासून सावध रहा, नाही दूर रहा. ह्यांनी आपली घर भरलेत व आता पुढील पिढीची तरतूद करणे सुरु आहे.
Bhartala ata Vidnyanachi chahul lagli ahe, 21 vi sadi hi vidnyanvadi asun ethe Fact vidnyanavar adharit sarv Kahi proof hoil 🙏 Sir Me aple khup abhar manto je apan satya bolat tyabaddal 🙏
नामदेव व ज्ञानेश्वर यांचेबाबत नामदेवांचा अभंग गाथा पाहून खात्री करून घेता येईल की देशमुख पुर्णपणे खोटे सांगत आहे, हसणे व हसविणे सोपे आहे पण सत्य वेगळे आहे हे पहाणे आवश्यक आहे,
Right Sir bhartiyana Hindu mhnun aashi chtni cartayet ki te kahi hi karayla tayar aahet shevti buddh kiti kasha kasha prakare ghdvle tashe te sakal pramane ujal jhalec hya bamnanaca khel nahi calnar jast divas your right Sir jay bhim jay bahujan jay mulnivasi bamn videshi
हे विश्व ची माझे घर म्हणजे विश्व जर घर असेल तर त्या घरातील देवघर म्हणजे माझा भारत देश आहे, घरात देव घर असत जनावऱ्याच्या गोट्यात नाही, आम्ही देव कुठे ही पूजत नाही एक देव घर बनवतो व त्याच ठिकाणी देव ठेवतो, व पूजा करतो प्राध्यापक सर तूम्हि देव नाही मानत नका मानू, पण देव माणणार्याच्या भावना का बर दुखावता, तुम्ही ही कुठे तरी श्रद्धा ठेवताच ना, मग आम्ही माऊली वर श्रद्धा ठेवली ती अंधश्रद्धा व तुम्ही तुमच्या देवावर श्रद्धा ठेवली ते विज्ञान का, माऊली एकदा पूर्ण वाचा, तुम्ही माऊली च्या समोर काही च नाही, 4 ते 8 दिवसात तुमची लाकडे नदीवर जातील तेव्हा तुम्हाला प्रचिती येईल, जातीभेद करू नका अस सांगत असता आणि तुम्ही च जातीवर बोलता, माझा वारकरी संप्रदाय जातीभेद नाही मानत हो, त्यामुळे तुम्ही अक्कल दुसरी कडे च पाजला माऊली समोर नको,
हो वैदिक नसणारे बहुजन हिंदूनी मा म देशमुख सरांची पुस्तके विकत घेऊन वाचली आहेत व वाचली पाहिजे व वैदिकांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे.तसेच डॉ आ ह साळुंखे सरांचे अभ्यासपूर्ण लेख वाचून मतपरिवर्तन केले पाहिजे. czcams.com/video/FmWbwdhgQu8/video.html
मा देशमुख साहेब बाबासाहेबानी कधी कोण्या धर्माचा विरोध केला नाही .आपण त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ होऊ पाहत आहे .मी ही मी धर्मा ने हिंदू आहे पण मनातून बाबासाहेबाना मानतो बंद करा दुसऱ्या धर्मावर टीका करणे.नाही यर माणूस शोधत शोधता तुम्ही एकटे पडाल.
Fule shahu ambedkari shivaji vichardhara mannare vicharak Lok yanchi tulna USA Europe yanchya vicharvantachya loka sarkhi krantikari adhunik scientific Ani samaj kalyankari ahe hi ahe fule shahu ambedkari vichardhare chi taqat tumhala versetile knowledge milate
Are pagal mansa sant nyaneshwar kay khote ahet ka are bhadvyanno chhtrapati sambhaji maharaj pan hinduch hote ani te suddha devala manat hote ithe akkal pajlu naka bhimtyanno
What's 33 crore god's and goddesses date of birth date of death? Iike.Mahatma Gandhi 2/10/1869 & 30/01/1948 He lived on Earth 78 Years. Please put up otherwise treat the 33 cr gods/goddesses IMAGINARY.
ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल असे बोलणे कसे करता साहेब। आपण ज्ञानेश्वरी बहुदा अभ्यासली नसेल। अहो ज्या माऊली ने झाडांची पाने तोडणे म्हणजे त्या झाडावर अन्याय आहे हे लोकांना सांगितले,हे समजण्या इतपत त्यांचे मन संवेदनशील होते ,तर त्यांनी ज्ञानेश्वरी का लिहिली नसावी। माउलींनी मांडलेले विचार आजही समाज जीवनात अतिशय चांगल्या रीतीने राबवता येतील साहेब। फक्त आपण त्या विषया कडे कुठल्या नजरेने बघतो हे महत्वाचे आहे।
ज्ञानेश्वर व कुटुंबाला वाळीत टाकले होते मणजे नो education म शिकले कुठून हा प्रश्न उरतोच ना। तसेच वाल्मिकी हा मेहतर समाजाचा आहे तर शिक्षणांस बंदी होती ना
"विचार केल्याने विकास होतो पूजा करून विकास होत नाही" काय बोललात सर अप्रतिम👌
चांगले चांगले शीकलेले हे थोतांड मान्य करतात सर याच नवल वाटत पण लिहिणारा ची कमाल च म्हणावं लागेल
मा मा म देशमुख सर फार सुंदर छान स्पष्टपणे जनता जागृत करण्यासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी उत्तम प्रकारे मांडणी करून विचार मांडले धन्यवाद
अगदी बरोबर आहे देशमुख सिरांच आणि हे कॉमेंट करणारे अभ्यास काहीच नाही आणि सत्य संगणार्यांना बोलतात
कॉमेंट करणारे सत्य संगणाऱ्यांना बोलतात असं आपण कशाच्या आधारावर म्हणत आहात हे जरा स्पष्ट कारून सांगा. सत्य के आहे हे आजपर्यंत कुणीच सांगितलं नाहीये. आपले हे सन्माननीय प्राध्यापाक ज्या कॉन्फिडन्स ने सत्य सांगत आहेत ते हास्यास्पद आहे.
Your 💯 percent right.deshmuk sir
@@saurabhagharkar1828 लागली मिरची. खर पचत नाहि हेच खर.
अगदी बरोबर बोलत आहेत श्री देशमुख सर. कारण ते सत्य बोलतात. सत्य कधी झाकत नाही.
छान सांगितले सर आपण....सर तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण सांगा कारण संपूर्ण भारताला जाग करणं फार महत्वाचे आहे ...तरच आपला देश सशक्त होऊ शकेल...👍
सत्य कधी झाकल जात नाही हेखर आहे आपल्या सारखे विद्वान जन्माला येतात सर
ज्याना तुम्ही ज्ञानी समजता महा मुरख आहे बुध्द तीथे वाद नसतो
मा म देशमुख यांना कोटि कोटि प्रणाम लाखो में एक मिलते है असे महा मानव
अभ्यासू आणि ज्ञानी वक्ते मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत
इतिहासकार देशमुख सर Great 🙏🙏🙏
आदरणीय देशमुख सर, आपणास त्रिवार वंदन, आपल्या विचारांची खूप आवश्यकता आहे.
खरं बोललेल समाजाला रुचत नाही
भारतात अनेक संत महामुनी होऊन गेले त्यापैकी बुद्ध एकमेव महान पुरुष आहे त्यांनी स्वतःला कधीच देव मानलं नाही लोकांना सुद्धा म्हणू दिल नाही ,कारण गौतम बुद्ध नी विपसना 6 वर्ष तपस्या करून जगात देव शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देव दिसला नाही, या prtvi तळांवर देव नावाचं माणूसच नाही, नंतर त्यांनी स्वतःवर ध्यान करून प्रक्रिया केली स्वतः संबोधी प्राप्त सत्य जाणारा तथागत बुद्ध झाले
स्वतः भलं स्वतः करा आत्त दिप भव।
ज्ञानेश्वरांनी तरी कुठे स्वतःला देव मानलेलं।
👌👌
@@krishnagarje parantu manayla lavla
Right
कोणत्याही संतानी मी देव आहे आसे कोणीही सागीतल नाही देव दगडात नाही मंदीरात नाही कृतीत कृत्ज्ञता यात देव आहे
Education & Awareness is important in All Backward classes..
हिन्दू लोक ज्याला देव किवा ईश्वर म्हनतात त्याना भारताच्या बाहेर कोनि अोलखत नाहीं मग त्याना देव कसे म्हनावे। ज्याने हे जग निर्माण केले तो फक्त भारतापुरता मर्यादित अाहे तो ह्या विश्वाचा निर्माता कसा काय होउ शकतो ज्याने कधि भारता बाहेर पाउलच ठेवले नाहि।
Raj kumar .....अरे अल्लाला ओळखतात सगळे जा जा मशिदीत जा लवकर
तुझ्या वडिलांना भावाला व कुटुंबियांना गावाबाहेर कोण ओळखत नाही म्हणून तुझा त्यांचा काही संबंध नाही असे म्हणशील का बाबा...काय ही विचारपद्धती?वडाची साल पिंपळाला.
bamnanchya budat dum navta tasach tyanchya devachya budakhali andhar mhanun bhartachya baher uzed hota ani bhartat andhar.
Nagesh Joshi🍌🍌
@@manojtambe5400 जर तोंड बंद ठेवा सरळ हिंदू धर्मावर आरोप करू नका . सर्वधर्मसमभाव म्हणताना तुम्हीच धर्मभावना दुखावता आहात.
एकच नंबर sir
M.m Deshmukh sir
आपन लिहिलेला इतिहास हा नेहमी जागृत राहील
सत्य हे नेहमी कटु असत.
आता pakhandwad जास्त काळ टिकणार नाही,faqt ओबीसी समाजात अशे प्रबोधन होने गरजेचे आहे.
सत्य पचवून घेणे कठीण काम आहे.
very good deshmukha sir.
सर जी आपण खूप वर्षांनी प्रबोधन करतात पण लोकाच्या डॉस्क्यात कही बसत नाही.त्यात ल्या त्यात 80%मराठा आणि 90% ओबीसी समाज यांना तर रीआक्षान. येते
तुकाराम महाराजांचा सारखे संत आता होण कठीन आहे.
वेदा नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा.
खरा देव वेदाला सुध्दा कळला नाही ज्यांच्या अंत नाही असा परमात्मा फक्त तुकाराम महाराजाना कळला. ज्ञानेश्वरी वेदाची प्रतीलिपी आहे तुकाराम गाथा तुकाराम महाराजांच्या अंतरआतम्यातुन लिहल्या गेली आहे. अश्या थोर संताचा मी भक्त आहे .
👌👌👌👌👌
ज्ञानेश्वरी वेदाची प्रतीलिपी नाही ती भावार्थ दीपिका म्हणजे भगवद्गीते चे सोपे करून सांगितलेले निरुपण आहे.
Awesome good job sir i proud of you Jay bhim namo budhay jay shivray Jay savidhan jay BHARAT
👌👌👌
czcams.com/video/mas1ZZHwQeg/video.html
मला एक कळत नाही तुकाराम महाराजाना मानता तर त
त्यांनीच सागीतल पंढरीत देव आहे हे का मानत नाही हे सर्व जे सागताना थोड डोक जागे वर ठेऊन बोलत जा ज्ञानेश्वरानी जे लीहल ते तुम्हाला कळल नाही जर समजुन घ्यायच आसेल तर त्याचा सेवक होऊन या गुरुच ज्ञान पाहीजे आसेल तर शिष्या व्हाव लागत
You are great Guruji
सर,नमस्कार अहो पढत मुर्खा च्या लाखोल्या सत्य बोलून सहन करावे लागत आहे. धर्माची चिकीत्सा केल्याने तो अधिक प्रज्वल होईल ह्यात शंकाच नाही. जय हिंद
👌👌
Right sir
जिसका भगवान पर भरोसा है, वह चलती ट्रेन के सामने खडा हो के दिखाए,
अगर भगवान होगा तो बचालेगा.
आजमाकर देखे.
😂😂😂😂😂😂
Swati
Ek no solid anwser
Very good boss,u put simple example to andhabhakta,if they believe,prove it.
Tu khada hoja shayad Buddha tuze bachayega agar tu margaya to Samaz Buddha me kuchbhi power nahi
एकदम बरोबर प्रश्न 👍👍👍
माननीय..देशमुख साहेब
आपण कितीही सत्य व खरा इतिहास जनतेला समजावून सांगितला आहे. पण हिंदु जनता फार भोळी आहे. ब्राह्मण जो बोलेल. तेच ते मानतात. ब्राह्मणांनी स्वता च्या फायदा साठी देव नावाचा इंजेक्शन हिंदु समाजाला दिल आहे.
त्याचा असर पिढ्या न पिढ्या राहणार आहे.
तुम्हाला ब्राम्हणां ची वस्तुस्थिती माहीत आहे बरे वाटले लोकांचं प्रबोधन करा आयुष सफल होईल आपले
तुम्हाला ब्राम्हणां ची वस्तुस्थिती माहीत आहे बरे वाटले लोकांचं प्रबोधन करा आयुष सफल होईल आपले
लोकांना सत्यता जाणून विचार करण्याची गरज आहे. पण लोक बुद्धी गाहाण ठेवली असावी, म्हणूनच सत्य समजूण घेण्याची कुवत गमावली आहे हेच दिसून येते .
भोळी पेक्ष्या गुलामी खाली आहे
Khup chaan samjawale sir tumhi.
खुप खुप छान माहिती धन्यवाद सर
अशीच माहिती पाठवा👌👍
Ek number pedhe vaten ch example khup Sundar sangital
Sir thanks for good. Speech.
Thank you sir,.. Jaybhim namo Buddhay,.
वारकरी संप्रदाय जात पात मानत नाही. निळोबा, चोखोबा यांनी केलेले अभंग वाचा. याच्या नादी लागून बेकार होईल
श्रोत्यांना विनंती की बहुजन चळवळ योग्य आहे पण खोट्याचा आधार घेणे ऊचित नाही,
बहुजन चळवळी चा विद्रुप चेहरा म्हणजे हे समाजात तेढ निर्माण करणारे वाचलं वीर . देशमुख मला सांगा ह्या एकेविसाव्या शतकात पुराणकालीन देवी देवतांवर विनोद करून तुम्ही बहुजन नव युवकांना करेक्ट मार्गदर्शन करता. गावातील मुलं इतकी शिकली की त्या वर त्यांना नोकरी मिळू शकत नाही व अर्धवट शिक्षण मुळे ते धड शेती पण करू शकत नाही.शेतींत अगदी कमी जागेत lakhoche उत्पन्न घेता येते. त्यांना तिकडे वळवा. जग झपाट्याने बदलत आहे. येणाऱ्या पुढील पांच वर्षात बहुजन समाजातील तरुण भ्रमित झालेले असतील. महिंद्रा म्हणतात 94 % उम्मीद वार इंटर विव घेण्याच्या लायकीचे नसतात. ह्याच दिशेने पुढल्या पिढीला नेलत तर, हीच तरुण पिढी तुम्हाला जब विचारेल. प्रिय मित्रानो ह्या उद्देशहीन टाळ्या मिळविणाऱ्या भाषण बाजा पासून सावध रहा, नाही दूर रहा. ह्यांनी आपली घर भरलेत व आता पुढील पिढीची तरतूद करणे सुरु आहे.
अगदी सत्य
धन्यवाद सर आपल्या विचारांना त्रिवार वंदन करतो.
सर, नामदेव अभंग गाथेचे अवलोकन करा, तुमचे अज्ञान तुम्हासच कळून येईल,
जरा देव सोडून बाहेर या खऱ्या जगात
टिका करण्यासाठी वाचावं लागतं असं शतायुषी थोडंच आहे.
Right Sir
माँ, देशमुख साहेब आपण देव ही भावना किती चुकीची आहे ही सविस्तार सांगितली आहे, आपल्याला अधिक आयुष्य लाभो बुद्धा चरनी प्रार्थना,
Krishana Shapane mitra tuz aadhi naw badal mg coment kar jay shree krishna
थोडे थांबा तुझ्या बुद्धा बद्दल पण. 2..4.. वर्षात हे असेच बोलतील.
देव नाहीत तर बुद्ध देव कसा झाला बाबा
Excellent sir
He is really awakening the society.
हे विद्वान कोणत्या महाविद्यालयात प्राध्यापक होते त्याची जरा माहिती मिळाली तर बरे होईल.
Buddha Jagache Wishvache Margdarshak zale
Kshamule zale asawet ???
Ya Prashnach uttr shodhun kadha
Mnj mg Nkkich Tumchya Samsyeche Samadhan swata Tumich KRU Shknar
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा खंबीर पणे विचार मांडणारा जिवंत देव
Purogami mhanje kay? Tusryanchya devi devtanchi tingal tawali karne mhanje purogami ka ????
Great sirji Great
Awsome sir 😂
True हिस्ट्री
सत्य आहे,
आपल्या विचारांना त्रिवार वंदन
Bhartala ata Vidnyanachi chahul lagli ahe, 21 vi sadi hi vidnyanvadi asun ethe Fact vidnyanavar adharit sarv Kahi proof hoil 🙏
Sir Me aple khup abhar manto je apan satya bolat tyabaddal 🙏
He makes to think logically
देशमुख आडनाव याचेच आहे का. आसेच कोनी तरी सांगितले म्हणून लावलंय.
96 kudi ahet te
right sir
lai bhari sir
Salute to Deshmukh Sir
एक गोष्ठी कोणी सांगेल, बुद्धाच्या गळ्यात जानवे का?
माणसाला हत्तीचं तोंड बसवणारे बुद्धाला जानवे आरामात घालू शकतात.☺️☺️
@@amitnangare7340तुम्ही साक्षात बघायला होते का जानवे घालताना😮
सर शिवाजी महाराजांनी 12 व्या किल्ला खरच जिकला काय
Great question
नामदेव व ज्ञानेश्वर यांचेबाबत नामदेवांचा अभंग गाथा पाहून खात्री करून घेता येईल की देशमुख पुर्णपणे खोटे सांगत आहे, हसणे व हसविणे सोपे आहे पण सत्य वेगळे आहे हे पहाणे आवश्यक आहे,
खर या जगात देव नाही
Fools fear God and wise-men fear those fools.
I know there is no God.
: Stephen Hawking.
तुमचं ज्ञान म्हणजे देव
Right Sir bhartiyana Hindu mhnun aashi chtni cartayet ki te kahi hi karayla tayar aahet shevti buddh kiti kasha kasha prakare ghdvle tashe te sakal pramane ujal jhalec hya bamnanaca khel nahi calnar jast divas your right Sir jay bhim jay bahujan jay mulnivasi bamn videshi
💐💐💐🙏🙏🙏✍️✍️✍️👍💐💐💐 sir
Sir, khatarnak speach, nagar gathe lok talya wajawtat, talya wajwinyapekshs wichar dokyat ghala swathala sawarn samjunitranwar atyachar kartat, putale padatat
Namo buddhay, jai johar, jai bhim
हे विश्व ची माझे घर
म्हणजे विश्व जर घर असेल तर त्या घरातील देवघर म्हणजे माझा भारत देश आहे,
घरात देव घर असत जनावऱ्याच्या गोट्यात नाही, आम्ही देव कुठे ही पूजत नाही एक देव घर बनवतो व त्याच ठिकाणी देव ठेवतो, व पूजा करतो
प्राध्यापक सर तूम्हि देव नाही मानत नका मानू, पण देव माणणार्याच्या भावना का बर दुखावता,
तुम्ही ही कुठे तरी श्रद्धा ठेवताच ना, मग आम्ही माऊली वर श्रद्धा ठेवली ती अंधश्रद्धा व तुम्ही तुमच्या देवावर श्रद्धा ठेवली ते विज्ञान का,
माऊली एकदा पूर्ण वाचा, तुम्ही माऊली च्या समोर काही च नाही, 4 ते 8 दिवसात तुमची लाकडे नदीवर जातील तेव्हा तुम्हाला प्रचिती येईल,
जातीभेद करू नका अस सांगत असता आणि तुम्ही च जातीवर बोलता, माझा वारकरी संप्रदाय जातीभेद नाही मानत हो, त्यामुळे तुम्ही अक्कल दुसरी कडे च पाजला माऊली समोर नको,
Hindunchya devtancha apman kelyanntarach Bodh dharma changla samajato ase diste ahe.bodh dharma mahan ahe he lokana sanganyasathi hindunchya devtancha apman karava lagato. Atishay sundar karya ahe urla surla sudha tumcha Bodh dharma sampel. Tumche nyan Bhagwan bodhanchya charani arpan.
Excellent thought sir.
Right hai
क्रतीकारी जयभिम सर। 🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏
मा.म.सर ग्रेट.
निसरग हाच खरा। देव व चांगले विचार। हि। खरी। शकती। खरी। ताकत
भाषण करतात तुम्ही पण तुम्हाला मानपान द्यायचे शिकवलेले नाही तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांना खुशाल एकेरी उल्लेख करता.
,❤❤
मा म देशमुख सरांच्या 23 पुस्तकांच्या 5 लाख प्रति मराठयांनी विकत घेऊन स्वतःचे प्रबोधन करून घेतले असे ऐकले आहे ते खरे आहे का?
हो वैदिक नसणारे बहुजन हिंदूनी मा म देशमुख सरांची पुस्तके विकत घेऊन वाचली आहेत व वाचली पाहिजे व वैदिकांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे.तसेच डॉ आ ह साळुंखे सरांचे अभ्यासपूर्ण लेख वाचून मतपरिवर्तन केले पाहिजे.
czcams.com/video/FmWbwdhgQu8/video.html
पुजा अर्चना वेद देव हे हिंदू मानतो सभ्यतेचे आचरण हिंदू करतो त्याचा त्रास देशमुख साहेबांना होतो
Yala saheb ka mhantos
@@sanjaykhedekar6388 मग त्याला काय म्हणायच
👌👌👌👌👌
॑माम ' सरांचं छान भाषणं
मा देशमुख साहेब बाबासाहेबानी कधी कोण्या धर्माचा विरोध केला नाही .आपण त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ होऊ पाहत आहे .मी ही मी धर्मा ने हिंदू आहे पण मनातून बाबासाहेबाना मानतो बंद करा दुसऱ्या धर्मावर टीका करणे.नाही यर माणूस शोधत शोधता तुम्ही एकटे पडाल.
अगदी बरोबर
Fule shahu ambedkari shivaji vichardhara mannare vicharak Lok yanchi tulna USA Europe yanchya vicharvantachya loka sarkhi krantikari adhunik scientific Ani samaj kalyankari ahe hi ahe fule shahu ambedkari vichardhare chi taqat tumhala versetile knowledge milate
Jay bhim
सत्य कधीच छुपत नाही.
बुध्दाचा बाप हा हिंदु च होता. रतालया नो विसरू नका.
Ani Ramacha kon.
@@uttamraogedam807 तो पण हिंदु च
आदरनीय मा म देशमुख यांनी देवाच्या बाबतीत ज़े सांगीतले ते खर आहे मग वारकरी लोक देशमुखांचा निषेध करनार का ?
अयोध्येतील लोक खरे देशभक्त है
सर बरोबर आहे राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
I Proud Sir - Sorate Uttam बापू
14 varshachya mulane 'budhbhushan' granth lihila yala kamipana denyasathi budhhiman lokani 12 varshachya mulane 'dyaneshvari' lihili ashi afva pasravli. Svathachya samajala mothepana labhnyasathi. Vaitahi hech lok kartat aani mothepanahi hech lok bhikaryasarkhe magun ghetat.
Bilkul sahi....
Are pagal mansa sant nyaneshwar kay khote ahet ka are bhadvyanno chhtrapati sambhaji maharaj pan hinduch hote ani te suddha devala manat hote ithe akkal pajlu naka bhimtyanno
Kas ahe bramhanache navane sagalhyani kiti orad kelit tari kai farak padanar nahi. Bramhan kiti sanyami ahe. Sampurn jagala mahiti zalai.apan svatha kai kamaval he mahtvach ahe. Kaidyache navakhali bhik magoon kiti kalavadhi poornar.yusless bhashan ahe.
Tooza aaibapoos toola mahiti hota kai re bhadvya. Tuzta aaishine toola sangital tevach tulà kalal naa. Kahitari ugach bolat rahto bhadvaa
What's 33 crore god's and goddesses date of birth date of death?
Iike.Mahatma Gandhi 2/10/1869
& 30/01/1948
He lived on Earth 78 Years.
Please put up otherwise treat the 33 cr gods/goddesses IMAGINARY.
Jay Ho ,Jay Ho,Apki Jay Ho, Sahi Pakde Bhai,Jay Bhim,Namo Buddhay.
amchya bramhanat sarswatila amhi buddihiche dayvat manto.
सरस्वती ने फक्त ब्राह्मण ना शिकवले ते पण पुरुषांना आम्ही ज्योतिबा आणि कस्तुरबा fhule मुले शिकलो
मंदीरातला पुजारी ब्रांमन हायकोटाॅचा जज ब्रांमनच़ चुनाव आयोग ब्रांमनच मिडीया ब्रांमनाचा Tv वर ब्रांमनच
Mag atta tu jaun jiv de kelya
Very nice sar jay bhim jay Bharat
Half knowledge is always dangerous
Mala kalat nhi Tumhala Bhagwan buddh kalale ki nhi jar bhagawan buddh kalale asate tar ase shabd nighlech naste
ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल असे बोलणे कसे करता साहेब। आपण ज्ञानेश्वरी बहुदा अभ्यासली नसेल। अहो ज्या माऊली ने झाडांची पाने तोडणे म्हणजे त्या झाडावर अन्याय आहे हे लोकांना सांगितले,हे समजण्या इतपत त्यांचे मन संवेदनशील होते ,तर त्यांनी ज्ञानेश्वरी का लिहिली नसावी। माउलींनी मांडलेले विचार आजही समाज जीवनात अतिशय चांगल्या रीतीने राबवता येतील साहेब। फक्त आपण त्या विषया कडे कुठल्या नजरेने बघतो हे महत्वाचे आहे।
ज्ञानेश्वर व कुटुंबाला वाळीत टाकले होते मणजे नो education म शिकले कुठून हा प्रश्न उरतोच ना।
तसेच वाल्मिकी हा मेहतर समाजाचा आहे तर शिक्षणांस बंदी होती ना
Agdi barobar. Kautilya navacha 4 varshacha mulache talent apan pahtoahe. Bramhan he talent chi khan ahe barobari karu naka.
👏👏👏👏😄😄😃😃😂
Inamdar with Nama
Devlat ekhi paisa devayacha nahi.