काय विनोद आहे बघा गेल्या महीन्यापूर्वी जो माणूस आपल्या स्वतःच्या बहिणीला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडत होता तोच माणूस आज महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी लाडली बहना ही योजना सुरू करत आहे.😂😂😂😂
विश्वा्मभर चौधरी वागळे साहेब संग्राम पाटील हेमंत देसाई प्रशान्त कदम पोखरकर आशिष जाधव मुक्ता कदम शिंदे यांनी खूप मेहनत घेऊन विरोधकांना मदत केली त्याचे फळ लोकसभा ला मिळाले विधानसभेला अशीच जण जागृती करून पक्ष फोड्याना राज्यातून हद्द पार करावे हि महाराष्ट्र मधील लोकांची इच्छा पूर्ण करावी हि सर्व शेतकऱ्याची आपणास विंनती आहे गद्दार पैकी एकही निवडून येता कामा नये हीच संधी आहे गद्दार लोकांना श्रद्धांजली अर्पण करायची
अप्रतिम विश्लेषण साहेब . जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
मध्यप्रदेशनी केले पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कंटाळी आहे कधी एकदा घरी जाता असे झाले आहे आणि उध्दवजी बाळासाहेब ठाकरे येणार आणि काहीही बहीणा वगैरे नाही आता राहिले दोन महिने फेक आहे.
निवडणुका आल की पेट्रोल स्वस्त ,निवडणुका संपल्या की पेट्रोल महाग, जनतेला सर्व समाजातय् जनतेला काय करायच ते लोकसभेला दाखवून दिल आणि विधानसभेला हि दाखवून देणार
शिंदे साहेब तुम्ही पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला फसवले कारण तुम्ही घोषणा केली काल आणि पंधरा दिवस उरलेत पंधरा तारखेला संपायला म्हणजे जनता मेली ना आॅनलाईन मुळे एवढ नव्हते फसवाफसवी करायची
बनवाबनवी चालली असती हे सरकार दगाफटका घात आघात चाटुगीरी विश्वास घात प़ळवापळवी गुजराती लोकांची हाहुजुरी महाराष्ट्राची अस्मिता वेठीस बांधून ऊधव बाळासाहेब ठाकरे सारख्या मानुस आजारपणात असतानाही घात आघात करून आलेल सरकार यांची परीस्थीती थोडयाच दिवसात धोबी का तुकडा न घर का न घाटका नक्की😢😢😢😢😢😢😢😢😢
उद्धव सरकार नुसतच पाडल नाही,अवैधरित्या केंद्र सरकारच्या मदतीने पाडले व अवैधपणेच चालूही ठेवले.कोर्ट,सभापती,राज्यपाल,ईडी,ईसी,या सर्वानाच दावणीला बांधून,संविधान धाब्यावर बसवून.
सर सत्यपरिस्थिती सुज्ञ नागरिकांनी आपण समजावून सांगता या बद्दल धन्यवाद नागरिक योग्य तो निर्णय घेऊन आपलं मत योग्य त्या उमेदवारांना देतील या बद्दल शंका. नाही.
महायुती सरकारमध्ये फक्त त्यांच्या आमदारांवच्या मतदारसंघात रस्त्यावर खर्च केला जातो. त्यातून आमदार आणि कंत्राटदारांचे भले होते. सामान्य माणसाला काहीही मिळत नाही.
सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेल्या मिंधे सरकारच्या बनवाबनवीचा अगदी योग्य शब्दात समाचार घेऊन या तीनचाकी सरकारचा आपण खोटेपणा उघड केलात व महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर त्या त्या राज्यात महिलांनी विविध पक्षांना केलेल्या मतदानाच्या टक्केवारीची तपशीलवार माहीती माहीती दिलीत त्याबद्दल आपले आभार..
निखिल सर,मी एक व्यवसाईक आहे आज सरकार जीएसटी च्या माध्यमातुन पैसे गोळा होतात ते सर्वसाधारण व्यक्तीकडुनच होतात ते जीएसटी कमी करावा. व्यवसाय करणारा जीएसटी भरतो ते आपल्या नफ्यातुन करत नाही तर तो सर्वात शेवटी ती वस्तू घेईल त्याला तो भरावा लागतो म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तीकडुनच जमा होतोय
महायुती सरकारला नोकरी देणे आवडत नाही. कारण 1 तरुणास नोकरी देण्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करावा लागतो. त्याने फार तर 5 मते मिळतील. परंतु 6 लाख रुपये वर्षाला 33 कुटुंबांना दिले तर 165 मते मिळतील (=40×15000=600000). याला म्हणतात 'आवळा देऊन कोहळा काढणे).
15,000 पोलीसांच्या भरतीला 15,00,000 अर्ज येत आहे. अर्ज करणारे डॉक्टर, इंजिनिअर, MBA वाले सुध्दा आहेत. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकरी-रोजगार न देणार्या महायुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
महाराष्ट्रातल्या रोजगारावर परप्रांतीयांनी केलेला आक्रमण, कारखानदारांमध्ये ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे राजकीय लागेबांधे असणारे ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी परप्रांतीयांना संधी देतात, कारखानदारीत उत्तर भारतीय, आयटीमध्ये आंध्र तमिळ केरळा वाले, मराठी मुलांनी जायचं कुठं, विचार करा.
छगन भुजबळ साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांनी OBC आणि मराठा समाजाची फसवणूक करु नये. दोन्ही समाजांना सामाजिक न्याय देण्यासाठी राज्यात जात आणि वर्ग निहाय जनगणना करणे आवश्यक आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन शिंदे-फडणवीस-पवार विरोधात जोरदार आंदोलन करावे.
Nikhil saheb, Firstly, I give you a big SALUTE for anyalising the matters deeply and presenting it nicely. They know that these freebies will never be able to implement in three months and hence it was announced for garnering votes.
शेतकरी पीक कर्ज 2016-2017 कर्ज माफी चांगली झाली आणी ती उध्दव ठाकरे साहेबांनी केली आणि ते सत्तेत आल्यानंतर केली निवडणुकीच्या वेळी नाही केली आणि फडणवीसांनी कर्ज माफी नाही केली पुर्णपने चेंगड केली
निखिल वागळे साहेब आपण जे विस्तृत महायुती बद्दल सत्य परिस्थिती मांडता ते लोकांना पटते येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला भरघोस मते देऊन आघाडीची सरकार बनणार याला कोणीही रोखू शकत नाही कारण सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांना मानणारे जनता आहे
खरे शेतीविषयक धान्य विक्री, msp etc etc साऱ्या गोष्टी राज्यांना कंट्रोल द्यायला पाहिजे कारण सेंट्रल गवर्नमेंट करातून पैसा कमवत असते. राज्यांना कंट्रोल देऊन शेतकऱ्याचा फायदाच होईल आणि परराज्यिय सेंट्रल गवर्नमेंट चां काहीही कंट्रोल राहणार नाही
देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण असावे. प्रत्येक जात आणि वर्गास शिक्षण आणि होस्टेल (जेवणासह) सुविधा मुफ्त मिळावी.
❤ हे सरकार खरं तर आश्वासन देत आहे? परंतु ते ------त्याना वापरून तयार केलेले -- बोली जो ना तोली;उसको रिकामी 🏠🐈 खोली ""!!मा श्री निखिलजी वागळे साहेब फार समाधानकारक कारक सांगितले मी आपला आभारी आहे****जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!!! 💐💐👌✌️❤❤
वागळे साहेब नमस्कार राजकारणी लोक सत्ता मिळवण्यासाठी सवलती देत आहे आपले राज्य किती कर्ज मध्ये आहेत जबाबदारी आहे की नाही राज्यावर चा कर्ज कमी कसं होईल त्याचा विचार करून सवलती दिल्या पाहिजे या उलट तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे महागाई कमी केली पाहिजे याचा विचार करून राजकीय लोकांनी याचा विचार करून आपल्या राज्य कसे पुढे जाईल याचा विचार करणे गरजेचे आहे
शिंदे सरकार खरच बनवा बनवी कर ते हे खरंच आहे
निखिल सर तुम्ही जनतेला जागरूक करता तुमचं खूप खूप आभार ❤
जय महाराष्ट्र 🙏
😊😊😊😊😊😊
काय विनोद आहे बघा गेल्या महीन्यापूर्वी जो माणूस आपल्या स्वतःच्या बहिणीला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडत होता तोच माणूस आज महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी लाडली बहना ही योजना सुरू करत आहे.😂😂😂😂
हा सवःताचया बहीनीचा झाला नाही तो महाराष्ट्र राज्यातील महीला बहीनीचा काय होणार? 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
बेकारी यांना दिसत नाही पण यांना वारकरी दिसतात हे सरकार आहे काय ?
सरकारची हीमत असेल तर त्यानी बेकाराना काम देण
कमेंट ऑफ द डे, फारच छान.
अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम
विश्वा्मभर चौधरी वागळे साहेब संग्राम पाटील हेमंत देसाई प्रशान्त कदम पोखरकर आशिष जाधव मुक्ता कदम शिंदे यांनी खूप मेहनत घेऊन विरोधकांना मदत केली त्याचे फळ लोकसभा ला मिळाले विधानसभेला अशीच जण जागृती करून पक्ष फोड्याना राज्यातून हद्द पार करावे हि महाराष्ट्र मधील लोकांची इच्छा पूर्ण करावी हि सर्व शेतकऱ्याची आपणास विंनती आहे गद्दार पैकी एकही निवडून येता कामा नये हीच संधी आहे गद्दार लोकांना श्रद्धांजली अर्पण करायची
वरील सर्व लोकांच्या हातात सत्ता दिल्यास खरचं राज्यातील चिञ बदलेल
अवैध सत्ताधारी हे दिल्ली, गुजरात चे हुजरे व लाचार आहेत.
शिंदे नाही तर हे चिंधी सरकार आहे.अश्वासनांची खैरात वाटून मतदान होत नाही मतदार जागरूक आहे.महाराष्ट्राचे अहित पहाणारे सरकार.
फक्त खैराती वाटत आहेत
@@saritachoudhari9002 आपलंच आपल्याला देत आहेत जणु यांच्या बापजाद्यांच्या सातबाऱ्यात पिकविलेल्या मालाच्या पट्टीतून देत आहे एव्हढी मोठी बातमी.
अरे हे तर काहीच नाही मविआ पण अशीच आश्वासन देईल मॅनिफेस्टो मध्ये .
NDA सरकार हटवा भारत देश वाचवा
❤q@@balasahebrode5100
अप्रतिम विश्लेषण साहेब . जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
ह्या सरकार ने जनतेला कितीही गाजर दाखवले तरीपण त्यांना येत्या निवडणुकीत जनता बांबू दाखवणार आहे
सरकारला अमलात आणायची नाही योजना फक्त कागदावर आश्वासन देत
या सरकारला नवीन रस्ता बनवून ठेकेदाराकडून कमिशन करायचा आहे
निखील वागळे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हच्या सारख्या पत्रकारांना मानाचा मुजरा
अजित पवारांनी ७० हजार कोटी रुपये गरीब जनतेला व शेतकऱ्यांना वाटावे.
1500 रुपये नको. शेतीमालास हमीभाव हवा. नोकरी-रोजगार हवा. महागाईला उत्तर हवे. वाढलेल्या कर्जाला उत्तर हवे.
प्रत्येक मंत्री आमदाराकडून शंभर कोटी प्रत्येकी घ्या आणि महाराष्ट्र कर्जमुक्त करा
मध्यप्रदेशनी केले पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कंटाळी आहे कधी एकदा घरी जाता असे झाले आहे आणि उध्दवजी बाळासाहेब ठाकरे येणार आणि काहीही बहीणा वगैरे नाही आता राहिले दोन महिने फेक आहे.
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद,महाराष्ट्रातील विरोधी पक्षानी आवार्जून पहावा वआपली रणनीती ठरवावी.धन्यवाद.
निवडणुका आल की पेट्रोल स्वस्त ,निवडणुका संपल्या की पेट्रोल महाग, जनतेला सर्व समाजातय् जनतेला काय करायच ते लोकसभेला दाखवून दिल आणि विधानसभेला हि दाखवून देणार
Arey dada yani petrol dijel varti 1rs kami keyl aani tumhi lok petrol swast zaley bolt aahat ary hey chor sarkar aahey hey kay janteyla madat karnar
मध्यम वर्गातील लोकांना पुन्हा एकदा ठेंगा मिळाला
तिकडे निर्मला बाई तर फक्तं धन्यवाद च देतात
हे सरकार ही तेच करतं आहे
महाविकास आघाडीने लवकरात लवकर चांगला जाहीरनामा जनतेत घेऊन जावा.
ग्रेट निखिल सर
या योजना प्रत्यक्षात कधीच येणार नाही
अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे
शिंदे सरकारच आखेरचे आहे.
मध्यप्रदेश मध्ये लाडली बहीण ही योजना निवडणुकीनंतर नवीन सरकारने बंद करून टाकली
शिंदे साहेब तुम्ही पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला फसवले कारण तुम्ही घोषणा केली काल आणि पंधरा दिवस उरलेत पंधरा तारखेला संपायला म्हणजे जनता मेली ना आॅनलाईन मुळे एवढ नव्हते फसवाफसवी करायची
जनता ह्या जुमले सरकारला क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
अहो इथं सरकारच बनवाबनवी ने आलं आहे...
बनवाबनवी चालली असती हे सरकार दगाफटका घात आघात चाटुगीरी विश्वास घात प़ळवापळवी गुजराती लोकांची हाहुजुरी महाराष्ट्राची अस्मिता वेठीस बांधून ऊधव बाळासाहेब ठाकरे सारख्या मानुस आजारपणात असतानाही घात आघात करून आलेल सरकार यांची परीस्थीती थोडयाच दिवसात धोबी का तुकडा न घर का न घाटका नक्की😢😢😢😢😢😢😢😢😢
कागद पत्र जमा करता करता ५ हाजार रुपये जातील आणी शेवटी काम होणार नाही महीलांनी या योजनेच्या नादी लागु नये
१०० टक्के हे अधीकारी लाच मागतील व झेरॉक्स दुकान दारापासुन हफते घेतील वेडया लोकांची झेरॉक्स काढण्यासाठी वेडया केले आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
महाराष्ट्र सरकार वर किती कर्ज आहे, ते सांगावे
Seven lack coti +
मिंधे, फडणवीस, अजित पवार यांना विचारले पाहिजे.
उद्धव सरकार नुसतच पाडल नाही,अवैधरित्या केंद्र सरकारच्या मदतीने पाडले व अवैधपणेच चालूही ठेवले.कोर्ट,सभापती,राज्यपाल,ईडी,ईसी,या सर्वानाच दावणीला बांधून,संविधान धाब्यावर बसवून.
खरे आहे
सरकारयेणारनाहीकारण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं नाही
सरकार पाडणारे व गद्दारी करणारे परत सत्तेत येऊ देणार नाही
होणार काहीच नाही फक्त लोकांना कागदपत्र करण्यासाठी पैसे खर्च होतील
खरं बोलत आहेत साहेब गधार सरकार आहे
महायुती सरकारने 7 वर्षे जनतेला लुटले. मतांसाठी आमिष दाखवणार्या घटनाबाह्य भ्रष्टाचारी महयुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
खरंच बनवाबनवी आहे
महाविकास आघाडीने 200 युनिट प्रयन्त वीज माफी योजना आमलात आणावी.
सर सत्यपरिस्थिती सुज्ञ नागरिकांनी आपण समजावून सांगता या बद्दल धन्यवाद नागरिक योग्य तो निर्णय घेऊन आपलं मत योग्य त्या उमेदवारांना देतील या बद्दल शंका. नाही.
तुम्ही या व्हिडिओमध्ये हा विषय घेतला याबद्दल धन्यवाद असंच रोखठोक बोलत रहा आम्ही तुमच्या सोबत
महायुती सरकारमध्ये फक्त त्यांच्या आमदारांवच्या मतदारसंघात रस्त्यावर खर्च केला जातो. त्यातून आमदार आणि कंत्राटदारांचे भले होते. सामान्य माणसाला काहीही मिळत नाही.
मतदार आता राजकरण समजून आहे, लोकांना कीतीही गाजर दाखवा काहीच उपयोग होणार नाही,
हे जे आपण कोट्यावधीचे आकडे सांगितले ते जनतेला कळत नाहीत हे आपल्याला चांगलंच माहित आहे म्हणुन सर्व आलबेल आहे.
या विश्लषणाची खूप गरज होती.मनःपुर्वक आभार.
20 वर्षांवरील मुलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही.
नोकरी-रोजगार नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार बदला.
निवळ फसवाफसवी. अशी ही बनवाबनवी चालणार नाही. गद्दारा ना संपवणार जनता.स्वच्छ राजकारण अपेक्षित
वागळेसाहेब आपण निभि॔ड पणे विश्लेषण करता त्याबद्दल तुम्हाला जय महाराष्ट्र जय हिंद
सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेल्या मिंधे सरकारच्या बनवाबनवीचा अगदी योग्य शब्दात समाचार घेऊन या तीनचाकी सरकारचा आपण खोटेपणा उघड केलात व महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर त्या त्या राज्यात महिलांनी विविध पक्षांना केलेल्या मतदानाच्या टक्केवारीची तपशीलवार माहीती माहीती दिलीत त्याबद्दल आपले आभार..
शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले होते की यातील एक जरी हरला तर मी शेती करीन कधी शेतात जाणार
Dada ha dadiwala daru piun bhashn karto mhanun tychy lakashat rhat nahi to kay bola aahey tey tychawar phkat thankar vishawas theu shakatat
20 वर्षांवरील मुलींना 1 रुपया मिळणार नाही.
अगदी बरोबर विश्लेषण.... नितीन सर..
मोदी सरकार येण्याच्या अगोदर शेतीमालाला जे बाजार भाव होते, आजही तेच आहेत. मात्र उत्पादन खर्च 3 पट झालेला आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचा दणदणीत पराभव करा.
सर यांना विचारा गिरणी कामगारांच्या घराच काय झाल शिंदे साहेब विचारा ठाण्याच्या क्लस्टर योजनेच काय झाल
🙏🙏 सन्माननीय श्री. वागले साहेब आपण आता गिरणी कामगारांना पण मुंबईतच मोफत घर मिळण्यासाठी पाठिम्बा द्यावा 🙏
छान विश्लेषण साहेब......
शिंदे मिंदे बिजेपी यांनी बनवाबनवी केली आहे बरोबर यांना महाराष्ट्र हद्दपार करूया जय भवानी जय शिवाजी
निखिल जी तुम्ही जनतेला जागरूक करत रहा बाकी सर्व मतदार राजा आहेच 👍🏻येणारे दिवस उद्धव जी ठाकरे आणि महाविकास आघाडी चेच आहेत
निखिल सर,मी एक व्यवसाईक आहे आज सरकार जीएसटी च्या माध्यमातुन पैसे गोळा होतात ते सर्वसाधारण व्यक्तीकडुनच होतात ते जीएसटी कमी करावा. व्यवसाय करणारा जीएसटी भरतो ते आपल्या नफ्यातुन करत नाही तर तो सर्वात शेवटी ती वस्तू घेईल त्याला तो भरावा लागतो म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तीकडुनच जमा होतोय
महायुती सरकारला नोकरी देणे आवडत नाही. कारण 1 तरुणास नोकरी देण्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करावा लागतो. त्याने फार तर 5 मते मिळतील. परंतु 6 लाख रुपये वर्षाला 33 कुटुंबांना दिले तर 165 मते मिळतील (=40×15000=600000). याला म्हणतात 'आवळा देऊन कोहळा काढणे).
फारच छान. सुंदर माहिती.
15,000 पोलीसांच्या भरतीला 15,00,000 अर्ज येत आहे. अर्ज करणारे डॉक्टर, इंजिनिअर, MBA वाले सुध्दा आहेत. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकरी-रोजगार न देणार्या महायुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
महाराष्ट्रातल्या रोजगारावर परप्रांतीयांनी केलेला आक्रमण, कारखानदारांमध्ये ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे राजकीय लागेबांधे असणारे ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी परप्रांतीयांना संधी देतात, कारखानदारीत उत्तर भारतीय, आयटीमध्ये आंध्र तमिळ केरळा वाले, मराठी मुलांनी जायचं कुठं, विचार करा.
Thanks for keeping journalism alive.
वागळे सर हे सरकारी बनवाबनवी मधलं हाय
छगन भुजबळ साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांनी OBC आणि मराठा समाजाची फसवणूक करु नये. दोन्ही समाजांना सामाजिक न्याय देण्यासाठी राज्यात जात आणि वर्ग निहाय जनगणना करणे आवश्यक आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन शिंदे-फडणवीस-पवार विरोधात जोरदार आंदोलन करावे.
अप्रतिम विश्लेषण केले आहे सर.....
बनवाबनवी नक्कीच
Brave Journalism by Nikhil Wagle
Nikhil saheb, Firstly, I give you a big SALUTE for anyalising the matters deeply and presenting it nicely.
They know that these freebies will never be able to implement in three months and hence it was announced for garnering votes.
साहेब प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे .
NIKHIL WAGLE JI GREAT 👍 👌 🙏
आदरणीय वागळे साहेब, आपण शिवसेनेची पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचे या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केस वर एक व्हिडिओ करावा ही विनंती
मत देणार नाही
शेतकरी पीक कर्ज 2016-2017 कर्ज माफी चांगली झाली आणी ती उध्दव ठाकरे साहेबांनी केली आणि ते सत्तेत आल्यानंतर केली निवडणुकीच्या वेळी नाही केली आणि फडणवीसांनी कर्ज माफी नाही केली पुर्णपने चेंगड केली
निखिल वागळे साहेब आपण जे विस्तृत महायुती बद्दल सत्य परिस्थिती मांडता ते लोकांना पटते येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला भरघोस मते देऊन आघाडीची सरकार बनणार याला कोणीही रोखू शकत नाही कारण सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांना मानणारे जनता आहे
वागळे साहेब जय महाराष्ट्र 🙏 हे सरकारच घटना बाहे 🥕🥕🥕🥕 सरकार हटाव महाराष्ट्र बचाव
खरे शेतीविषयक धान्य विक्री, msp etc etc साऱ्या गोष्टी राज्यांना कंट्रोल द्यायला पाहिजे कारण सेंट्रल गवर्नमेंट करातून पैसा कमवत असते. राज्यांना कंट्रोल देऊन शेतकऱ्याचा फायदाच होईल आणि परराज्यिय सेंट्रल गवर्नमेंट चां काहीही कंट्रोल राहणार नाही
दोन महिन्याचा अर्थ संकल्प निधीची कुठलीही तरतूद न करता लोकांना चुना लावायचा फक्त पोकळ आश्वासन देऊन मतदारा समोर जायचा प्रयत्न पण लोक आता समजदार आहेत
सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे पण जनता इतकी दुधखुळे नाही विधानसभेला जनता इंगा दाखवून देईल 😂😂
"यापुढे आम्ही कोणताही पक्ष फोडणार नाहीत" हे आश्वासन दिलं असतं तर लोकांना सगळ्या आश्वासनावर कदाचित विश्वास बसला असता.
देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण असावे. प्रत्येक जात आणि वर्गास शिक्षण आणि होस्टेल (जेवणासह) सुविधा मुफ्त मिळावी.
❤ हे सरकार खरं तर आश्वासन देत आहे? परंतु ते ------त्याना वापरून तयार केलेले -- बोली जो ना तोली;उसको रिकामी 🏠🐈 खोली ""!!मा श्री निखिलजी वागळे साहेब फार समाधानकारक कारक सांगितले मी आपला आभारी आहे****जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!!! 💐💐👌✌️❤❤
एकदा बेसिक चुकले की कोणतीही योजना कामी येत नाही.
सरकार जाणार
Very important news sir nanade ta Kinwat
Thank you...
Right now
वागळे साहेब नमस्कार राजकारणी लोक सत्ता मिळवण्यासाठी सवलती देत आहे आपले राज्य किती कर्ज मध्ये आहेत जबाबदारी आहे की नाही राज्यावर चा कर्ज कमी कसं होईल त्याचा विचार करून सवलती दिल्या पाहिजे या उलट तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे महागाई कमी केली पाहिजे याचा विचार करून राजकीय लोकांनी याचा विचार करून आपल्या राज्य कसे पुढे जाईल याचा विचार करणे गरजेचे आहे
खूप छान सर
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र
आजपर्यंत च सर्वात बोगस कारभार गेल्या तीस महिन्यात झाला
Jai ❤ Maharashtra.
Exactly right 🎉
चांगले विश्लेषण
योग्य शीर्षक
❤❤❤❤धन्यवाद सर🙏🙏
वादा तेरा वादा,वादे पे तेरे मारा गया, बन्दा मैं सीधा सादा।😊
Great analysis
Perfect Analysis !
अमर अकबर अँथनी सरकार आहे आपल्या महाराष्ट्राचा
Appreciable well said
आता या.विधानसभा मध्ये सर्व प्रस्थापीत नेत्यांचीं घराणेशाही उधळू
न महाराष्ट्रात खासदार निलेश लंके सारखे उमेदवार निवडुन आणायचे 👍🏻