या समस्येवर एकच उपाय सुचतो.तो असा, सर्व लोकप्रतिनिधी, अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून खासदारांपर्यंत ,सर्व सरकारी नोकर,पदाधिकारी यांनी आपल्या मुलांना कम्पल्सरी सरकारी शाळा काँलेजातच शिक्षण द्यावे असा कायदा करावा. आपोआप सगळी व्यवस्था वठणीवर येईल.
पदाधिकारी आपल्या देशात विकास कामाऐवजी स्वार्थासाठी आर्थिक लाभासाठी स्वतःचे प्रस्थ राखण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात हे या घटनेतून सिद्ध होतंय लोकशाही राज्यपद्धती म्हणायचे पण लोकांचे हातात काहीच नाही आधिकाऱ्यांचं बहुल करून पदाधिकार्यांनी मनमानी कारभार करायचा असे चालू आहे आपण यावर प्रकाश टाकण्याचे उत्तम काम केले
आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य यावरील शासकीय खर्च अनुत्पादक खर्च समाजाला जातो तसेच शासकीय नोकर चाकोरीबाहेर काही करू लागल्यास एक तर निलंबन, बदली किंवा वेडा ठरवला जातो. यामुळेच खाजगी अती खर्चिक शाळांचे पेव फुटलय ...
चांगल्या माणसाच्या विचारांचे आणि कार्याचे खच्चीकरण करणे हेच राज्यकर्त्यांचे काम आहे. वाबळे वाडीच्या गावकऱ्यांनी आपली स्वतंत्र शाळा काढावी आणि वारे गुरुजींना मुख्याध्यापक नेमा. सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नका. जनता आपणास नक्कीच सहकार्य करेल.
वारे गुरुजी एक महान व्यक्ती मतत्व
सगळे पदाधिकारी , अधिकारी , शिक्षक, ग्राम स्थ यांच्या साठी उपयुक्त व्हिडीओ
धन्यवाद सर🙏
राजकीय लोकांची मुजोरी...सुरु आहे.
या समस्येवर एकच उपाय सुचतो.तो असा,
सर्व लोकप्रतिनिधी, अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून खासदारांपर्यंत ,सर्व सरकारी नोकर,पदाधिकारी यांनी आपल्या मुलांना कम्पल्सरी सरकारी शाळा काँलेजातच शिक्षण द्यावे असा कायदा करावा. आपोआप सगळी व्यवस्था वठणीवर येईल.
Salute to Ware Guruji
Very nice sir
सर खूप छान ❤
स्थानिक स्वराज्य संस्थेला काहीही देणे घेणे नाही. फक्त कमिशन घेणे, आपल्या संस्था चालवणे. तुमचे विश्लेषण योग्य आहे.
विचार करायला लावणारा व्हिडिओ....
धन्यवाद सर.
पदाधिकारी आपल्या देशात विकास कामाऐवजी स्वार्थासाठी आर्थिक लाभासाठी स्वतःचे प्रस्थ राखण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात हे या घटनेतून सिद्ध होतंय
लोकशाही राज्यपद्धती म्हणायचे पण लोकांचे हातात काहीच नाही आधिकाऱ्यांचं बहुल करून पदाधिकार्यांनी मनमानी कारभार करायचा असे चालू आहे
आपण यावर प्रकाश टाकण्याचे उत्तम काम केले
आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य यावरील शासकीय खर्च अनुत्पादक खर्च समाजाला जातो तसेच शासकीय नोकर चाकोरीबाहेर काही करू लागल्यास एक तर निलंबन, बदली किंवा वेडा ठरवला जातो. यामुळेच खाजगी अती खर्चिक शाळांचे पेव फुटलय ...
चांगल्या माणसाच्या विचारांचे आणि कार्याचे खच्चीकरण करणे हेच राज्यकर्त्यांचे काम आहे. वाबळे वाडीच्या गावकऱ्यांनी आपली स्वतंत्र शाळा काढावी आणि वारे गुरुजींना मुख्याध्यापक नेमा. सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नका. जनता आपणास नक्कीच सहकार्य करेल.
ग्रामीण भागात fees देऊन उत्तम शाळा चालणे शक्य नाही. ग्रामीण लोक चांगल्या माणसाच्या मागे उभे राहत नाही.
तो ठराव कुणी मांडला त्यांची नावे का सांगितली जात नाहीत?
सरकारी शाळा का बंद होत आहेत हे यातून लक्षात येतं
????????
शासनाकडून निधी घेत नसला तरी शासनाने या प्रकरणी योग्य तपास करायला हवा
सोनं ते सोनंच असते