Nice didi. Tuz bolna ayakun mala khup prerana milali. Mi nakkich 2020 la mpsc dware post kadhel. Mi pan eak shetakari cha mulaga ahe. Pan to shetakari hya duniyet nahi. Tai tuz bolan ayakun khup motivation alay mala.
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते ~~swapnil lonkar succide note
या लबाड शेतकऱ्यांची मुलं जर उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी होणार असतील तर मग या शेतकऱ्यांना मदत तरी कशाला करावी? या मुलीला जर गरीबीचे खरंच जाण असेल तर हिने अधिकारी बंगल्या वरती चांगले काम करावे. आपल्या पगारातला निम्मा पैसा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खर्च करावा.
@Sushama Deshmukh स्वाती दाभाडे अर्धा पगार शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे.आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना जर या शेतकऱ्यांची जी मुलं आयएएस अधिकारी होतात एमपीएससी होतात युपीएससी परीक्षा पास करतात त्यांनी जर आपला अर्धा पगार तरी शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलं तरी शेतकऱ्यांना सरकारकडे भीक मागावी लागणार नाही आणि हे पैसे देणारे शेतकऱ्यांच्या अधिकारी झालेल्या मुलांचा एक परम कर्तव्य आहे.
@Sushama Deshmukh गरीब परिस्थितीतून सनदी अधिकारी झालेला मुलगा पुढे जाऊन जेव्हा श्रीमंत होतो तेव्हा तो गरीबीला विसरतो ज्या फाटक्या-तुटक्या घरात राहिलेला असतो मग तो कार घेतो गाडी घेतो मला एवढेच सांगायचे की गरिबीतून आलेल्या मुलांचं कौतुक जरूर करा परंतु ही गरीब मुलं जेव्हा अधिकारी होता तेव्हा ती इतकी श्रीमंत होतात किती गरीबीला विसरतात.
@Sushama Deshmukh शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त पुणे मराठवाडा आणि विदर्भ या क्षेत्रातच आहेत आणि याच क्षेत्रातून सर्वात जास्त सनदी अधिकारी सुद्धा होतात कोकणातून सनदी अधिकारी एमपीएससी यूपीएससी परीक्षा पास करणारे खूप कमी विद्यार्थी असतात कोकणातला माणूस हा मुळातच स्वाभिमानी आहे त्यामुळे कोकणातल्या शेतकरी आत्महत्या करत नाही पुणे मराठवाडा आणि विदर्भ या क्षेत्रातले शेतकरी आहेत ते अतिशय लाचार आणि भिकारी आहेत त्यामुळे त्यांना आत्महत्या हा त्या प्रदेशात एक व्यवसाय झालेला आहे अशा लोकांना अशा शेतकऱ्यांची मुलं जर अधिकारी होणार असतील तर त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला अर्धा पगार शेतकऱ्यांना द्यावा.
Nice
Congratulations tai guidance bhetal Ka
Congratulations
Congratulations tai
Congratulation
कालच्या रिजल्ट मधे उप जिल्हाधिकारी झाली
61 dislikes are came from your neighbors and relatives 😏😏
Agdi barobr
😆😆😆
Congratulations Mam 💐💐💐💐🙏👍💯💯💯💯💯☑️
Abhindan tai
अभिनंदन ताई 👏👏
ताई तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन
खूप छान. अजुन पुढे जा
Exlant
Such a inspirational journey ✨
Congratulations....💐
अभिनंदन ताई फक्त महसूल विभागात भ्रष्टाचार होऊ नये हीच इच्छा
congratulations tai jai maharashtra
Congratulations....u r the ideal for us
Congratulations didi
अभिनंदन स्वाती!
congracts di 😍
Congratulations 🎊
तुमचा जिदिला सलाम
Congratulations savati taee
Congratulations💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👌👌👌👌i Like this job
अभिनंदन
Congratulations👍💐💐
वाताई
congratulations
अभिनंदन ताई 👌👌👌💐💐💐
Congratulations swati
Congratulations mam 💐
Congrajulation
congratulations s
congratulations..
superb
congrats..
अभिनंदन ताई
Great congrulations 👌👌
hmmmmmm
अभिनंदन ताई आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक राजुदाभाडे अंबप
Congratulation tai.
congratulations Tai
मॅडम तुमचा थोडा सल्ला देता का
12thकाय केलं सांगता का प्लीज 👏👏👏
khup mehnat keli tu ani aj sucess tuzya javl. congrass di
congratulations.. didi..
Tai Tula samor khup success Milo you are my inspiration
This is real success
Congrats tai
Abhinandan tai
Congratulation Thai
Congrats tai 💐💐
Khup chhan tai
.
Congratulation syster
good job
👍👍👍👍👍
Nice didi. Tuz bolna ayakun mala khup prerana milali. Mi nakkich 2020 la mpsc dware post kadhel. Mi pan eak shetakari cha mulaga ahe. Pan to shetakari hya duniyet nahi. Tai tuz bolan ayakun khup motivation alay mala.
Good job tai
Nice work
👏👍
😍😍😍😍
हार्दीक अभिनंदन
1no
Congratulations🎉🎊
nice
यशस्वी मुला-मुलींच्या मागे
आईवडीलांचा पुर्वजांचा
खुप मोठा आशिर्वाद आसतो
हे फार गरिबीतून पुढे गेलेले आहेत ..मी त्यांचा रूम मध्ये राहायला होतो...2009 मध्ये... स्वाती ताई चे काका शहाजी शेट दाभाडे ..माळवाडी पुणे...
hmmmm
changle
Congrats you have done something different Congo.
आता धर वाळु चे टँक्टर
Dnyaneshwr Darade swag comment bhava😂
No 1 bhava
How to contact u Didi plss tell me m studying
harish
Future made I want to become a class 1 officer this is Kunal lanjewar
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते
~~swapnil lonkar succide note
bhale mote ghar ani garib kashan
Ganesh Phad abe pagal mag garibani ghare bhandahache nahit ka bhakata
Me pan mpsc Exam pass honarch nakki jay Hind
tai abhindn
Hi jar poor ahe tar mg zopdit rahnar amhi mahapoor zalo ki
kam kara
sheti bharpur aslyawar garib kashan
हार्दिक अभिनंदन ताई... पण हालाकीची परिस्थिती मजबूत घर, गोठा, LCD TV पण हालाकीची परिस्थिती..... ... बातमीची शब्द रचना तर बरोबर करत जा
swapnil gotmare tyanchya yashakde bagha
UMASHANKAR WAGHMARE ... माझ म्हणन आहे की हे news वाले काही पण बोलतात. ताई च्या यशा बद्दल तर काही शंकाच नाही एकच नंबर.
right
Shetakaryach majabut asu shakat nahi ka ,yash bagha tich faltu goshtikade laksh deta adarsh ghya
Sanjay Karad ... तिच्या यशा बद्दल आणि मजबूत घरा बद्दल अभिनंदन आहेच. News वाले कशे गमतीशीर शब्द रचना.
aamche valuche tractor kahi pakdu nko tai
tu khup jiddi ahes didi
Chaap nota
या लबाड शेतकऱ्यांची मुलं जर उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी होणार असतील तर मग या शेतकऱ्यांना मदत तरी कशाला करावी? या मुलीला जर गरीबीचे खरंच जाण असेल तर हिने अधिकारी बंगल्या वरती चांगले काम करावे. आपल्या पगारातला निम्मा पैसा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खर्च करावा.
शेतकऱ्यांची मुलं जर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी होऊन सरकारी नोकरीत नोटा छापायला जाणार असतील तर शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला द्यायची?
@Sushama Deshmukh स्वाती दाभाडे अर्धा पगार शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे.आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना जर या शेतकऱ्यांची जी मुलं आयएएस अधिकारी होतात एमपीएससी होतात युपीएससी परीक्षा पास करतात त्यांनी जर आपला अर्धा पगार तरी शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलं तरी शेतकऱ्यांना सरकारकडे भीक मागावी लागणार नाही आणि हे पैसे देणारे शेतकऱ्यांच्या अधिकारी झालेल्या मुलांचा एक परम कर्तव्य आहे.
@Sushama Deshmukh गरीब परिस्थितीतून सनदी अधिकारी झालेला मुलगा पुढे जाऊन जेव्हा श्रीमंत होतो तेव्हा तो गरीबीला विसरतो ज्या फाटक्या-तुटक्या घरात राहिलेला असतो मग तो कार घेतो गाडी घेतो मला एवढेच सांगायचे की गरिबीतून आलेल्या मुलांचं कौतुक जरूर करा परंतु ही गरीब मुलं जेव्हा अधिकारी होता तेव्हा ती इतकी श्रीमंत होतात किती गरीबीला विसरतात.
@Sushama Deshmukh शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त पुणे मराठवाडा आणि विदर्भ या क्षेत्रातच आहेत आणि याच क्षेत्रातून सर्वात जास्त सनदी अधिकारी सुद्धा होतात कोकणातून सनदी अधिकारी एमपीएससी यूपीएससी परीक्षा पास करणारे खूप कमी विद्यार्थी असतात कोकणातला माणूस हा मुळातच स्वाभिमानी आहे त्यामुळे कोकणातल्या शेतकरी आत्महत्या करत नाही पुणे मराठवाडा आणि विदर्भ या क्षेत्रातले शेतकरी आहेत ते अतिशय लाचार आणि भिकारी आहेत त्यामुळे त्यांना आत्महत्या हा त्या प्रदेशात एक व्यवसाय झालेला आहे अशा लोकांना अशा शेतकऱ्यांची मुलं जर अधिकारी होणार असतील तर त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला अर्धा पगार शेतकऱ्यांना द्यावा.
अरे तु शेति करुन दाकव सावलित बसुन नको बोलुस समजल का तिच्या वडलानि किती कष्ट घेतले असतिल तिला शिकशन देन्यासाटी तुमाला एक पगार लेट जाला तरि तुमच बजेट हालत लगेच कदर करा जरा शेतकर्याची
Nice
Congratulations tai
Congratulations
Congratulations swati
अभिनंदन ताई
congratulations...
Congratulations didi
congratulations
Congrats tai
Congratulation
अभिनंदन
Abhinandan tai
nice