पोखरकर साहेब आपल्या सडेतोड विश्लेषणाला पुन्हा एकदा कडक सलाम. आपल्या धर्मातील चुकीच्या प्रथा प्रथम सुधारा नंतर इतर धर्मांतील प्रथा बद्दल बोला. बंगला देशात जे चालले आहे ते वाईटच आहे. पण त्याचा त्रास इथल्या अल्पसंख्याकांना का. हे ठिक नाही. निवडणूक आयोग सरकारची बटीक झाली आहे. नाही तर शिवसेना कुणी स्थापन केली हे माहीत असतानाही चुकीचा निर्णय दिला नसता. असो जनता सुज्ञ आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.
सर, देशाची इतकी वाईट अवस्था या 10 वर्षात झाली आहे. केवळ धर्म अणि धार्मिकता या पलीकडे लोकांना सांगितलेच जात नाही. त्यामुळे देश एवढा अशांत झाला आहे की प्रत्येकाला दुसरा संशयास्पद वाटत आहे.परंतु धार्मिकता शेवटी माणसाला आनि देशाला अराजकते कडे घेऊन जाते एवढे नक्की .आजचे विश्लेषण एकदम डोळे उघडणारे आहे. सुरवात स्वतः पासुन केली पाहिजे एवढे मात्र निश्चित. धन्यवाद.
पत्रकार साहेब तुम्हाला मानाचा मुजरा महाराष्ट्र मध्ये तुम्ही आणि निखिल वागळे साहेब आणि आणखी त्यांचे एक दोन मित्र यांनी तुमची महाराष्ट्रातील सर्व मीडियांनी मराठी मीडियाने आणि सर्व लहान मोठ्या पत्रकारांनी तुमच्याकडे बघावे आणि पत्रकारिता काय असते ती शिकावी खरं आहे मनातलं जे आहे आमच्या ते तुम्ही बोलून दाखवतात साहेब तुमच्या व्हिडिओची युट्युब वर मी सारखी वाट बघत असतो असे पत्रकार महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्राचे हे भाग्य आहे निखिल वागळे साहेब आणि तुम्ही तुम्हाला सॅल्यूट
आद. रविंद्र पोखरकर साहेब खुपच छान माहिती सांगितली कोणाचीही भिडभाडं ठेवली नाही. सनातनी लोकांना ऐकून मिरच्या झोंबल्या असतील. ह्यालाच म्हणतात पत्रकार जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
खरंच सर तुमचे विचार सर्व धर्म समभाव आहेत,वाईट वक्त्याव करणारा व्यक्ती कोणत्याही धर्मचा असो त्याला शिक्षा हीं झालीच पाहिजे, धन्यवाद पोखरकर सर तुमच्या स्पष्ट विचारला 🙏
साहेब एकदम मस्त आहे आपले विवेचन.सर्व सामान्य जनतेच्या मनातले विचार आपल्या कडून व्यक्त होतात. बरं वाटलं माझ्या सारखे विचार करणारे पण या महाराष्ट्रात बरेच जण आहेत.येत्या निवडणुकीत यांना धडा शिकवायला आपण तयार आहोत
सर, अतिशय नीच विचारांचे लोकं मुद्दाम जातीय तणाव निर्माण करण्याचा राजकीय डाव खेळत आहे, यांना आता येणाऱ्या निवडणुकीत जमीनदोस्त करायलाच हवं नाहीतर महाराष्ट्र पिछाडीवर जाईल. तुम्ही अतिशय परखड व खरं मत व्यक्त केलं म्हणून तुम्हाला सलाम.
धन्यवाद पोखरकरजी,सर्वसामान्य जनता आपल मत सार्वजनिक करत नाहित,ते विषय आपण आपल्या व्हिडीऔ द्वारे अचुक हेरुन मांडत आहात.म्हणूनच मला म्हणावेसे वाटते मनकवडा पत्रकार.विधानसभेला आपले व्हिडीओ गावागावात विरोधीपक्षानी प्रसारित करुन प्रचार करावा.धन्यवाद.
सर वास्तविक अशावेळी सर्व धर्मातील सामान्य लौकांनी एकत्र येऊन यांच्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करुन या घाणेरड्या लोकांना ऊघडं पाडुन यांच्या विरोधात मतदान करावे हि कळकळीची विनंती.
सर तुमच्यासारखे सुज्ञ व्यक्ती या देशात आहेत म्हणून तर हा देश आजवर तरला आहे. धर्मांध व्यक्ती सर्व धर्मात आहेत. हा मूर्ख रामगिरी नावाचा व्यक्ती याने स्व धर्माकडे पाहावं..त्यावर भाष्य करावं...दुसऱ्या धर्मीय व्यक्तीने जर या रामगिरी ला त्याच्या धर्मातील दोष दाखवले की मग यांच्या भावना दुखवतात. मुळात असे होताच कामा नये...सर्व धर्म लोकांनी एकमेकांना हिनवण्यापेक्षा सामंजस्याने राहावे त्यातच मानवजातीचे हित आहे.
पोखरकर सरांन सारखे सच्चे आणी ईमानदार अजुन कांही लोकं असले ना कुठलाच व्यक्ति वर तोंड काढुण बोलनार नाही मग तो डेड फुटया नितेश राणया जरी असला तरी काय करु शकत नाही
पोखरकर साहेब, कुणाला कुठं किती आग होत असेल ती होऊ द्या पण आपण अगदी स्पष्टपणे आणि जे जसं आहे तसं सत्यकथन करता. देशाला आपल्या सारख्या धाडसी पञकारांची खुप गरज आहे.
हि भाड खाऊ मराठी टीव्ही चेनल चमचेगिरी करायला यांच्या कडून काही तरी मिळत आहे मी तर हे चेनल पाहत नाही त्या पेक्षा आपल्या सारखे यूट्यूब विश्लेषण खूप चांगले जय शिवराय जय महाराष्ट्र
परखड, सुस्पष्ट आणि सडेतोड विचार. निष्पक्ष, पारदर्शक, अचूक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण. राज्यातील जनभावनाच आपल्या शब्दांतून व्यक्त होत आहे. प्रबोधन आणि जनजागृतीच्या अविरत कार्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏
आपले विचार योग्यच आहेत...कोणत्याही धर्माचा अनादर करणे ही निदान हिंदू धर्माची तरी परंपरा नाही...त्याचा जाहीर निषेधच आहे... जुन्या काळी सती, बालविधवा प्रथा तसेच आपल्या पेक्षा लहान मुलींशी विवाह करणे अश्या अनेक चुकीच्या प्रथा आपल्या धर्मातही सर्रास होत्या...फक्त पेशवेच नाही तर अन्य व्यक्ती, अन्य सरदार, अन्य घराण्यातही वरील चुकीच्या प्रथा होत्या....हे ही लक्षात घेतले पाहिजे.... महिला शिक्षण, बाल विधवा, अनाथ स्त्रिया, रंजल्या गांजल्या महिलांना आधार देणे अश्या अनेक अनेक समाज प्रबोधन कार्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक योगदान आहे....त्यांना आदरपूर्वक प्रणाम... तसेच महर्षी कर्वे यांचेही महिला संदर्भातील बहुमोल कार्य व योगदान आपल्याला विसरून चालणार नाही... त्यांनाही आदरपूर्वक प्रणाम.... (बांगला देशातील हजारो हिंदू व हिंदू स्त्रिया यांचेवरील अत्याचार,त्यांची कत्तल, त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ यावर अभिव्यक्ती चा एक परखड एपिसोड अपेक्षित होता)
ग्रेट सर आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाला माझा सलाम. आपल्या धाडसाला माझा सलाम. आपण असेच कार्य करत राहवो हिच माझी मनापासून इच्छा आहे. पुन्हा एकदा you are great sir
सर, नेहमीप्रमाणेच हा व्हिडीओ सुद्धा खरच खूप मार्मिक, आणि सद्यस्थितीवर अतिशय बोलका आहे..राजकारणातील काही बड्या महाभागांनी जसे गुंड पाळले आहेत त्याची पुढची पायरी म्हणजे हे स्वयंघोषित भोंदू महाराज..यांना सामाजिक ऐक्याशी काहीही देणे घेणे नाही..सुजाण नागरिक वेळीच सावध व्हावेत..
आपल्या पिढीच जाऊ द्या, ती गेलीच. परंतु येणाऱ्या पिढीचे भविष्य काय असेल हा खरा चिंतेचा विषय आहे. अगदी शाळकरी मुलां मध्ये सुद्धा धर्मांधते चे विष पेरले जात आहे. येणारा काळ मोठा कठीण असणार आहे एवढं मात्र निश्चित.
परखड, स्पष्ट आणि मनाला पटणारे विचार म्हणजे अभिव्यक्ती
,💯
सटिक विश्लेषण केले आहे.
मी अलीकडच्या काळात तुमचे विचार ऐकत आहे.
Gujaratcha. Chatnara. Pahila b mukhemantri gaddar. Gaddar. Gaddar
कृपया माझी वरील कमेंट वाचणे व सत्य/ असत्या विषयी मार्गदर्शन करणे. 🙏
काय बोलताय रओ पटla aplayala
तुमचे अभ्यासपूर्ण विचार ऐकून आमचे विचार समृद्ध होतात. धन्यवाद पोखरकर सर. 💐🙏🏼👍🏼
पोखरकर साहेब, तुमच्या मतांशी शंभर टक्के सहमत आहे.
@@swapnilchaudhari4253 💯✅✅✅📢🙏
कृपया माझी वरील कमेंट वाचणे व सत्य/ असत्या विषयी मार्गदर्शन करणे. 🙏
आपण खरे ते रोख ठोख सांगता. धन्यवाद
❤
पोखरकर सर तुम्ही अगदी सत्य बोलता तुमच्या सारख्या प्रबोधनकार लोकांची महाराष्ट्राला व देशाला गरज आहे
निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न म्हणजे अजुन त्यांना काहीतरी पेटवायच त्याकरता त्यांना वेळ हवा आहे. महाराष्ट्र जनहो सावध रहा.
फारच योग्य पध्दतिने विवेचन करता सर तुम्ही. असं वाटतं आमच्या मनातलं तुम्हाला कसं कळतं?
❤
पोखरकर साहेब आपल्या सडेतोड विश्लेषणाला पुन्हा एकदा कडक सलाम. आपल्या धर्मातील चुकीच्या प्रथा प्रथम सुधारा नंतर इतर धर्मांतील प्रथा बद्दल बोला. बंगला देशात जे चालले आहे ते वाईटच आहे. पण त्याचा त्रास इथल्या अल्पसंख्याकांना का. हे ठिक नाही. निवडणूक आयोग सरकारची बटीक झाली आहे. नाही तर शिवसेना कुणी स्थापन केली हे माहीत असतानाही चुकीचा निर्णय दिला नसता. असो जनता सुज्ञ आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.
सर,
देशाची इतकी वाईट अवस्था या 10 वर्षात झाली आहे. केवळ धर्म अणि धार्मिकता या पलीकडे लोकांना सांगितलेच जात नाही. त्यामुळे देश एवढा अशांत झाला आहे की प्रत्येकाला दुसरा संशयास्पद वाटत आहे.परंतु धार्मिकता शेवटी माणसाला आनि देशाला अराजकते कडे घेऊन जाते एवढे नक्की .आजचे विश्लेषण एकदम डोळे उघडणारे आहे. सुरवात स्वतः पासुन केली पाहिजे एवढे मात्र निश्चित. धन्यवाद.
निवडणूक कितीही पुढे होऊ घातल्या, तरी लोक यांना पाडणारच हे मात्र नक्की.
👍❤️
Nicha. Nicha. Nicha
महाराष्ट्र हळू हळू उत्तर प्रदेश होतो आहे की काय अशी भिती वाटते. बांग्लादेश मधील अत्याचार चा निषेध करावा तितका कमीच.
अगदी मनातलं बोलले सर तुम्ही 👍👍
याला म्हणतात रोखठोक भूमिका... तळ्यात मळ्यात न करता सरळ शब्दांमध्ये सरळ प्रश्न... बहोत खूब बढिया...💯👍💯🙏
देशाची जलदगतीने अधोगती चालू आहे पण अंधभक्तांची अक्कल कुठे गहाण पडली आहे कुणाला ठाउक
उलटी गंगा वाहते आहे सध्या
भाऊ अंध भक्तांना ती असते का😂😂😂😂😂😂
देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही झोपले होते का ? म्हणे अधोगती चालू आहे 😂😂😂 देश खूप पुढे चालला आहे मोदींजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही काळजी नका करू
@@sadananddalvi6475 सुंता करून घ्या
😂😂😂😂@@sadananddalvi6475
अगदी योग्य बोललात sir, निवडणुका आल्या त्याच्या अगोदर दंगलोत्सव झाला पाहिजे त्याचा जणू सरकारी आदेश आलाय अस वाटत.
नगर परिषद महानगर पालिका यांच्या निवडणुका नसल्याने नागरी सुविधांची ऐशीतैशी झालेली आहे.
धन्यवाद सर तुमच्यासारख्या मुळे आपला देश आज सुरक्षित आहे जय हिंद..
आपल्या रोखठोक आणि परखड मताला सॅल्यूट 🙏🏽🙏🏽🙏🏽
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
❤
सर तुम्हाला 1000 वेळा सलाम. तुम्ही अगदी परखड मत मांडले आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे🙏
पत्रकार साहेब तुम्हाला मानाचा मुजरा महाराष्ट्र मध्ये तुम्ही आणि निखिल वागळे साहेब आणि आणखी त्यांचे एक दोन मित्र यांनी तुमची महाराष्ट्रातील सर्व मीडियांनी मराठी मीडियाने आणि सर्व लहान मोठ्या पत्रकारांनी तुमच्याकडे बघावे आणि पत्रकारिता काय असते ती शिकावी खरं आहे मनातलं जे आहे आमच्या ते तुम्ही बोलून दाखवतात साहेब तुमच्या व्हिडिओची युट्युब वर मी सारखी वाट बघत असतो असे पत्रकार महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्राचे हे भाग्य आहे निखिल वागळे साहेब आणि तुम्ही तुम्हाला सॅल्यूट
आद. रविंद्र पोखरकर साहेब
खुपच छान माहिती सांगितली
कोणाचीही भिडभाडं ठेवली नाही.
सनातनी लोकांना ऐकून मिरच्या झोंबल्या असतील. ह्यालाच म्हणतात
पत्रकार
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
आजचा काळात तुमच्या सारखे लोक सुद्धा आहे हे पाहून आनंद होतोय
अतिशय पारखड आणी ही हिम्मत खरच कौतुका स्पद ❤ अस वाटते अधिनिक भगत सिम्ग हे कसे होते ते कळते ❤
अगदी अचूक विश्लेषण केले आहे सर. कोंबडे झाकली तरी काही फरक पडत नाही.
सर.... आपले लाख-लाख धन्यवाद.... सध्याच्या काळात.... असे परखड मत मांडणे ... फारच हिमत लागते.... पुन्हा एकदा आपले धन्यवाद.
खरंच सर तुमचे विचार सर्व धर्म समभाव आहेत,वाईट वक्त्याव करणारा व्यक्ती कोणत्याही धर्मचा असो त्याला शिक्षा हीं झालीच पाहिजे, धन्यवाद पोखरकर सर तुमच्या स्पष्ट विचारला 🙏
जबरदस्त चिरफाड 👍👍👍 राण्याच्या कार्ट्याला तर अक्कलच नाही.
परखड, स्पष्ट आणि निर्भिड विश्लेषण.
धन्यवाद पोखरकर साहेब.
धन्यवाद पोखरकर आपले विचार स्पष्ट मांडल्याबद्दल अभिनंदन
पोखरकर सर तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात तुम्हाला मनापासून सलाम
धन्यवाद पोखरकर सर तुमचे एकदम सटीक विश्लेषण तुमचे 🙏🏻🙏🏻
आ.रवींद्रजी,🙏 सद्सदविवेकी,सम्यक समतोल, संयमी सुसंस्कृत विश्लेषण.
अभिव्यक्तीचे ओजस्वी विवेकायन सतत घडत राहो.🙏🙏🙏🙏📢💯
एकदम स्पष्ट आणि परखड विचार मांडले आहेत. धन्यवाद ❤
अतिशय सुंदर परखड परीक्षण...
खूप छान विश्लेषण साहेब, कुणाचीही भिड भाड न ठेवता चांगले झोडपून काढले.
जय संविधान !जय शिवराय!जयसिंह.
साहेब एकदम मस्त आहे आपले विवेचन.सर्व सामान्य जनतेच्या मनातले विचार आपल्या कडून व्यक्त होतात. बरं वाटलं माझ्या सारखे विचार करणारे पण या महाराष्ट्रात बरेच जण आहेत.येत्या निवडणुकीत यांना धडा शिकवायला आपण तयार आहोत
हे असे बरेच महाराज लोकं आता असेच वक्तव्य करण्यासाठी व शांतता बिघडवण्यासाठी सोडलेत .त्यांना सरकारच समर्थनच आहे .
परखड आणि निधर्मी विषलेशन सर सलाम तुमच्या विचारांना
सर, अतिशय नीच विचारांचे लोकं मुद्दाम जातीय तणाव निर्माण करण्याचा राजकीय डाव खेळत आहे, यांना आता येणाऱ्या निवडणुकीत जमीनदोस्त करायलाच हवं नाहीतर महाराष्ट्र पिछाडीवर जाईल.
तुम्ही अतिशय परखड व खरं मत व्यक्त केलं म्हणून तुम्हाला सलाम.
खुपच परखड , सत्य परिस्थीतीवर केलेले विश्लेषण...
कदाचित महाराष्ट्रात निवडणुक न घेता राष्ट्रपती राजवट सुध्दा लादु शकतील...असे गलिच्छ राजकारण चालु आहे.
विश्लेषण खुब छान वाटले. स्वतः सरकार जिम्मेदार आहे.हे सर्व काही सरकारकडून प्रायोजित असल्याचे चित्र आहे
100 / टक्के बरोबर बोललात ते तंतोतंत खर आहे जाती जातीत तेढ कशी निर्माण होणार अशीच ह्यांची मनोवृति दिसत आहे सर
पोखरकर साहेब. निर्भीड ..❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
खरंच आपले विचार इतके महान आहेत की आपला आदर्श प्रत्तेक तरुणाने घ्यावा
धन्यवाद पोखरकरजी,सर्वसामान्य जनता आपल मत सार्वजनिक करत नाहित,ते विषय आपण आपल्या व्हिडीऔ द्वारे अचुक हेरुन मांडत आहात.म्हणूनच मला म्हणावेसे वाटते मनकवडा पत्रकार.विधानसभेला आपले व्हिडीओ गावागावात विरोधीपक्षानी प्रसारित करुन प्रचार करावा.धन्यवाद.
अगदी सत्य आहे ! आपलं ठेवायचे झाकून दुसऱ्याच ...
खरा मनले आपण सर बहुसंख्य लोकांनी अल्पसंख्य लोकांची सुरक्षा करावी कोणता ही देश असू दाय
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
अतिशय उत्कृष्ट आणि स्पष्ट भुमिका
अभिनंदन साहेब
शिंदे दलतो फडणवीस,अजित पवार पीठ खातो.
पण त्याच्या घासत खडे माती च जाणार हे मात्र नक्की
😂😂
साहेब अगदी बरोबर आपण बिनडोक माणसांना त्याची लायकी /पायरी दाखवत आहात very nice
महाराष्ट्रात आपल्या सारख्या विवेकशील आणि सडेतोड भाष्य करण्याची सध्या फार आवश्यकता आहे
RAM MANDIR Leak , New SANSAD Leak , POOL Leak , NEET Exam Paper Leak FAKT aani FAKT LOOT Suru Aahe
रोखठोक प्रखर विचार सांगितले धन्यवाद
सर वास्तविक अशावेळी सर्व धर्मातील सामान्य लौकांनी एकत्र येऊन यांच्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करुन
या घाणेरड्या लोकांना ऊघडं पाडुन यांच्या विरोधात मतदान करावे हि कळकळीची विनंती.
खुप सडेतोड विश्लेषण, पोखरकर सर .
मानव धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आपले विचार खूप छान आहेत
त्यामुळेच महाराष्ट्रात निवडणूक तारीख घोषित करायला घाबरत आहेत😅😅😅
धन्यवाद साहेब मनातले बोलले हेचतर लोखंना समझतनाही
सर तुमच्यासारखे सुज्ञ व्यक्ती या देशात आहेत म्हणून तर हा देश आजवर तरला आहे.
धर्मांध व्यक्ती सर्व धर्मात आहेत. हा मूर्ख रामगिरी नावाचा व्यक्ती याने स्व धर्माकडे पाहावं..त्यावर भाष्य करावं...दुसऱ्या धर्मीय व्यक्तीने जर या रामगिरी ला त्याच्या धर्मातील दोष दाखवले की मग यांच्या भावना दुखवतात.
मुळात असे होताच कामा नये...सर्व धर्म लोकांनी एकमेकांना हिनवण्यापेक्षा सामंजस्याने राहावे त्यातच मानवजातीचे हित आहे.
रामगिरी महाराज आमच्या श्रीरामपूर तालुक्यातील आहे पण महाराज पहिल्यांदाच प्रवचनात असे बोलले असे का बोलले ते माहित नाही पण खुप वाईट वाटते
खुप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली या व्हिडिओ मधून
पोखरकर सरांन सारखे सच्चे आणी ईमानदार अजुन कांही लोकं असले ना कुठलाच व्यक्ति वर तोंड काढुण बोलनार नाही मग तो डेड फुटया नितेश राणया जरी असला तरी काय करु शकत नाही
जनजागृती साठी धन्यवाद
पोखरकर साहेब, कुणाला कुठं किती आग होत असेल ती होऊ द्या पण आपण अगदी स्पष्टपणे आणि जे जसं आहे तसं सत्यकथन करता. देशाला आपल्या सारख्या धाडसी पञकारांची खुप गरज आहे.
आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा ऊत्तर प्रदेश आणि बिहार सारखा कचरा करण्याचे संघाच्ं,मोदीच्ं,शहा चं स्वप्न पुर्ण होतय.
अगदी बरोबर बोललात सर 👍🙏
हि भाड खाऊ मराठी टीव्ही चेनल चमचेगिरी करायला यांच्या कडून काही तरी मिळत आहे मी तर हे चेनल पाहत नाही त्या पेक्षा आपल्या सारखे यूट्यूब विश्लेषण खूप चांगले जय शिवराय जय महाराष्ट्र
हिंदू राष्ट्र म्हणता मग हिंदू खतरे मे कसा
😂😂😂😂🎉
राज्याचे सर या खोके सरकारने राज्याला खड्यात घातले त्याचे गंभीर परिणाम येत्या काळात जनता दाखवणार काही ही करू द्या सर.
बांगलादेश नंतर पाहु .अगोदर मणीपुरकडे लक्ष द्या
अत्यंत परखड स्पष्ट आणि महाराष्ट्रातील जनतेला साजेस असं आपलं वकृत्व आहे या तिघांनी सरकारचा लवकरच नायनाट होईल अशीच अपेक्षा आहे❤
🙏 साहेब नि:पक्षपाती कार्य तुमचे सत्य परिस्थिती मांडता एक भारतीय सुजाण नागरिक आणि जबाबदार व्यक्ती म्हणून छान विश्लेषण करता .
जेवढे झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त bjp आरएसएस दाखवत आहे.
खोट दाखवण, खोट बोलण, हा तर भाजप चा धंदाच आहे
Khote bol pan retun bol Asa yancha bana aahe😮😮😮😮😮
Rane dhutala bare watale
@@sandipyewale2700😂😂😂
भारतातील इतर राज्यांच्या निवडणुकीत काय होईल ते होईल पण महाराष्ट्रात बीजेपी, शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांचे सरकार येता कामा नये.
वाह साहेबजी वाह एकदम जबरदस्त जय महाराष्ट्र
परखड, सुस्पष्ट आणि सडेतोड विचार. निष्पक्ष, पारदर्शक, अचूक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण. राज्यातील जनभावनाच आपल्या शब्दांतून व्यक्त होत आहे. प्रबोधन आणि जनजागृतीच्या अविरत कार्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏
खुप स्पष्ट विषलेशन.. आणि खुप खरं... 👌🏻
रोखठोक आणि स्पष्ट निर्भीड खरे विचार मांडणे म्हणजे अभिव्यक्ती होय
विषमतावादी भाजपा नकोच. क्रुपया विरोधीपक्षानी योग्य प्रचार करावा गाफील राहू नये.
महाराष्ट्राच दुर्दैव आहे की असे विद्वान लोक महाराष्ट्राचे भवितव्य घडवणार आहेत.
❤❤❤ सुंदर विचार सर
I salute you ❤❤❤❤
एकदम रोख ठोक व्हिडिओ
💪💪💪💪💪💪💪💪
अप्रतिम विचार मांडलेत धन्यवाद ❤.
अतिशय उत्कृष्ट आणि स्पष्ट भुमिका
नेते नी राज्य संपवले
खूप छान विश्लेषण सर
पोखरकर सर खूपच छान अतिशय परीपूर्ण विचार हा प्रत्येक हिंदू बांधवांनी विचार स्विकारला पाहिजे
सर् आपले विचार पर् खड् मांडता हें बरोबर् आहे
सर आपले स्पष्ट वक्तव्य आहे. योग्य महीती देत आहात.
योग्य विषलेशन
आपले विचार योग्यच आहेत...कोणत्याही धर्माचा अनादर करणे ही निदान हिंदू धर्माची तरी परंपरा नाही...त्याचा जाहीर निषेधच आहे...
जुन्या काळी सती, बालविधवा प्रथा तसेच आपल्या पेक्षा लहान मुलींशी विवाह करणे अश्या अनेक चुकीच्या प्रथा आपल्या धर्मातही सर्रास होत्या...फक्त पेशवेच नाही तर अन्य व्यक्ती, अन्य सरदार, अन्य घराण्यातही वरील चुकीच्या प्रथा होत्या....हे ही लक्षात घेतले पाहिजे....
महिला शिक्षण, बाल विधवा, अनाथ स्त्रिया, रंजल्या गांजल्या महिलांना आधार देणे अश्या अनेक अनेक समाज प्रबोधन कार्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक योगदान आहे....त्यांना आदरपूर्वक प्रणाम...
तसेच महर्षी कर्वे यांचेही महिला संदर्भातील बहुमोल कार्य व योगदान आपल्याला विसरून चालणार नाही...
त्यांनाही आदरपूर्वक प्रणाम....
(बांगला देशातील हजारो हिंदू व हिंदू स्त्रिया यांचेवरील अत्याचार,त्यांची कत्तल, त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ यावर अभिव्यक्ती चा एक परखड एपिसोड अपेक्षित होता)
ग्रेट सर
आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाला माझा सलाम.
आपल्या धाडसाला माझा सलाम.
आपण असेच कार्य करत राहवो हिच माझी मनापासून इच्छा आहे.
पुन्हा एकदा you are great sir
सर, नेहमीप्रमाणेच हा व्हिडीओ सुद्धा खरच खूप मार्मिक, आणि सद्यस्थितीवर अतिशय बोलका आहे..राजकारणातील काही बड्या महाभागांनी जसे गुंड पाळले आहेत त्याची पुढची पायरी म्हणजे हे स्वयंघोषित भोंदू महाराज..यांना सामाजिक ऐक्याशी काहीही देणे घेणे नाही..सुजाण नागरिक वेळीच सावध व्हावेत..
मुद्देसुद मांडणी, सत्यपरीस्थीती
जबरदस्त मुद्देसूद विश्लेषण सर!! मुळात कुणी कुणाशी कितव्या वर्षी लग्न केले हे आपले अक्कलप्रदर्शन म्हणजे आपले स्वतःचे लग्न न झाल्याचा विलाप आहे.
योग्य विश्लेषण सर
आदरणीय सर आपण योग्य वेळी योग्य विषय घेऊन त्यांचे सखोल आणि छान 👌🏻प्रकारे विश्लेषण करतात त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🌼🙏🏻
100% खरे आहे
अभ्यासपूर्ण विश्लेषण करत आहात भाई आपण !
देशात स्थर्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे !
आपल्या पिढीच जाऊ द्या, ती गेलीच. परंतु येणाऱ्या पिढीचे भविष्य काय असेल हा खरा चिंतेचा विषय आहे. अगदी शाळकरी मुलां मध्ये सुद्धा धर्मांधते चे विष पेरले जात आहे. येणारा काळ मोठा कठीण असणार आहे एवढं मात्र निश्चित.
सर्व सामान्य जनतेच्या मनातील खदखदत बोलून दाखवली. धन्यवाद.
सत्य, बेधडक आणि बिनधास्त