SWAMI POOJA BHAKTI
SWAMI POOJA BHAKTI
  • 93
  • 12 201 175
Satguru | भगवन्नामाचा महिमा अवर्णनीय आहे.
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी)
सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️
जीवनविद्येचं वेगळेपण खऱ्या कार्यकर्त्याला सतत जाणवत असते.सदगुरु सांगतात की मरावे परी कार्यरूपी उरावे "तोच खरा कार्यकर्ता जो दुसरे कार्यकर्ते तयार करतो तो ! जीवनविद्येचा खरा कार्यकर्ता 'काही मिळावे' म्हणून नाही तर बरेच काही चांगले मिळावे म्हणून सवयीने जीवनविद्येचं कार्य करीत असतो.सदगुरुंकडे त्याचे एकच मागणे असते "सदगुरु' तुम्हीच सांगता' जीवनाच्या अंगाने आपण अमर आहोत मग प्रत्येक जन्मात यापुढे तुमचेच कार्य करण्यासाठी जन्माला येऊ आणि कार्य करीत देह ठेवू' अशा कार्यकर्त्याला पाहून सहज मुखातून उद्गार निघतात "नामधारक पैंमय झाले,त्यांची वंदीन मी पाऊले"
ALL KARYA DONE BY
BLESSINGS OF SATGURU
🌻🌻🙏🙏🌻🌻✍️PN३१३४
zhlédnutí: 39

Video

देवाचे दुकान | Devache Dukaan
zhlédnutí 57Před 14 hodinami
या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो, जो आत जातो तो श्रीमंत होतो, व या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो!... प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे 'सत्संगाचे दुकान' सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे, रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा!... देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला गुरुराया आशीर्वाद द्या.!
SADGURU | विश्वजीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग देवतेने सुंदर व्यवस्था केली
zhlédnutí 47Před 14 hodinami
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ सदगुरु पै माऊलींनी जीवनविद्येची पाच दैवते सांगितली. आदरणीय आचरणीय अशी ही दैवते म्हणजे 'भगवान श्रीकृष्ण'आर्य चाणक्य, 'छत्रपती शिवाजी महाराज' सावता माळी आणि नाथ महाराजांचे सदगुरु श्री जनार्दन स्वामी ! त्यांनी न सांगितलेले सहावे दैवत म्हणजे स्वतः सदगुरु श्री वामनराव पै ! मूर्तिमंत जीवनविद्या म्हणजे सदगुरु...
Gayatri Mantra | गायत्री महामंत्र | 108 TIMES |
zhlédnutí 561Před dnem
Gayatri Mantra | गायत्री महामंत्र | 108 TIMES गायत्री महामंत्र का अर्थ: “ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात् ।।” अर्थात 'उस प्राणस्वरुप, दुखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप परमात्मा का हम ध्यान करें. वह परमात्मा हमारी बुद्धि को संमार्ग में प्रेरित करे. गायत्री मंत्र का जाप तीन समय में किया जाए तो ज्यादा असरदार माना जाता है. गायत्री मंत...
Deva Bhairoba Song
zhlédnutí 404Před 21 dnem
Deva Bhairoba Mungurwadi
MARGU AAI SOHLA 2023 PICS
zhlédnutí 69Před 21 dnem
MARGU AAI SOHLA 2023 MEMORIES MUNGURWADI - GADHINGLAJ - KOLHAPUR
MARGU AAI SOHLA 2023 PICS
zhlédnutí 84Před 21 dnem
MARGU AAI SOHLA 2023
SADGURU | "आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची"
zhlédnutí 203Před měsícem
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ "व्यक्ती तितक्या प्रकृती" या न्यायाने परमार्थात पडलेले अनेक लोक निरनिराळ्या प्रकृतीचे असतात.प्रत्येकाची आवड, बुद्धी, संस्कार,पात्रता वेगवेगळी असते. शाळेतील एकाच वर्गातील काही हुशार तर काही कमी हुशार,तर काही निर्बुद्ध असतात.तस परमार्थात पडलेले साधकही अति सूक्ष्म,सूक्ष्म,तर स्थूल जड बुद्धीचे असतात.म्हणून...
SADGURU | आपल जीवन सर्वांगाने सुखी समाधानी आनंदी करायचं असेल तर....
zhlédnutí 127Před měsícem
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) आपल जीवन सर्वांगाने सुखी समाधानी आनंदी करायचं असेल तर परमार्थाचा उपयोग कौशल्याने केला पाहिजे. सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ अधिकारी व्यक्ती किंवा सदगुरु मुखातून परमार्थावर ऐकलेलं श्रवण ते खरं श्रवण होय. परमार्थाचा ८५ % भाग त्यानं साध्य होतो. सदगुरुंनी जे ग्रंथरूपी ज्ञान प्रगट केलय,त्यांचं श्रवण आणि वाचन त्याच्या मिलनातून चिंतनाचे स...
SADGURU | ईश्वर आपल्या हृदयात आहे सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
zhlédnutí 102Před měsícem
ईश्वर आपल्या हृदयात आहे हे संतांनी सांगितलं (स्मरण देवाचे करावे नित्य नाम जपत जावे) विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ स्वार्थ हेच सत्य आहे.अपवाद सोडला तर स्वार्थ हा कुणाला सुटलेला नाही.एक भाकरी आणि चौघेजण' पण एकानेच ती भाकरी फस्त केली तर संघर्ष वाढेल.पण तीच भाकरी चौघांनी सारखी वाटून खाल्ली तर सर्वांनाच समाधान मिळेल.पण "तू स्वार्थी" या ...
SADGURU | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं असून सुद्धा ते सुख का प्राप्त होत नाही ?
zhlédnutí 406Před 2 měsíci
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ विज्ञानाने आज प्रचंड प्रगती केलीय.देशाचा उत्कर्ष आणि स्वातंत्र्य राखण्यासाठी विज्ञानाची कास धरायलाच हवी.विज्ञानाने जशी प्रगती साधू शकते तसा विनाश सुद्धा होऊ शकतो.आज विज्ञानाचा फायदा श्रीमंतांनाच जास्त होतो.गरिबांचे प्रश्न तसेच राहतात.तात्पर्य की विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मानव जात सुखी होऊ शकणार...
SADGURU | जीवन जगणे ही कला आहे या कलेमध्ये जस सायन्स आहे तस्...
zhlédnutí 165Před 2 měsíci
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सदगुरू महिमा अगाध🏵️🏵️ मनामध्ये येणारे विचार चांगलेच असतील हे व्रत पाळण्यात सर्वात मोठी अडचण येते ती आपल्याला पूर्वीपासून लागलेल्या सवयीची ! या अनिष्ट सवयी मोडीत काढून चांगल्या सवयी प्रस्थापित होण्यासाठी बहिर्मनाद्वारे सतत अट्टाहासाने चांगले' शुभ' हिताचे विचार सतत मनात घोळवत ठेवले पाहिजेत.त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे विश्वप्रा...
Motivational speech by Anjali Dhanorkar (Dy.Collector )
zhlédnutí 86Před 2 měsíci
Dy.Collector Anjali Dhanorkar motivational speech
SADGURU | जीवनविद्या सांगते चिंतन ही कामधेनू आहे कल्पतरु आहे चिंतन हा चिंतामणी आहे.
zhlédnutí 143Před 2 měsíci
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ परमार्थात पडलेले साधक सदगुरुंनी कितीही जागं केलं तरी काहीच उपयोग होत नाही. काहीजणांना आत्मबोध देऊन जागं येते पण परत गाढ झोपी जातात काहीजण उशिरा का होईना आत्मस्मृती प्राप्त करून घेतात.काहीं साधकांना आत्मसाक्षात्काराची तळमळ असते. काहीजण खरोखर शरणांगत झालेले असतात. "सदगुरु हाच देव" असा ज्यांचा भाव अशा साध...
Sadguru | माणसाने आपल्या जीवनात पैसा आणि पुण्य हे दोन पंख संपादन केले तर...
zhlédnutí 73Před 3 měsíci
विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार (चिंतन हा चिंतामणी) सद्गुरु महिमा अगाध🏵️🏵️ आपले सर्व व्यवहार या ईश्वरातच चाललेले आहेत.जसा मासा पाण्यात राहतो पाण्यातच सर्व व्यवहार करतो,त्याला जर तहान लागली तर उलटे व्हावे लागते. तस आपलं हे मन उफराट झाल्याशिवाय ईश्वराचा लाभ आपल्याला होऊ शकणार नाही. मन उफराट कस करायचं ते फक्त सदगुरुच शिकवितात. "सदगुरुवाचोनि सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी"।। ...
Swami Pooja
zhlédnutí 86Před 3 měsíci
Swami Pooja
SADGURU |अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना एकमेव कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये होत असलेली प्रचंड वाढ हे होय.
zhlédnutí 116Před 3 měsíci
SADGURU |अरिष्ट आणि अनिष्ट गोष्टींना एकमेव कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये होत असलेली प्रचंड वाढ हे होय.
Satguru | मानवी शरीर हा मौल्यवान परीस आहे.| श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
zhlédnutí 240Před 3 měsíci
Satguru | मानवी शरीर हा मौल्यवान परीस आहे.| श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
Satguru | शरीर साक्षात परमेश्वर हा जीवनविद्येचा सिद्धांत आगळा आणि वेगळा आहे.
zhlédnutí 598Před 4 měsíci
Satguru | शरीर साक्षात परमेश्वर हा जीवनविद्येचा सिद्धांत आगळा आणि वेगळा आहे.
Satguru | तुका म्हणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया | श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
zhlédnutí 446Před 4 měsíci
Satguru | तुका म्हणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया | श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
Satguru | सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना
zhlédnutí 552Před 4 měsíci
Satguru | सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना
Satguru | जीवनविद्या सांगते की या जगात सत्य जर काही असेल तर ते म्हणजे स्वार्थ हेच सत्य होय.
zhlédnutí 196Před 5 měsíci
Satguru | जीवनविद्या सांगते की या जगात सत्य जर काही असेल तर ते म्हणजे स्वार्थ हेच सत्य होय.
Satguru | नुसत्या बोलण्यावरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो का ? श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
zhlédnutí 1,6KPřed 6 měsíci
Satguru | नुसत्या बोलण्यावरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो का ? श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
Satguru | मानवी जीवन सुखी होण्यासाठीच कुटुंबसंस्था निर्माण झाली._श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
zhlédnutí 310Před 6 měsíci
Satguru | मानवी जीवन सुखी होण्यासाठीच कुटुंबसंस्था निर्माण झाली._श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
Satguru | विचार प्रदूषण जीवनाला घातक ठरू पाहात आहे याची जाणीव माणसाला कधी होणार
zhlédnutí 319Před 7 měsíci
Satguru | विचार प्रदूषण जीवनाला घातक ठरू पाहात आहे याची जाणीव माणसाला कधी होणार
SADGURU | लोकसंख्येमध्ये होत असलेली प्रचंड वाढ....विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
zhlédnutí 269Před 7 měsíci
SADGURU | लोकसंख्येमध्ये होत असलेली प्रचंड वाढ....विश्वसंत सदगुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार
Satguru | मन या मनाबद्दलच ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही.
zhlédnutí 261Před 7 měsíci
Satguru | मन या मनाबद्दलच ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही.
SADGURU | आपण बेसावध राहिलो त्या त्या वेळी जीवनात अपयश आलेलं दिसून आलं ! श्री वामनराव पै ...विचार
zhlédnutí 336Před 8 měsíci
SADGURU | आपण बेसावध राहिलो त्या त्या वेळी जीवनात अपयश आलेलं दिसून आलं ! श्री वामनराव पै ...विचार
Lalbaugcha Raja 2023 | लालबागचा राजा 2023
zhlédnutí 90Před 8 měsíci
Lalbaugcha Raja 2023 | लालबागचा राजा 2023
SADGURU | वैश्विक मन आणि माणसाचा संबंध अत्यंत घनिष्ट आणि जिव्हाळ्याचा आहे.
zhlédnutí 218Před 8 měsíci
SADGURU | वैश्विक मन आणि माणसाचा संबंध अत्यंत घनिष्ट आणि जिव्हाळ्याचा आहे.

Komentáře